राजकारण्यांची मर्यादा जाणा !
‘देवस्थानांकडे आणि तीर्थक्षेत्री न बोलावता सहस्रो लोक येतात, तर राजकारण्यांना पैसे देऊन लोकांना सभेला बोलवावे लागते !’
‘देवस्थानांकडे आणि तीर्थक्षेत्री न बोलावता सहस्रो लोक येतात, तर राजकारण्यांना पैसे देऊन लोकांना सभेला बोलवावे लागते !’
श्रीक्षेत्र आळंदी येथे महाराष्ट्रातील गोरक्षक आणि गोशाळाचालक यांच्या वतीने देशी गोवंशियांच्या रक्षणासाठी उपोषण करणार असून या आंदोलनाला ‘देशी गोवंश बचाव जनआंदोलन’, असे नाव देण्यात आले आहे.
वाढत्या गर्दीमुळे ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेतून प्रवास करणे अशक्य झाले आहे. या पार्श्वभूमीवर आता लोकलगाड्यांमध्ये केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासंबंधी कार्यादेश काढण्यात आला आहे.
‘तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर होत होता’, असा गंभीर आरोप आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी माजी मुख्यमंत्री वाय.एस्. जगनमोहन रेड्डी यांच्यावर केला आहे.
भारताला बाह्य शत्रूंसह अंतर्गत शत्रूंचा बीमोड करण्यासाठी ‘इस्रायली बाणा’ अंगीकारण्याला पर्याय नाही !
महाराष्ट्रातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) ‘हर घर दुर्गा अभियान’ (प्रत्येक घरी ‘दुर्गा’) राबवण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना वर्षभर आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे…
दिसणार्या किंवा होणार्या अन्यायाच्या प्रतिकारासाठी आपण तात्काळ संघटितपणे उभे रहात नाही. प्रशासनाचा भ्रष्टाचार आणि निष्क्रीयता पुनःपुन्हा प्रत्ययास येत असतांनाही आपण प्रशासनासच दूषण देऊन मोकळे होतो.
‘नॅशनल कॉन्फरन्स’ने घोषणापत्रात दिलेल्या सर्वसामान्य आश्वासनांसह राष्ट्रघातकी आश्वासने !
जी व्यक्ती आजारपणामुळे अंथरुणाला खिळून आहे, चालू फिरू शकत नाही, मानसिकरित्या सक्षम अवस्थेमध्ये आहे तसेच वैद्यकीय सक्षमतेचे प्रमाणपत्र (मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट) ही तिच्याकडे आहे, अशा व्यक्तींसाठी स्वतः उपनिबंधक त्यांच्या घरी जाऊन त्यांचे ‘मृत्यूपत्र ऑनलाईन नोंदणी’ करतात.
‘व्यायाम करतांना शरीर गरम झाल्यामुळे घाम येणे’, ही एक नैसर्गिक प्रक्रिया असते; परंतु ही प्रक्रिया नेहमीच व्यायामाची परिणामकारकता दर्शवत नाही. ‘…