पाकिस्तानच्या सिंध, बलुच आणि पश्तून या भागांतील उठावाची स्थिती
आक्रमणांची तीव्रता, आर्थिक दुर्दशा, मानवाधिकारांचे उल्लंघन आणि बाह्य पाठिंबा यांमुळे पाकिस्तानचा अंतर्गत पाया कमकुवत झाला आहे. जर बंडखोर शक्तींनी समन्वित पद्धतीने पावले उचलली, तर पाकिस्तानचे ४ भाग होणे अशक्य नाही.