पाकिस्तानच्या सिंध, बलुच आणि पश्तून या भागांतील उठावाची स्थिती

पाकिस्तानच्या सिंध, बलुच आणि पश्तून या भागांतील उठावाची स्थिती

आक्रमणांची तीव्रता, आर्थिक दुर्दशा, मानवाधिकारांचे उल्लंघन आणि बाह्य पाठिंबा यांमुळे पाकिस्तानचा अंतर्गत पाया कमकुवत झाला आहे. जर बंडखोर शक्तींनी समन्वित पद्धतीने पावले उचलली, तर पाकिस्तानचे ४ भाग होणे अशक्य नाही.

(म्हणे) ‘आदिवासी समाजाला हिंदु धर्मापासून वेगळे करून स्वतंत्र धर्माचा दर्जा द्यावा !’ – Gowaal Kagada Padavi

(म्हणे) ‘आदिवासी समाजाला हिंदु धर्मापासून वेगळे करून स्वतंत्र धर्माचा दर्जा द्यावा !’ – Gowaal Kagada Padavi

त्यांचा दावा होता की, वर्ष १९३१ मध्ये ब्रिटिशांनी केलेल्या जनगणनेत आदिवासींना स्वतंत्र गटात मोजण्यात आले होते आणि त्यांची संस्कृती कोणत्याही स्थिर धर्मात बसत नाही.

Article 370 Black Day : नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आणि काँग्रेस यांनी ५ ऑगस्टला पाळला ‘काळा दिवस’ !

Article 370 Black Day : नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आणि काँग्रेस यांनी ५ ऑगस्टला पाळला ‘काळा दिवस’ !

गेली अनेक दशके मुसलमानांचे लांगूलचालन करण्यात घालवलेल्या या पक्षांनी ५ ऑगस्ट काळा दिवस म्हणून साजरा करणे, ही आता केवळ एक औपचारिकताच राहिली आहे, हे त्या पक्षांनाही ठाऊक आहे. यापेक्षा दुसरा विनोद तो कोणता ?

Partition Of India : फाळणीनंतर केवळ ७२ लाख मुसलमान भारतातून पाकिस्तानात गेले !

Partition Of India : फाळणीनंतर केवळ ७२ लाख मुसलमान भारतातून पाकिस्तानात गेले !

यावरून भारतातील सर्वच मुसलमानांनी पाकिस्तानची मागणी केली होती; मात्र प्रत्यक्षात फाळणीनंतर भारतातील मुसलमानांनी भारतातच रहाण्याचा धूर्त निर्णय घेतला आणि दोन्ही देशांवर नियंत्रण मिळवले !

संपादकीय : विभाजित नव्हे, अखंड भारत !

संपादकीय : विभाजित नव्हे, अखंड भारत !

विभाजनवादाचे परिणाम भोगणार्‍या रशियाच्या उदाहरणातून बोध घेऊन स्वायत्ततेपेक्षा अखंडतेचा पुरस्कार करायला हवा !

संपादकीय : भारतद्वेषी राहुल गांधी

संपादकीय : भारतद्वेषी राहुल गांधी

काँग्रेस आणि राहुल गांधी हे उघडउघड भारतविरोधी भूमिका घेत असतांना प्रत्येक भारतियाने त्यांना जाब विचारायला हवा !

INC Comment On Constitution : काँग्रेसने जनतेची क्षमा मागावी आणि राज्यघटनेविषयी भूमिका स्पष्ट करावी ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी 

INC Comment On Constitution : काँग्रेसने जनतेची क्षमा मागावी आणि राज्यघटनेविषयी भूमिका स्पष्ट करावी ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी 

हा एकप्रकारे देशद्रोह असून या प्रकारावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद झाला पाहिजे, अशी आमची सरकारकडे मागणी आहे – हिंदु जनजागृती समिती

JKLF Ban Extended : काश्मीरमधील फुटीरतावादी यासिन मलिक याच्या संघटनेवरील बंदीत वाढ !

JKLF Ban Extended : काश्मीरमधील फुटीरतावादी यासिन मलिक याच्या संघटनेवरील बंदीत वाढ !

काश्मीरमधील फुटीरतावादी नेता याचिन मलिक याच्या ‘जम्मू-कश्मीर लिबरेशन फ्रंट’ या संघटनेवर घालण्यात आलेल्या बंदी केंद्र सरकारने आणखी ५ वर्षांसाठी वाढवली.

‘जे.के.डी.एफ्.पी’ या राजकीय संघटनेवर लादण्यात आली ५ वर्षांची बंदी !

‘जे.के.डी.एफ्.पी’ या राजकीय संघटनेवर लादण्यात आली ५ वर्षांची बंदी !

ही संघटना वर्ष १९९८ पासून देशविरोधी कारवायांमध्ये गुंतली होती. या संघटनेने भारतातील फुटीरतावाद आणि आतंकवाद यांना प्रोत्साहन दिले आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.

आंध्रप्रदेश सरकारची सावकारी !

आंध्रप्रदेश सरकारची सावकारी !

एकूणच आंध्रप्रदेशमधील वाढता हिंदुद्वेष आणि त्याचे वेगाने होणारे ख्रिस्तीकरण, ही हिंदू आणि राष्ट्रप्रेमी यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. याविरुद्ध समस्त हिंदूंमध्ये जागृती होऊन त्यांनी संघटित झाले पाहिजे अन्यथा पाद्री उपेंद्र राव यांचे देशद्रोही स्वप्न पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही !