सांगली जिल्ह्यात श्री गणेशमूर्तींची भक्तीभावात स्थापना !

आरती, पूजा यांमुळे वातावरण भक्तीमय झाले होते. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या वतीने सांगली येथील कर्मवीर भाऊराव पाटील चौक अणि मिरज येथील सराफ कट्टा ते लक्ष्मी मार्केटपर्यंत श्री गणेशमूर्ती विक्रेत्यांची दुकाने थाटली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आळंदी येथे संजीवन समाधीचे दर्शन !

‘‘गणरायाचे आगमन राज्याला सुख-समृद्धी आणि भरभराट घेऊन येईल, अशी प्रार्थना श्री गणेशाच्या चरणी केली आहे. केवळ देशभरात नव्हे, तर देशाबाहेरही गणेशोत्सव उत्साहात-आनंदात साजरा होत आहे.

केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाचे अतिरिक्त आयुक्त, अधीक्षक यांसह ७ लाचखोर अधिकार्‍यांना मुंबईत अटक !

एका खासगी व्यावसायिकाकडून त्याच्यावर गुन्हा नोंद न करण्यासाठी या अधिकार्‍यांनी ८० लाख रुपयांची मागणी केली होती. त्यामध्ये ६० लाख रुपयांपर्यंत तडजोड झाली.

मिरज येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फलकावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकेरी नावाचा उल्लेख लगेच पालटला !

या वेळी सांगली जिल्हा उपाध्यक्ष श्री. तानाजी भोसले आणि मिरज शहरप्रमुख श्री. दादासाहेब पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची तत्परतेने नोंद घेऊन नामफलकांमध्ये पालट केल्याविषयी संबंधित विभागाचे आभार मानले.

प्रथम इतिहास पक्का करण्याची आवश्यकता ! – भाऊ तोरसेकर, ज्येष्ठ पत्रकार

‘पै फ्रेंड्स लायब्ररी’ आणि ‘चित्पावन ब्राह्मण संघ, डोंबिवली’ यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ ऑगस्ट या दिवशी आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रा. पराग वैद्य लिखित ‘गांधीहत्या – एक ऐतिहासिक मिमांसा’ या पुस्तकाचे प्रकाशन तोरसेकर यांच्या हस्ते झाले.

श्री शिवतीर्थाचा ३०० मीटर परिसर ‘शांतता परिसर’ म्हणून घोषित करा ! – विश्व हिंदु परिषद-बजरंग दल यांचे निवेदन

येथील श्री शिवतीर्थ  हे तमाम हिंदूंचे श्रद्धास्थान, प्रेरणास्थान आणि पवित्रस्थळ आहे. गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या मिरवणुकीत ‘डॉल्बी’चा (मोठ्या आवाजाच्या ध्वनीवर्धकाचा) वापर केला जातो.

निधन वार्ता

देवगड, सिंधुदुर्ग येथील शेखर चंद्रकांत इचलकरंजीकर (वय ७८ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) यांचे हृदयविकाराने ८ सप्टेंबर २०२४ या दिवशी सायंकाळी ७ वाजता निधन झाले.

श्री गणेशमूर्तीच्‍या मिरवणुकीवर धर्मांधांकडून दगडफेक

भारतभरात हिंदूंच्‍या धार्मिक मिरवणुकांवर मागील वर्षानुवर्षे दगडफेक केली जाते. असे असतांना धर्मांधांवर वचक बसवण्‍यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न का करत नाही ?

दिघी (पिंपरी) पोलीस ठाण्यासमोरील अतिक्रमण काढतांना पोलिसांना मारहाण !

स्वतः मार खाणारे पोलीस जनतेचे रक्षण कसे करणार ? यावरून पोलिसांना प्रशिक्षण दिले जात नाही का ?, असा प्रश्न कुणालाही पडू शकतो !

श्रीकृष्णजन्माष्टमीनिमित्त उत्तरप्रदेश अन् बिहार राज्यांमध्ये सनातन संस्थेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन

भगवान श्रीकृष्णाच्या प्रती भाव वाढवण्यासाठी आणि त्याच्याविषयी धर्मशास्त्राचे ज्ञान समाजाला मिळावे, या उद्देशाने सनातन संस्थेच्या वतीने उत्तरप्रदेशमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.