धाराशिव – सध्या पावसाळ्याचे वातावरण असून सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण होत आहे. यामुळे वेळेवर शहराला पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन पालिकेच्या मुख्याधिकारी वसुधा फड यांनी केले आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > पाण्याचा वापर काटकसरीने करा ! – मुख्याधिकारी, धाराशिव
पाण्याचा वापर काटकसरीने करा ! – मुख्याधिकारी, धाराशिव
नूतन लेख
- कल्याण येथे अडथळा ठरणारी २२ बांधकामे पाडली !
- श्रीक्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान येथे ‘संत समावेश’ कार्यक्रम !
- पिंपरी-चिंचवड महापालिकेला पी.एम्.आर्.डी.ए. कार्यक्षेत्रात पाणीपुरवठा करणे शक्य नाही !
- ‘स्वच्छ भारत मिशन टप्पा’अंतर्गत लोहगड आणि गाव परिसरात स्वच्छता मोहीम !
- तलवार घेऊन तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न करणार्या तरुणावर गुन्हा नोंद !
- मुंबईत शिकवणीवर्ग घेणार्या ३ भावांकडून १५ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार !