धर्मांतर रोखणे काळाची आवश्यकता ! – मिलिंद परांडे, संघटन महामंत्री, विश्व हिंदु परिषद
आदिवासी समाज भोळा आणि अशिक्षित असल्याने इतर धर्मीय त्यांचे अज्ञान आणि गरिबी यांचा अपलाभ घेऊन आमीषे दाखवून धर्मांतर करत आहेत. हिंदु धर्मातील बांधव परधर्मात जाणार नाहीत, याची आपण काळजी घेतली पाहिजे.