कतर में काम करनेवाले भारत के ८ पूर्व सैनिकों को जासूसी के आरोप में फांसी का दंड !
इस्लामी देश में भारतीयों पर अन्याय !
इस्लामी देश में भारतीयों पर अन्याय !
विनातिकीट प्रवास करणार्या ४ सहस्र ४३८ प्रवाशांवर १६ ऑक्टोबर या दिवशी मध्य रेल्वेने कारवाई केली. त्यांच्याकडून १६ लाख ८५ सहस्र रुपये दंड वसूल केला आहे.
स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही रेल्वेतून अनधिकृत प्रवास केला जाणे म्हणजे सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम होय !
स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अनेकदा बलात्कार केल्याच्या प्रकरणी स्थानिक न्यायालयाने तिच्या वडिलांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यासह १० सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला आहे. पीडित मुलगी १४ वर्षांची असतांना ही घटना घडली होती.
अनेक वेळा अनधिकृत दलालांवर कारवाई होऊनही हे प्रकार का थांबत नाहीत, याचा प्रशासनाने शोध घ्यावा ! पकडलेले दलाल दंड भरून सुटका झाल्यानंतर पुन्हा तोच प्रकार करत असावेत. यामुळे त्यांना धाक बसेल अशी शिक्षा केली पाहिजे !
ठाणे रेल्वेस्थानकात ९ ऑक्टोबर या दिवशी ३ सहस्र ९२ प्रवासी विनातिकीट आढळले. त्यांच्याकडून ८ लाख ६६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या मोहिमेत १२० तिकीट तपासनीस, रेल्वे सुरक्षा दलाचे ३० जवान असा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
देहली उच्च न्यायालयाचे अभिनंदन ! न्यायालयाने अशाच प्रकारच्या आणि याहून अधिक कठोर शिक्षा उद्दाम पोलिसांना केल्यास त्यांच्या थोडातरी पालट होईल, अशी अपेक्षा !
शैक्षणिक संस्थेतील नियमांचा भंग करणार्यांना अशाच प्रकारे शिक्षा करायला हवी !
या केंद्राची यापूर्वीही तपासणी करण्यात आली होती आणि अन्नपुरवठा व्यवसाय करणार्यांना स्वच्छतेच्या नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. तथापि २९ सप्टेंबरला पुन्हा तपासणी केली असता ते त्याच अस्वच्छ परिस्थितीत कार्यरत आढळले.
हिंदूबहुल भारतात गोमांस खाणार्यांना अशी शिक्षा कधी होणार ?