स्वबोध, मित्रबोध आणि शत्रूबोध !

स्वबोध, मित्रबोध आणि शत्रूबोध !

‘स्वबोध, मित्रबोध आणि शत्रूबोध’ ही त्रिसूत्री प्रामुख्याने राष्ट्रवाद, संस्कृती अन् भूराजकीय संदर्भात वापरली जाते. कोणत्याही जिवंत समाजाला किंवा राष्ट्राला जर प्रगती करायची असेल आणि स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल, तर त्याला या ३ गोष्टींचे अचूक भान असणे अनिवार्य आहे.

सनातन भारत आणि इराण : ‘तेलापेक्षाही घट्ट’ असलेले ‘आर्य’ नाते !

सनातन भारत आणि इराण : ‘तेलापेक्षाही घट्ट’ असलेले ‘आर्य’ नाते !

इराणने केवळ भारताच्या इंधनवाहू नौकांना दिलेला सुरक्षित मार्ग हा जागतिक चर्चेचा विषय ठरला आहे. इराणने भारतालाच सवलत का दिली ?, याचे उत्तर इतिहासात आहे ! . . . याचा उलगडा करणारा हा लेख !

धर्म न शिकल्याने होणारे दुष्परिणाम ! 

धर्म न शिकल्याने होणारे दुष्परिणाम ! 

अल्पसंख्यांक समुदायातील मुले पहिल्या वर्गापासून धार्मिक शिक्षण घेतात आणि मोठे होईपर्यंत धर्माचे आचरण करण्यात कट्टर बनतात. दुसरीकडे हिंदूंची मुले पहिल्या वर्गापासून धर्म शिकत नसल्याने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होईपर्यंत नास्तिकतावादी बनलेली असतात.

‘पॅसिव्ह युथनेशिया’ (निष्क्रीय इच्छामृत्यू) आणि अध्यात्मशास्त्र

‘पॅसिव्ह युथनेशिया’ (निष्क्रीय इच्छामृत्यू) आणि अध्यात्मशास्त्र

‘अध्यात्मशास्त्रानुसार असा निष्क्रीय इच्छामृत्यू योग्य कि अयोग्य आहे ?’, अशी विचारणा काही जिज्ञासूंनी केली होती. त्या संदर्भात अध्यात्मचर्चा करणारा हा लेख येथे देत आहोत.

गूढ विद्या आणि अष्टसिद्धी : एक अध्यात्मशास्त्रीय विवेचन !

गूढ विद्या आणि अष्टसिद्धी : एक अध्यात्मशास्त्रीय विवेचन !

हे सर्व लिहिण्याचे कारण, म्हणजे गूढ विद्यांकडे अंधश्रद्धा म्हणून पहाणारे स्वतःला ‘विज्ञानवादी’ समजतात; पण त्यांची विज्ञानाच्या प्रगत अवस्थांकडे डोळसपणे पहाण्याची दृष्टी नसते. त्यामुळे विज्ञानाच्या संदर्भात तेच खरे ‘अंधश्रद्ध’ ठरतात ! अध्यात्म हे प्रगत विज्ञान आहे, हे तथाकथित विवेकवाद्यांना कोण सांगणार ?

ज्योतिषपीठ शंकराचार्य वाद : न्यायालयीन प्रक्रिया नको, धर्मनिर्णय हवा !

ज्योतिषपीठ शंकराचार्य वाद : न्यायालयीन प्रक्रिया नको, धर्मनिर्णय हवा !

‘धर्माचे सिंहासन हे न्यायालयाच्या आदेशावर नाही, तर ऋषिमुनींची मान्यता आणि शास्त्राचा आधार यांवर टिकून असावे’, हेच या वादाचे अंतिम सत्य आहे.

केंद्रशासनाने सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला ६३ लाख रुपये दिल्यावरून काँग्रेस आणि साम्यवादी यांना पोटशूळ !

केंद्रशासनाने सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला ६३ लाख रुपये दिल्यावरून काँग्रेस आणि साम्यवादी यांना पोटशूळ !

हिंदूंना जागृत करण्यासाठी महोत्सवात दिशादर्शन करण्यात आले. स्वत:च्या प्राणाचे, धर्माचे आणि समुदायाचे रक्षण करणे, हा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असतांना यासाठी हिंदू जागृत होऊन प्रयत्न करत असतील, तर काँग्रेससारख्या पक्षाला ते कधीतरी पचेल का ?

घराघरांत रामराज्य आले की, देशात रामराज्याची स्थापना होईल ! – श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी

घराघरांत रामराज्य आले की, देशात रामराज्याची स्थापना होईल ! – श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी

श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांची सनातन आश्रमाला मंगलमय भेट ! या प्रसंगी सनातनच्या साधकांनी ‘रामरूपी रामरंगी । दर्शनाची हीच संधी । दर्शनाची हीच संधी ॥’ सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराजांच्या या भजनपंक्ती ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवल्या.

जुने गोवे येथे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या गोवेश्वर महाशिव मंदिरात प्राणप्रतिष्ठा

जुने गोवे येथे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या गोवेश्वर महाशिव मंदिरात प्राणप्रतिष्ठा

जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कल्पनेतून साकारलेल्या वायंगणी, जुने गोवे येथील भव्य गोवेश्वर महाशिव मंदिरात महाशिवरात्रीच्या शुभदिनी प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा विधीवत अन् मोठ्या थाटात झाला.

हा कुठला ‘सेक्युलर’वाद (निधर्मीवाद) ?

हा कुठला ‘सेक्युलर’वाद (निधर्मीवाद) ?

मदरशामध्ये कुराण अन् हदीस शिकवले जाऊ शकते. चर्चच्या ‘कॉन्व्हेंट’ शाळांमध्ये बायबल शिकवले जाऊ शकते. हिंदूंना धर्मशिक्षण देण्यास बंदी आणि अल्पसंख्यांकांना धर्माचे शिक्षण देण्याची व्यवस्था, हा कुठला ‘सेक्युलर’वाद आहे ?