स्वबोध, मित्रबोध आणि शत्रूबोध !
‘स्वबोध, मित्रबोध आणि शत्रूबोध’ ही त्रिसूत्री प्रामुख्याने राष्ट्रवाद, संस्कृती अन् भूराजकीय संदर्भात वापरली जाते. कोणत्याही जिवंत समाजाला किंवा राष्ट्राला जर प्रगती करायची असेल आणि स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल, तर त्याला या ३ गोष्टींचे अचूक भान असणे अनिवार्य आहे.