एका संतांना दैनिक ‘सनातन प्रभात’ची जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये

काही साधकांना ईश्वराकडून विविध विषयांवर ज्ञान मिळते आणि ते ज्ञान दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रकाशित केले जाते, तसेच अध्यात्माविषयी संतांनी केलेले मार्गदर्शनही त्यात प्रकाशित केले जाते. त्यामुळे असे होते.

सनातन प्रभात’चे नामकरण कधी आणि कसे झाले ?

‘समाजप्रबोधन आणि समाजोन्नती यांसाठी कटीबद्ध असलेल्या ‘सनातन प्रभात’चे नामकरण कधी आणि कसे झाले ?’, याविषयीचा प्रसंग आहे.  

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा करतांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘गेले वर्षभर मी प्रत्येक आठवड्यातून एकदा, कधी २ वेळा रात्रीच्या वेळी म्हापसा येथील छापखान्यातून दैनिक ‘सनातन प्रभात’चे गठ्ठे आणण्याची सेवा करत आहे. ती सेवा करतांना ‘मी काहीच करत नसून देवच सर्व करून घेत आहे.

संपादकीय : आत्मोद्धाराकडून राष्ट्रोद्धाराकडे !

हिंदु राष्ट्रासाठी समाजमन घडवण्याचे कार्य करणे, ही प्रसिद्धी माध्यमांच्या इतिहासातील एकमेव घटना आहे. ‘सनातन प्रभात’ हे कार्य राष्ट्र आणि धर्म कर्तव्य समजून करत आहे. हिंदु धर्म आणि राष्ट्र यांसाठी, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेनंतरही त्याच्या सफलतेसाठी ‘सनातन प्रभात’ला असेच संपूर्णतः समर्पित रहाता येऊदे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !

मान्यवरांनी गौरवलेले दैनिक ‘सनातन प्रभात’ !

भारतीय संस्कृती जपण्याचे कार्य हे आपणा सर्वांचे आहे, हे आज अनेक जण विसरत आहेत. अशा काळामध्ये ‘सनातन प्रभात’ एक ध्येय समोर ठेवून ज्या पोटतिडकीने कार्य करत आहे, ते पहाता भारतामध्ये आपली संस्कृती, धर्म चिरतरुण राहील.

दैनिकाच्या सेवेतून साधकामध्ये गुणवृद्धी करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

संपादकीय विभागात सेवा करतांना. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडून डॉ. दुर्गेश सामंत यांना शिकायला मिळालेली काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे देण्याचा देत आहे.

मी दैनिक ‘सनातन प्रभात’ : श्रीविष्णुस्वरूप गुरुदेवांच्या लेखणीची चैतन्यमय धार असणारा एक अविरत कार्यरत धर्मयोद्धा !

‘मी माझ्या कार्याला २५ वर्षे पूर्ण केली आहेत. ‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेच्या कार्यपूर्तीसाठी घडणार्‍या त्रिभुवनातील असंख्य स्थूल आणि सूक्ष्म घटनांचे मला साक्षीदार होता आले. हे सर्व विष्णुस्वरूप गुरुदेव सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपाशीर्वादाने शक्य झाले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधक, राष्ट्रभक्त आणि धर्मरक्षक यांना सांगितलेली कलियुगातील गीता म्हणजे ‘सनातन प्रभात’ !

समाजाला काय आवडते, यापेक्षा काय आवश्यक ते देणारे दैनिक !

हिंदुत्वनिष्ठांसाठी दिशादर्शक ‘सनातन प्रभात’ !

मदरसा आणि चर्च यांना कुणी हात लावत नाही . ‘केवळ मंदिरांचेच सरकारीकरण का ?’, हा मूलभूत प्रश्न सरकारपर्यंत पोचवण्याचे कार्य ‘सनातन प्रभात’ने केले.

 स्त्रियांनी साडीचा पदर मोकळा सोडण्यापेक्षा तो कंबरेला खोचणे लाभदायी असणे ! – महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन

स्त्रियांनी किमान घरात असतांना साडी नेसावी, तसेच घरातील विविध कामे करतांना साडीचा पदर मोकळा न सोडता, तो कंबरेला खोचावा.