‘सनातन प्रभात’ने निर्माण केलेली धर्मशक्तीच हिंदु राष्ट्र स्थापन करील !

‘सनातन प्रभात’ने निर्माण केलेली धर्मशक्तीच हिंदु राष्ट्र स्थापन करील !

या २५ वर्षांच्या काळात ‘सनातन प्रभात’ने सतत शब्दसामर्थ्याने जात्यंध, समाजकंटक, देशद्रोही आणि धर्मद्वेष्टे यांच्याविरुद्ध वैचारिक लढा दिला. अधर्माचरण, अनैतिकता, भ्रष्टाचार आणि धर्मांधता या दुष्प्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवला. अल्पावधीत हिंदु राष्ट्र-स्थापनेची देशभर चर्चा घडवणारे ते एकमेव नियतकालिक ठरले. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधक, राष्ट्रभक्त आणि धर्मरक्षक यांना सांगितलेली कलियुगातील गीता म्हणजे ‘सनातन प्रभात’ !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधक, राष्ट्रभक्त आणि धर्मरक्षक यांना सांगितलेली कलियुगातील गीता म्हणजे ‘सनातन प्रभात’ !

समाजाला काय आवडते, यापेक्षा काय आवश्यक ते देणारे दैनिक !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या रौप्‍यमहोत्‍सवी सोहळ्‍यातील वाचकांचे हृदयस्‍पर्शी मनोगत !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या रौप्‍यमहोत्‍सवी सोहळ्‍यातील वाचकांचे हृदयस्‍पर्शी मनोगत !

राजारामपुरी येथील इंद्रप्रस्‍थ सांस्‍कृतिक भवन येथे १ डिसेंबर या दिवशी पार पडलेल्‍या दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या रौप्‍यमहोत्‍सवी सोहळ्‍यासाठी ६०० हून अधिक वाचक, जिज्ञासू उपस्‍थित होते.

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या सन्मान सोहळ्यात सनातन धर्माचा गौरव !

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या सन्मान सोहळ्यात सनातन धर्माचा गौरव !

‘सनातन प्रभात’वरील विश्‍वासामुळे ८ लाखांहून अधिक वाचकसंख्या लाभलेले, हिंदूंचे हक्काचे व्यासपीठ असलेले ‘सनातन प्रभात’ हे केवळ एक नियतकालिक राहिले नसून आता त्याने समस्त हिंदूंसाठी एक ‘विश्‍वासार्ह प्रसिद्धीमाध्यम’ म्हणून गरुडझेप घेतली आहे !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या २५ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा संदेश !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या २५ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा संदेश !

आज ‘सनातन प्रभात’चा ब्राह्म-क्षात्रतेजाचा दृष्टीकोन विकसित झालेला वाचकवर्गच सनातन धर्माची शक्ती बनला आहे. ‘सनातन प्रभात’ने निर्माण केलेली ही धर्मशक्ती धर्मसंस्थापनेच्या कार्याला बळ देईल आणि लवकरच हिंदु राष्ट्र स्थापन करील !’

महाराष्ट्रातील काही महत्त्वपूर्ण देवस्थानांतील अधिकार्‍यांशी जवळीक होणे आणि सातत्याने तेथील वृत्ते मिळवणे शक्य होणे

महाराष्ट्रातील काही महत्त्वपूर्ण देवस्थानांतील अधिकार्‍यांशी जवळीक होणे आणि सातत्याने तेथील वृत्ते मिळवणे शक्य होणे

आषाढी वारीच्या काळात वारी देहू-आळंदी येथून निघाल्यापासून पंढरपूर येथे पोचेपर्यंत सर्व वृत्त दैनिक ‘सनातन प्रभात’साठी आम्हाला मिळवता आली.

‘सनातन प्रभात’ला इतर वृत्तपत्रांप्रमाणे स्वत:च्या तत्त्वांपासून कधीच माघार घ्यावी लागली नाही !

‘सनातन प्रभात’ला इतर वृत्तपत्रांप्रमाणे स्वत:च्या तत्त्वांपासून कधीच माघार घ्यावी लागली नाही !

‘सनातन प्रभात’ हा उंबर्‍यावर ठेवलेला दिवा आहे. तो घरातसुद्धा प्रकाश देतो आणि अंगणातही प्रकाश पाठवतो.

सरकारीकरण झालेल्या विविध देवस्थानांमधील गैरव्यवहार रोखण्यास ‘सनातन प्रभात’ला मिळालेले यश !

सरकारीकरण झालेल्या विविध देवस्थानांमधील गैरव्यवहार रोखण्यास ‘सनातन प्रभात’ला मिळालेले यश !

जे काम प्रशासकीय अधिकार्‍यांचे आहे, ते कार्य दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहरांनी केले. पंढरपूर तीर्थक्षेत्राशी संबंधित समस्या जाणून घेऊन त्याला वाचा फोडण्याचे काम ‘सनातन प्रभात’ करत आहे.

एका संतांना दैनिक ‘सनातन प्रभात’ची जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये

एका संतांना दैनिक ‘सनातन प्रभात’ची जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये

काही साधकांना ईश्वराकडून विविध विषयांवर ज्ञान मिळते आणि ते ज्ञान दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रकाशित केले जाते, तसेच अध्यात्माविषयी संतांनी केलेले मार्गदर्शनही त्यात प्रकाशित केले जाते. त्यामुळे असे होते.

सनातन प्रभात’चे नामकरण कधी आणि कसे झाले ?

सनातन प्रभात’चे नामकरण कधी आणि कसे झाले ?

‘समाजप्रबोधन आणि समाजोन्नती यांसाठी कटीबद्ध असलेल्या ‘सनातन प्रभात’चे नामकरण कधी आणि कसे झाले ?’, याविषयीचा प्रसंग आहे.