मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
कालपासून सामाजिक माध्यमे आणि प्रसारमाध्यमे यांमध्ये माझ्या त्यागपत्राच्या अफवा जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. त्यात काहीही तथ्य नाही. त्या पूर्णत: खोट्या आणि कपोलकल्पित आहेत.
कालपासून सामाजिक माध्यमे आणि प्रसारमाध्यमे यांमध्ये माझ्या त्यागपत्राच्या अफवा जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. त्यात काहीही तथ्य नाही. त्या पूर्णत: खोट्या आणि कपोलकल्पित आहेत.
२ सहस्र ८०० हून अधिक वस्तूंची न्यासाकडे नोंदणी असल्याचे स्पष्ट करत या संदर्भात कुणीही अफवा पसरवू नये, असे आवाहन त्यांनी केले
प्रस्तावित कायद्यामुळे देवस्थान इनाम भूमींवरील देवस्थानांची मालकी संपुष्टात येऊन त्या भूमी वहिवाटदारांच्या नावे होतील, ज्यामुळे मंदिरांचा आधारच नष्ट होईल, असे निवेदनात म्हटले आहे.
अयोध्येच्या धर्तीवर उभारलेल्या २१ फूट उंच पंचधातूच्या धर्मध्वज स्तंभावर भगवा धर्मध्वज विधीवत् पूजन करून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फडकवण्यात आला.
‘प्रहार समाज जागृती संस्थे’च्या वतीने इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गाने लष्करी इतिहास’ या अभिनव पाठ्यपुस्तक मालिकेचे प्रकाशन करण्यात आले.
हिंदु समाजाला बलशाली व्हावे लागेल. आपल्याला केवळ शंखनाद करायचा नाही, तर श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र धारण करायचे आहे. अर्जुनाचे गांडीव धारण करावे लागेल. श्रीरामाच्या कोदंडाला सिद्ध ठेवावे लागेल. जेव्हा आपल्याकडे शक्ती येते, तेव्हा कुणीही आक्रमणाचे धाडस करत नाही.
मेकॉलेची शिक्षणातून झालेली गुलामगिरी संपवली पाहिजे ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि
देहली येथे घुमणार सनातन राष्ट्राचा शंखनाद !
रांची येथे पत्रकार परिषद
पुणे येथे ‘पवित्रम् फाऊंडेशन’कडून ‘पवित्रम् मोबाईल ॲप’चे लोकार्पण !
प.पू. स्वामीजी पुढे म्हणाले, ‘‘आज आपल्या देशासमोर अनेक समस्या ‘आ’ वासून उभ्या आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी ‘शिवचरित्र’ हा एकमेव आधार आहे.