सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सूक्ष्मातून साधिकेला होत असलेल्या त्रासाविषयी जाणून संबंधित ठिकाणी न्यास करून नामजप करायला सांगणे

माझे जेवण झाल्यावर आणि पोट भरलेले असूनही मला काही ना काही खावेसे वाटत असे. मला काही वेळा संयम ठेवता न आल्याने मी खात होते. असे २ – ३ वेळा झाल्यावर, ‘हा आध्यात्मिक त्रासाचा भाग वाटून मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना या त्रासासाठी नामजपादी उपाय विचारले…

गुरुकृपा आणि नामजपादी उपाय यांद्वारे स्वतःच्या शारीरिक त्रासांवर मात करणार्‍या सनातन आश्रम, देवद (पनवेल) येथील ६० टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका सौ. जयश्री साळोखे (वय ४२ वर्षे) !

सौ. जयश्री साळोखे यांना झालेले त्रास, त्यावर केलेले औषधोपचार आणि नामजपादी उपाय दिले आहेत…

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना सनातनच्या काही संतांविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे !

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना सनातनच्या काही संतांविषयी जाणवलेल्या सूत्रांचा काही भाग १२.७.२०२४ या दिवशी पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या नामजपादी उपायांमुळे साधिकेच्या डोळ्यांचे त्रास दूर होणे

माझ्या डाव्या डोळ्यातील मोतीबिंदूचे शस्त्रकर्म २ वर्षांपूर्वी झाले होते. ‘त्या डोळ्याने मला थोडे अंधुक दिसत आहे’, हे दुसर्‍या डोळ्याची तपासणी करतांना नेत्ररोग तज्ञांच्या लक्षात आले…

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना सनातनच्या काही संतांविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे !

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या एका भावसत्संगात सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना सनातनच्या काही संतांविषयी त्यांना जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे सांगितली.

तिरुचेंदूर (तमिळनाडू) येथील सुब्रह्मण्यस्वामी मंदिरात सनातन संस्थेच्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या उपस्थितीत पार पडला ‘सुब्रह्मण्य होम’ !

येथील सुब्रह्मण्यस्वामी, म्हणजेच कार्तिकेयच्या मंदिरात सनातन संस्थेच्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या उपस्थितीत ११ जुलै या दिवशी ‘सुब्रह्मण्य होम’ पार पडला.

वर्ष २०२४ च्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’मध्ये येऊ शकणार्‍या अडचणी जाणून आणि प्रत्यक्षात आलेल्या अडचणी यांवर केलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय अन् त्यांचा झालेला परिणाम

‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी करायचे प्रत्येक कार्य म्हणजे एक प्रकारे सूक्ष्मातील युद्धच आहे.’ त्यामुळे ते आध्यात्मिक स्तरावर लढावे लागते.

सद्गुरूंचे आज्ञापालन करण्याचे लक्षात आलेले महत्त्व !

‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ देत असलेल्या पाण्याचा ‘तीर्थ’ म्हणून स्वीकार करायला हवा’, असे सद्गुरु पिंगळेकाका यांनी सांगितल्यावर चूक लक्षात येणे…

वर्ष २०२३ आणि वर्ष २०२४ च्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवां’साठी आध्यात्मिक उपाय करतांना जाणवलेला भेद !

‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी होत असलेल्या यावर्षीच्या (वर्ष २०२४ च्या) बाराव्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’मध्ये वाईट शक्तींना वायुतत्त्वाच्या स्तरावर आक्रमण करता आले नाही. यावरून ‘वाईट शक्तींचा जोर आता अल्प झाला आहे’, असे लक्षात येते…

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक पातळीनुसार त्यांच्या त्या त्या वेळच्या छायाचित्रावरून त्यांच्यातील साधनेतील घटकांचा केलेला अभ्यास

एखाद्या जिवाची आध्यात्मिक उन्नती होत जाते, तेव्हा त्याच्या बाह्य रूपावरून सामान्य व्यक्तीला त्याच्यातील भेद कदाचित लक्षात येणार नाही; पण सूक्ष्मातून जाणणार्‍याला त्याच्यातील पालट लक्षात येतात.