सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेली ‘प्राणशक्तीवहन उपायपद्धत’ म्हणजे साधकांसाठी जणू कलियुगातील संजीवनी ! – अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी यांना मिळालेले ज्ञान 

कलियुगात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांच्या रक्षणासाठी प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार उपाय सांगितले आहेत. हे उपाय पृथ्वीवरील ‘संजीवनी’ या वनस्पतीसारखेच आहेत. रामायण काळात हनुमंत साक्षात् रुद्रावतार होता. त्यामुळे त्याला दुर्गम पर्वतावरून ‘संजीवनी’ ही वनस्पती आणणे शक्य झाले.

शिबिराच्या वेळी त्रास होत असतांना साधकाने ‘त्याचे शरीर, म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा रथ आहे’, असा भाव ठेवल्यावर त्याला हलकेपणा जाणवणे

शिबिरात एका साधकाने सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचा संदेश वाचून दाखवला, ‘ही रणभूमी आहे. येथे सूक्ष्म युद्ध चालू आहे.’ ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी तसा भाव माझ्यात आधीच निर्माण केला’, त्याबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.

संत देहाने जरी अत्यंत रुग्णाईत असले, तरी सूक्ष्मातून त्यांचे कार्य अखंड चालूच असते !

‘सनातनच्या संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) गत ८ मासांपासून बेशुद्धावस्थेत आहेत. पू. आजींवर वैद्यकीय उपायांसमवेत विविध आध्यात्मिक स्तरावरील उपायही करण्यात येत आहेत…

श्रीमती मनीषा गाडगीळ यांच्या वस्त्रावर उमटलेले पांढर्‍या रंगाचे गोल आणि काही ठिपके यांसंदर्भात जाणवलेली सूत्रे

वस्त्र परिधान केल्यावर मला माझा देह पुष्कळ हलका वाटत होता, तसेच काही वेळा चालतांना ‘माझा देह तरंगत आहे’, असे मला वाटत होते. 

प्रयाग येथील गंगेचे पूजन झाल्यावर तिची भावपूर्ण आरती केल्यास होणारे सूक्ष्मातील परिणाम !

व्यक्ती गंगामातेची आरती भावपूर्ण करत असल्याने गंगामातेच्या तत्त्वाच्या लहरी गंगानदीत प्रवाहित होतात. गंगामातेची आरती भावपूर्ण केल्यास वातावरणात त्रासदायक स्पंदने न रहाता चैतन्य प्रवाहित होते.

संत योग्य ती समष्टी सेवा तळमळीने करत असलेल्या साधकाची आध्यात्मिक उन्नती आणखी जलद होण्यासाठी त्याला गुरुमंत्र देतात !

‘एखादा साधक किंवा शिष्य हा योग्य मार्गाने आध्यात्मिक वाटचाल करत आहे, तसेच योग्य ती समष्टी सेवा तळमळीने करत आहे’, तेव्हाच ते त्याची आध्यात्मिक उन्नती आणखी जलद होण्यासाठी त्याला गुरुमंत्र देतात.

प्रयागराज येथील महाकुंभाचे दर्शन म्हणजे लाभलेली एक अलौकिक पर्वणी !

सर्वसाधारणपणे महाकुंभामध्ये येणारे भाविक स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी येतात; पण साधकांच्या मनात समाजोद्धाराचा उद्देश होता. महाकुंभमेळ्यामध्ये तळमळीने, त्यागी वृत्तीने आणि प्रतिकूल हवामानात समष्टी सेवा करणारे साधक धन्य आहेत ! ती त्यांची समष्टी तपश्चर्याच आहे !!

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्याप्रमाणे शरणागत भावात राहून नामजपादी उपाय केल्यावर ते परिणामकारक झाल्याचे जाणवणे

काही क्षण मला बरे वाटायचे आणि मग पुन्हा त्रास व्हायचा. त्रास होत असलेल्या स्थानावर उपाय केल्यावर दाब न्यून झाल्याचे मला जाणवत होते; पण माझा शारीरिक त्रास न्यून होत नव्हता.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हाताच्या बोटांतून प्रक्षेपित होणार्‍या आकाशतत्त्वाची नादाच्या स्वरूपात अनुभूती घेणे आणि तशीच अनुभूती स्वतःच्या बोटांच्या संदर्भातही घेणे

करंगळीतून आकाशतत्त्व अगदी अल्प प्रमाणात प्रक्षेपित होते. करंगळीच्या पुढील बोटांतून आकाशतत्त्व प्रक्षेपित होण्याचे प्रमाण वाढत जाऊन शेवटच्या अंगठ्यातून ते सर्वाधिक प्रमाणात प्रक्षेपित होते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हाताच्या बोटांतून प्रक्षेपित होणार्‍या आकाशतत्त्वाची नादाच्या स्वरूपात अनुभूती घेणे आणि तशीच अनुभूती स्वतःच्या बोटांच्या संदर्भातही घेणे

मला खोलीतील नाद आणखी स्पष्ट ऐकायला आला. त्या वेळी मला पुष्कळ शांत वाटले आणि माझे ध्यान लागल्यासारखे झाले, तसेच ‘त्याच स्थितीत रहावे’, असेही मला वाटले.