साधनेतील ‘स्वीकारणे’ या गुणाचे अनन्यसाधारण महत्त्व !

साधनेतील ‘स्वीकारणे’ या गुणाचे अनन्यसाधारण महत्त्व !

प्रत्यक्षात शिक्षण, नोकरी, तसेच जीवनातील इतर क्षेत्रांत व्यक्ती नवीन पालट स्वीकारत जाते आणि त्यामुळे तिची प्रगती होते. त्याचप्रमाणे साधनेतही प्रत्येक टप्प्याला ‘स्वीकारणे’ हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी भक्तीसत्संगात ‘स्वीकारण्याची वृत्ती’ या विषयावर केलेले मार्गदर्शन ऐकून साधिकेने केलेले प्रयत्न आणि तिला झालेले लाभ !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी भक्तीसत्संगात ‘स्वीकारण्याची वृत्ती’ या विषयावर केलेले मार्गदर्शन ऐकून साधिकेने केलेले प्रयत्न आणि तिला झालेले लाभ !

‘१५.४.२०२६ या दिवशी माझे मोठ्या आतड्याचे शस्त्रकर्म झाले. भगवान श्रीकृष्ण, धन्वन्तरि देवता आणि गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) यांच्या कृपेने माझे मोठे शस्त्रकर्म पार पडले…

‘स्वतःची वर्तमानातील मनाची स्थिती पूर्णपणे स्वीकारणे’ ही मनाला निर्मळ करण्याची पहिली पायरी आहे !

‘स्वतःची वर्तमानातील मनाची स्थिती पूर्णपणे स्वीकारणे’ ही मनाला निर्मळ करण्याची पहिली पायरी आहे !

जोपर्यंत साधक स्वतःची खरी सकारात्मक किंवा नकारात्मक मानसिक स्थिती स्वीकारत नाहीत, तोपर्यंत त्याला सुधारता येत नाही.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची अमृत वचने

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची अमृत वचने

‘अवतारी गुरु असलेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारी रूप अन् कार्य यांची कीर्ती केवळ दाही दिशांनाच नव्हे, तर अगदी सप्तलोक अन् सप्तपाताळ येथपर्यंत पोचणार आहे’, हे त्रिकालाबाधित सत्य आहे !’ 

‘मायेच्या प्रलोभनात न अडकता केवळ साधना आणि सेवाच करायची आहे’, याची ध्येयनिश्चिती होण्याच्या संदर्भात साधकाला गुरुकृपेने आलेली अनुभूती !

‘मायेच्या प्रलोभनात न अडकता केवळ साधना आणि सेवाच करायची आहे’, याची ध्येयनिश्चिती होण्याच्या संदर्भात साधकाला गुरुकृपेने आलेली अनुभूती !

‘एकदा माझ्या एका नातेवाइकांनी त्यांच्या आस्थापनात चांगल्या नोकरीची संधी असल्याचे मला सांगितले आणि मला ‘ती नोकरी तू करशील का ?’, असे विचारले…

साधकांनो, सध्याच्या आपत्काळात रात्री वैयक्तिक वाहनाने लांबचा प्रवास टाळा आणि अपरिहार्य स्थितीत आध्यात्मिक स्तरावरील उपाय करूनच रात्रीचा प्रवास करा !

साधकांनो, सध्याच्या आपत्काळात रात्री वैयक्तिक वाहनाने लांबचा प्रवास टाळा आणि अपरिहार्य स्थितीत आध्यात्मिक स्तरावरील उपाय करूनच रात्रीचा प्रवास करा !

‘अनेक साधक वैयक्तिक कारणांसाठी अथवा विविध सेवांच्या निमित्ताने दुचाकी अथवा चारचाकी वाहनाने प्रवास करत असतात. दिवसभरातील काम किंवा सेवा यांचा वेळ वाचावा; म्हणून साधक रात्री लांबचा प्रवास करतात.

स्वतःचे मन पूर्णपणे स्वीकारल्याने आत्मद्वेषाची (स्वतःविषयीच्या द्वेषाची) काळरात्र संपून आत्मस्वीकृतीचा एक नवा सुवर्णदिन चालू होतो !

स्वतःचे मन पूर्णपणे स्वीकारल्याने आत्मद्वेषाची (स्वतःविषयीच्या द्वेषाची) काळरात्र संपून आत्मस्वीकृतीचा एक नवा सुवर्णदिन चालू होतो !

आज आपण ‘स्वतःची मानसिक स्थिती स्वीकारणे’, हे सूत्र आध्यात्मिक दृष्टीकोनातून जाणून घेऊया.

‘भावपूर्ण आणि परिपूर्ण संतसेवा कशी करावी ?’, याचा आदर्श साधकांपुढे ठेवणार्‍या रामनाथी आश्रमातील सुश्री कल्याणी गांगण !

‘भावपूर्ण आणि परिपूर्ण संतसेवा कशी करावी ?’, याचा आदर्श साधकांपुढे ठेवणार्‍या रामनाथी आश्रमातील सुश्री कल्याणी गांगण !

सेवेतील परिपूर्णता हे आंतरिक भावाचे प्रकटीकरण असते. हाच समर्पितभाव आपल्या प्रत्येक सेवेला आणि कृतीला उच्च स्तरावर घेऊन जातो.

‘आज जी काही सेवा करता येईल ती करा, उद्या इतके साधक असतील की, तुम्हाला सेवा करण्याची संधीही मिळणार नाही !’

‘आज जी काही सेवा करता येईल ती करा, उद्या इतके साधक असतील की, तुम्हाला सेवा करण्याची संधीही मिळणार नाही !’

साधकांची संख्या वाढल्यावर अनेक प्रकारच्या सेवा करण्याची संधी मिळणे दुर्मिळ होत जाते. त्यामुळे मिळालेली प्रत्येक सेवा साधकांनी तळमळीने आणि भावपूर्ण अन् परिपूर्ण रितीने करायला हवी.

साधकांनो, देवाने दिलेल्या देहरूपी देणगीचा साधनेसाठी उपयोग करून नरदेहाचे सार्थक करा !

साधकांनो, देवाने दिलेल्या देहरूपी देणगीचा साधनेसाठी उपयोग करून नरदेहाचे सार्थक करा !

स्वतःचा स्वीकार करणे, म्हणजे ईश्वराच्या निर्मितीचा आदर करणे. त्यामुळे स्वतःच्या देहाकडे केवळ देह म्हणून न पहाता ‘ती ईश्वराची अमूल्य देणगी, ईश्वराची निर्मिती आहे’, या कृतज्ञताभावाने पहावे.