भारताला हिंदु राष्ट्र घोषित केल्यावरच भारतातील हिंदू सुरक्षित रहातील ! – संतश्री बालक योगेश्‍वरदास महाराज, दिगंबर आखाडा

भारत हिंदु राष्ट्र घोषित व्हावे, असे माझ्यासहित सर्वच भारतियांना वाटते. हिंदु राष्ट्र झाल्यास कोणतीच हानी होणार नाही.

Union Defence Minister Rajnath Singh : शांतता दुर्बलतेचे लक्षण नसून शक्तीचे प्रतीक आहे, हे भारतीय सैन्याने दाखवून दिले ! – राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री

शांतता हे कमजोरीचे लक्षण नसून ते शक्तीचे प्रतीक आहे, हे भारतीय सैन्याने दाखवून दिले आहे. कोणताही देश लष्करी सामर्थ्याविना प्रगती करू शकत नाही. पालटती भू-राजकीय परिस्थिती आणि युद्धाच्या स्वरूपाचा विचार करून सशस्त्र दलांना अत्याधुनिक शस्त्रांसह सुसज्ज करून आधुनिक युद्धासाठी सक्षम करण्यात येत आहे.

Ukraine-Russia War : रशियाच्या बाजूने युक्रेन युद्धात लढणार्‍या १२ भारतियांचा मृत्यू

रशियाने त्याच्या सैन्यात बलपूर्वक भरती करून घेतलेल्या भारतियांना मायदेशी पाठवण्याचे आश्वासन दिले असतांना त्याने ते का पार पाडले नाही, याचा जाब कोण विचारणार ?

Raja Bhaiya In Mahakumbh 2025 : आपण (हिंदू) स्वसंरक्षणार्थ सरकारमान्य शस्त्रे जमा करत नसल्याने एका झटक्यात अर्धे नष्ट होऊ ! – आमदार राजा भैय्या, उत्तरप्रदेश

हिंदूंनी स्वसंरक्षणार्थ सरकारमान्य शस्त्रे बाळगणे, हा त्यांना मिळालेला अधिकार असला, तरी अशी स्थिती येऊ नये, यासाठी सरकारांनी कृतीशील होणे आवश्यक आहे. उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांचे सरकार प्रयत्न करत आहे, तसे इतरांनीही केले पाहिजेत !

Naxals Killed In Encounter : छत्तीसगड-तेलंगाणा सीमेवर १२ नक्षलवादी ठार

सुरक्षादलांनी छत्तीसगड आणि तेलंगाणा यांच्यातील सीमेवर केलेल्या कारवाईत १२ नक्षलवाद्यांना ठार केले, तर २ सैनिक घायाळ झाले. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडला. १ सहस्र ५०० सैनिकांनी या परिसराला घेराव घालून ही कारवाई केली.

India Introduced BHARGAVASTRA : भारताने ‘भार्गवास्त्र’ नावाने विकसित केली ड्रोनविरोधी प्रणाली !

हे सूक्ष्म क्षेपणास्त्र तंत्रज्ञानावर आधारित आहे, जे शत्रूचे ड्रोन आणि मोठ्या संख्येने एकत्र उडणारे ड्रोन ओळखण्यास आणि नष्ट करण्यास सक्षम आहे. त्याचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची अचूकता आणि अल्प खर्च !

Bangladesh Army Crisis : बांगलादेशाच्या सैन्यात सत्तासंघर्ष चालू

बांगलादेशाच्या सैन्यात सत्तापालट होणे हे काही नवीन नाही. १९७० च्या दशकाच्या मध्यापासून ते १९८० च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत २० हून अधिक उठावांचा सैन्याचा इतिहास आहे.

Indian Dies In Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धात आणखी एका भारतियाचा मृत्यू

रशियाने आश्‍वासन देऊनही भारतियांना परत न पाठवणे, हा भारताचा विश्‍वासघात आहे. केवळ अमेरिकाच नाही, तर भारताला आता रशियापासूनही सतर्क रहायला हवे, हे लक्षात येते !

Indian Army Chief On Border Situation : उत्तर सीमेवरील परिस्थिती संवेदनशील असली, तरी नियंत्रणात ! – सैन्यदल प्रमुख उपेंद्र द्विवेदी

या वेळी त्यांनी देशाच्या सर्व सीमेवरील सुरक्षेविषयी माहिती दिली. त्यांनी चीन आणि म्यानमार सीमा, तसेच मणीपूर येथील हिंसाचार संदर्भात माहिती दिली.