BLA Attack Pakistan : पाक सैन्याच्या दुसर्‍या सर्वांत मोठ्या वायूतळावर ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’चे आक्रमण

बी.एल्.ए.ने त्यांच्या आक्रमणात अनेक सुरक्षा अधिकारी ठार झाल्याचा दावा केला आहे, तसेच अनेक जण घायाळ झाल्याचेही ते म्हणाले; मात्र अद्याप अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही.

India Maldives Relations : भारत आमचा जवळचा मित्र राहील ! – मुइज्जू

भारताला प्रखर विरोध करणारे मालदीवचे चीनधार्जिणे राष्ट्राध्यक्ष महंमद मुइज्जू नरमले !

युक्रेनच्या राजधानी कीव्हवर रशियाचे आक्रमण !

रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध चालू होऊन दोन वर्षे उलटली आहेत. रशियाने २१ मार्चच्या पहाटे पुन्हा एकदा युक्रेनची राजधानी कीव्हवर क्षेपणास्त्राद्वारे आक्रमण केले. या आक्रमणात किमान ८ जण घायाळ झाले आहेत.

Myanmar Rohingya Killed : म्यानमारमध्ये झालेल्या हवाई आक्रमणात २५ रोहिंग्या मुसलमान ठार !

संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली चिंता !

राष्ट्रीय सुरक्षा बळकट करणारा अरुणाचल प्रदेशातील ‘सेला’ बोगदा !

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे ‘विकसित भारत विकसित ईशान्य प्रदेश’, या कार्यक्रमाच्या वेळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ‘सेला’ बोगद्याचे लोकार्पण केले. या लेखात बोगदा बांधण्यामागील कारणे आणि त्याचे सामरिक महत्त्व पाहूया.

China Ready To Intervene : अमेरिकेने रशियावर आक्रमण केल्यास आम्ही सैन्य पाठवणार ! – चीनची चेतावणी

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनमध्ये नाटोने सैन्य पाठवण्याची केली होती मागणी !

Pakistan Terrorist Attack :पाकमधील आतंकवादी आक्रमणात २ सैन्याधिकारी आणि ७ सैनिक ठार

आतंकवाद्यांनी स्फोटकांनी भरलेले वाहन सैन्य चौकीत घुसवले. त्यानंतर अनेक बाँबस्फोट झाले. प्रत्युत्तरादाखल सैन्याने सर्व ६ आतंकवाद्यांना ठार केले. 

जैसलमेर (राजस्थान) येथील वाळवंटात ‘तेजस’ हे लढाऊ विमान कोसळले !

जैसलमेर येथील वाळवंटात भारताचे संपूर्ण स्वदेशी बनावटीचे ‘तेजस’ हे लढाऊ विमान कोसळले. यातील दोन्ही वैमानिक सुखरूप आहेत. हे लढाऊ विमान पडल्यानंतर त्याला आग लागली. यात २ वैमानिक होते.

भारत-चीन सीमेवर भारताचे ‘१८ कोर’ सैन्य तैनात !

आता भारत-चीन सीमेवर ५ रक्षात्मक आणि २ आक्रमक ‘कोर’ तैनात आहेत. याआधी भारतीय सैन्याचे लक्ष पाकिस्तानी सीमेवर केंद्रित असायचे आणि चीन सीमेवर असलेली तुकडी ही केवळ सीमेचे रक्षण करणारी होती; परंतु आता भारताने आपल्या आक्रमक ‘कोर’ चीनच्या विरोधात तैनात केल्या आहे.

(म्हणे) ‘भारताच्या कृतीमुळे सीमेवरील तणाव वाढेल !’ – चीन

भारताने सैनिकांची संख्या वाढल्यावर तणाव वाढेल म्हणणारा चीन गेल्या काही वर्षांपासून सीमेवर सैनिकांची संख्याच वाढवत नाही, तर तेथे सोयीसुविधांसह शस्त्रसाठाही जमा करत आहे. यावर मात्र चीन मौन बाळगतो !