छत्तीसगडमध्ये सुरक्षा सैनिकांशी झालेल्या चकमकीत ३ नक्षलवादी ठार !

राज्यातील कांकेर जिल्ह्यात सुरक्षा सैनिकांशी झालेल्या चकमकीत ३ नक्षलवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. कांकेरच्या पोलीस अधीक्षक इंदिरा कल्याण अलसेला यांनी सांगितले की, जिल्हा राखीव रक्षक आणि सीमा सुरक्षा दलाचे संयुक्त पथक नक्षलविरोधी अभियानात असतांना कोयलीबेडा भागातील जंगलात ही चकमक झाली.

रशियाच्या सैन्यात भरती झालेल्या भारतीय तरुणाचा युक्रेनच्या क्षेपणास्त्राच्या आक्रमणात मृत्यू

रशियामध्ये क्षेपणास्त्राच्या आक्रमणात सुरत जिल्ह्यातील रहिवासी हेमिल अश्‍विनभाई मांगुकिया या २३ वर्षीय भारतियाचा २१ फेब्रुवारी या दिवशी मृत्यू झाला. हा तरुण रशियाच्या सैन्यात सुरक्षा साहाय्यक म्हणून रुजू झाला होता.

Indian Navy Saved Merchant Ship : भारतीय युद्धनौकेने व्यापारी नौकेला वाचवले !

एडनच्या आखातातील व्यापारी नौकेवर ड्रोनद्वारे आक्रमण

Russian Company Defrauded Indians : ४ भारतियांना २ लाख रुपयांची नोकरी देण्याचे आमीष दाखवून नेले रशिया-युक्रेनच्या युद्धभूमीवर !

रशियाच्या एका आस्थापनाने केली फसवणूक !

India China Border Issues : चीन सीमेवर गुंडगिरी करत असून गलवानसारखी स्थिती पुन्हा येऊ शकते ! – भारत

चीनने डेपसांग-डेमचोक येथील सैन्य हटवण्याची मागणी फेटाळली

Pakistan Air Force Court Martial : पाक हवाईदलाच्या १३ वरिष्ठ अधिकार्‍यांना अटक !

पाकिस्तानचे हवाईदलप्रमुख झहीर बाबर सिद्धू यांचा भ्रष्टाचार उघड केल्याची ‘शिक्षा’ !

महिलांना सैन्याप्रमाणे तटरक्षक दलात पुरुषांच्या बरोबरीने का मानले जात नाही ? – सर्वोच्च न्यायालय

भारतीय तटरक्षक दलात महिलांना ‘कमिशन्ड ऑफीसर’ पद न दिल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावले. कमिशन्ड ऑफिसर हा सशस्त्र पदाचा सदस्य असतो. त्याला काही महत्त्वाचे अधिकार असतात. महिलांना तटरक्षक दलात हे पद न मिळाल्याने या अधिकारांना ते मुकतात.

छत्रपती शिवाजी महाराज, मुसलमान सैनिक आणि सर्वधर्मसमभाव !

छत्रपती शिवाजी महाराज यांनी ‘सर्वधर्मसमभावा’चे लोढणे कधीच गळ्यात बांधून घेतले नाही, हे त्यांच्या चरित्रावरून सहज लक्षात येते.

अर्थसंकल्पातील संरक्षणाची वाटचाल ‘आत्मनिर्भर भारता’च्या दिशेने…

आता अधिक शस्त्रे भारतातच बनवली जात आहेत. एवढेच नव्हे, तर आता सरकारने खासगी क्षेत्रालाही संशोधनाची संधी दिली आहे.

POK Want To Join India : पाकव्याप्त काश्मीरच्या नागरिकांना त्यांच्या प्रदेशाला भारतात विलीन करण्याची इच्छा !

ही स्थिती भारताने जगासमोर ठेवून थेट सैनिकी कारवाई केली पाहिजे आणि पाकव्याप्त काश्मीरला केवळ नकाशावर नाही, तर प्रत्यक्षातही भारताचा अविभाज्य घटक बनवला पाहिजे !