भारत, रशिया आणि चीन यांच्यातील दृढ संबंध जागतिक स्थैर्यासाठी महत्त्वाचे ! – China
चीनच्या विस्तारवादी मानसिकतेमुळे त्याचे भारताशीच नव्हे, तर अनेक देशांशी संबंध बिघडलेले आहेत. त्यामुळे प्रथम त्याने अन्य देशांच्या भूभागांवरील दावे सोडून द्यावेत, तरच त्याचे अन्य देशांशी दृढ संबंध निर्माण होतील, असे चीनला ठणकावून सांगणे आवश्यक आहे !