संपादकीय : फुटीरतावादी द्रमुक !
पाश्चात्त्य, इस्लाम आणि साम्यवाद या ३ महाशक्तींचे त्रिकूट भारताला जर्जर करण्यासाठी येनकेन प्रकारेण प्रयत्न करत आहे.
पाश्चात्त्य, इस्लाम आणि साम्यवाद या ३ महाशक्तींचे त्रिकूट भारताला जर्जर करण्यासाठी येनकेन प्रकारेण प्रयत्न करत आहे.
अशा राष्ट्रघातकी पक्षाने भारतावर सर्वाधिक काळ राज्य केले, हे भारतासाठी लज्जास्पद ! अशा पक्षाचे राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी राष्ट्रप्रेमींनी कंबर कसणे आवश्यक !
काँग्रेसवाल्यांना पाकिस्तानप्रेमाचा उमाळा येणे, हा इतिहास राहिला आहे, हे सुज्ञ जनता जाणून आहे. भारतातून दक्षिण भारत वेगळे करण्याचा कट रचणारे राजकीय नेते हेसुद्धा काँग्रेसचेच आहेत. त्यामुळे अशी घटना घडली असल्यास कुणाला आश्चर्य वाटू नये !
खोट्या हलाल प्रमाणपत्र प्रकरणी काहींना अटक होणे हे हलालविरुद्धच्या लढ्यातील हिंदूंसाठीचे आश्वासक पाऊल ! उत्तरप्रदेश शासनाने हलाल प्रमाणित उत्पादनांवर बंदी घालण्याचे आवाहन केले होते. अन्य राज्यांतील सरकारांनीही असे आवाहन करायला हवे.
‘आतंकवादाच्या प्रकरणात नेहमी एका विशिष्ट धर्माच्या लोकांना का अटक केली जाते ?’, याचे उत्तर धर्मनिरपेक्षतेचा ढोल बडवणारे देतील का ?
हलाल प्रमाणपत्राच्या नावाखाली विविध आस्थापनांकडून पैसे उकळल्याचा त्यांच्यावर आरोप होता.
वैचारिक सुंता झालेले काँग्रेसी नेते मणीशंकर अय्यर भारताचे नसून पाकिस्तानचे नागरिक आहेत, असेच यातून म्हणावे लागेल ! भारताने अशांना परत देशात घेण्यापेक्षा पाकिस्तानमध्येच रहाण्यास सांगितले पाहिजे !
सैन्यात असतांना त्याने आतंकवादी संघटनेला काय साहाय्य केले ? याचीही चौकशी केली पाहिजे !
अशा अफवा पसरवून अल्पसंख्यांकांचे ध्रुवीकरण करणार्या नियतकालिकांवर कारवाई व्हायला हवी ! मोगल, ब्रिटीश आणि पोर्तुगीज यांनीही प्रत्येकाला त्याच्या धर्मानुसार वागायला दिले, तर भारतात मुसलमान आणि ख्रिस्ती कसे निर्माण झाले ? हा ‘रिनोवाकांव’ नियतकालिकाचा खोटारडेपणा आहे !
बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावणे, या सर्व घटनांवर सध्या तरी एकमेव उपाय आहे !