पुणे : शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये शासकीय भूमीवर मशिदीचे अतिक्रमण !
सरकारी भूमी हडपून ती वक्फ बोर्डाकडे नोंदवणे, हा लँड जिहाद’चा एक सुनियोजित प्रकार असू शकतो.
सरकारी भूमी हडपून ती वक्फ बोर्डाकडे नोंदवणे, हा लँड जिहाद’चा एक सुनियोजित प्रकार असू शकतो.
शारिकचा उद्देश येथील मंजुनाथ मंदिरात बाँबस्फोट घडवून धार्मिक तणाव निर्माण करणे, हा होता. तो ‘इस्लामिक स्टेट’कडून प्रेरित असलेल्या शिवमोग्गा मॉड्युलचा सक्रीय सदस्य होता. त्याचा यापूर्वीच्याही अनेक देशविरोधी कारवायांमध्ये हात होता.
कॉर्पाेरेट जिहाद’चा विषय ताजा असतांनाच आता ‘टाटा’ आस्थापनाचाच ‘टाटा एथिकल फंड’चा विषय समोर आला आहे. एका बाजूला हिंदूंची गळचेपी केली जात आहे, तर दुसर्या बाजूला अल्पसंख्यांकांच्या दाढ्या कॉर्पाेरेट पद्धतीने कुरवाळल्या जात आहेत.
हिंदूबहुल भारतात हलाल प्रमाणित गुंतवणूक योजनांचे कामच काय ? असे व्हायला भारत इस्लामी देश आहे का ? अशा योजनांना कोणतेच स्थान न देणारे हिंदु राष्ट्र यासाठी अत्यावश्यक !
एका सरकारी वसतीगृहात नक्षलवाद्याचे उदात्तीकरण करणारे नाटक सादर होते आणि पोलीस-प्रशासनाला याची कुणकुण कशी लागत नाही ?
जर असे आवाहन केले जात आहे, तर जर ‘हिंदूंनी ‘हिंदु’ आणि मातृभाषा म्हणून ‘संस्कृत’चा उल्लेख करावा’, असे आवाहन कुणी करत असेल, तर तेही चुकीचे ठरू नये !
इतर वेळी स्त्री-पुरुष समानता आणि महिला सक्षमीकरण यांच्या गप्पा मारणार्या काँग्रेसवाल्यांचे स्त्रीद्रोही स्वरूप यातून दिसून येते. अशांच्या राज्यात महिलांचे अस्तित्वच धोक्यात !
देशात नक्षलवादाचा प्रश्न केवळ कायदा सुव्यवस्था अथवा विकासाचा अनुशेष असा नव्हता, तर तो विचारसरणीचा संघर्ष होता, ‘नक्षलवाद हा गरिबी किंवा विकासाच्या अभावामुळे नव्हे, तर ठरवून पसरवलेल्या साम्यवादी विचारसरणीचा परिणाम होता.’
‘म. गांधी यांच्याकडे हिंदुत्व होते’, या शोधासाठी सिद्धरामय्या यांनी पुरस्कारच द्यायला हवा ! म. गांधी यांच्याकडे हिंदुत्व असते, तर भारताची फाळणी झाली नसती !
भारतीय गुप्तचरांनी पाकिस्तानमध्ये घडवलेला विक्रम दाखवणार्या ‘धुरंदर : द रिव्हेंज’ हा ‘प्रोपेगेंडा’ (कुप्रचार) चित्रपट असल्याचे बेंबीच्या देठापासून ओरडणार्यांना आता या घटनेवरून हिंदु जनतेने जाब विचारला पाहिजे !