जम्मूच्या वैद्यकीय महाविद्यालयात ‘द केरल स्टोरी’वरून विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी : ५ जण घायळ
या प्रकरणी विद्यार्थ्यांनी १५ मे या दिवशी आंदोलनही केले.
या प्रकरणी विद्यार्थ्यांनी १५ मे या दिवशी आंदोलनही केले.
हिंदूंनीही भाबडेपणा सोडून शहाणे व्हावे. विरोधकांना आणि मतांच्या लालसेपोटी हिंदूंच्या श्रद्धेचा आधार घेणार्यांना खरेतर मंदिराची पायरीही चढू देऊ नये, यासाठी हिंदूंनी संघटित व्हायला हवे. तसे न झाल्यास विरोधक प्रत्येक वेळी मंदिरांत प्रवेश करून स्वतःतील कपटी हेतूने तेथील पावित्र्य भंग करतील !
निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांनी अशांना धर्मनिरपेक्षतेचे डोस न पाजल्याचाच हा परिणाम आहे ! आता तरी त्यांना हा डोस पाजण्यात येईल का ? कि केवळ हिंदूंनीच धर्मनिरपेक्षतेचे पालन करत आत्मघात करून घेत रहायचा ?
भाजपने काश्मीरमध्ये पाकविरोधात निदर्शने केली. जनतेला आता पाकविरोधी निदर्शने नकोत, तर आतंकवादी सिद्ध करणार्या पाकचे पुरते कंबरडे मोडलेले हवे आहे; कारण पाक दरिद्री झाला, तरी तो त्याचा आतंकवाद थांबवतांना मात्र दिसत नाही आणि त्याचा लाभ मुफ्ती यांच्यासारखे उठवत आहेत !
तत्कालीन काँग्रेसी नेत्यांनी त्याला धर्मनिरपेक्ष करून भारताचा पुरातन भगवा ध्वज मागे टाकून तिरंगा निवडला. जर त्या वेळी भारत हिंदु राष्ट्र झाला असता, तर भगवा हाच राष्ट्रध्वज असता !
एकीकडे ‘गांधी यांना मानतो’ असे म्हणायचे आणि दुसरीकडे ते गात असलेल्या भजनाला ‘ते हिंदूंचे आहे’, असे सांगत विरोध करायचे, हा मेहबूबा मुफ्ती यांचा दुटप्पीपणाच होय !
(म्हणे) ‘केंद्र सरकार काश्मिरी हिंदूंपुढे आमची प्रतिमा ‘शत्रू’ म्हणून निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे !’ – मेहबूबा मुफ्ती यांचा आरोप
काश्मीरमध्ये तैनात सैनिकांना मतदार सूचीत नाव नोंदवता येणार !
अशांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना आजन्म कारागृहात टाकण्याचे धाडस केंद्र सरकारने दाखवले पाहिजे !
भारतात कोण छोटी पाकिस्ताने निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, हे सर्वज्ञात आहे. त्यामुळ महबूबा मुफ्ती यांचे हे वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा होय !