(म्हणे) ‘जागतिक मुसलमान ऐक्याचा हा क्षण !’ – Mirwaiz Umar Farooq
अशा वक्तव्यांमुळे उद्या काश्मीर, तसेच भारतात इतरत्र धर्मांध मुसलमानांनी दंगली घडवल्या, तर आश्चर्य वाटू नये !
अशा वक्तव्यांमुळे उद्या काश्मीर, तसेच भारतात इतरत्र धर्मांध मुसलमानांनी दंगली घडवल्या, तर आश्चर्य वाटू नये !
अशी माहिती देशातील प्रत्येक मशीद आणि मदरसे यांच्यासह मुसलमानांच्या प्रत्येक संघटना यांचीही गोळा केली पाहिजे !
अब्दुल्ला परिवार आणि मेहबुबा मुफ्ती यांचे विचार सारखेच आहेत. म्हणजेच काश्मीरमधील नेते आणि तेथील धर्मांध मुसलमान अन् जिहादी एकाच विचारसरणीचे आहेत. त्यामुळेच तेथील आतंकवाद नष्ट होत नाही !
गेली अनेक दशके मुसलमानांचे लांगूलचालन करण्यात घालवलेल्या या पक्षांनी ५ ऑगस्ट काळा दिवस म्हणून साजरा करणे, ही आता केवळ एक औपचारिकताच राहिली आहे, हे त्या पक्षांनाही ठाऊक आहे. यापेक्षा दुसरा विनोद तो कोणता ?
पाकिस्तानींचे सर्व मार्ग बंद केल्यामुळेच काही प्रमाणात काश्मीर शांत झाला आहे. आता ते उघडून पुन्हा काश्मीर अशांत करण्याचा मेहबूबा यांचा डाव आहे, हे स्पष्टपणे दिसते. अशी मागणी केल्यावरूनच मेहबूबा यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !
आतापर्यंत इल्तिजा यांच्या विरोधात गुन्हा नोंद होऊन त्यांना अटक झाली पाहिजे होती; मात्र तसे काहीच झालेले नाही, यातून हिंदु त्यांच्या धर्माच्या रक्षणासाठी किती निष्क्रीय आणि निद्रिस्त आहेत, हे पुन्हा एकदा स्पष्ट होते !
भारतात जेथे हिंदू अल्पसंख्य आहेत, तेथे ते असुरक्षित आहेत. जेथे मुसलमान अल्पसंख्य आहे, तेथे ते बहुसंख्य हिंदूंवरच दादागिरी करत आहेत, अशीच स्थिती आहे ! याविषयी देशातील एकतरी मुसलमान नेता कधी तोंड उघडतो का ?
आतंकवादी नसरूल्लाच्या मृत्यूवर दुःख व्यक्त करणार्यांवर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांची टीका
लेबनॉनच्या आतंकवाद्याची पाठराखण करणार्या मेहबूबा मुफ्ती कधीतरी भारताचे आणि काश्मीरचे हित चिंतू शकतात का ?
या प्रकरणी विद्यार्थ्यांनी १५ मे या दिवशी आंदोलनही केले.