(म्हणे) ‘जागतिक मुसलमान ऐक्याचा हा क्षण !’ – Mirwaiz Umar Farooq
अशा वक्तव्यांमुळे उद्या काश्मीर, तसेच भारतात इतरत्र धर्मांध मुसलमानांनी दंगली घडवल्या, तर आश्चर्य वाटू नये !
अशा वक्तव्यांमुळे उद्या काश्मीर, तसेच भारतात इतरत्र धर्मांध मुसलमानांनी दंगली घडवल्या, तर आश्चर्य वाटू नये !
गेली अनेक दशके मुसलमानांचे लांगूलचालन करण्यात घालवलेल्या या पक्षांनी ५ ऑगस्ट काळा दिवस म्हणून साजरा करणे, ही आता केवळ एक औपचारिकताच राहिली आहे, हे त्या पक्षांनाही ठाऊक आहे. यापेक्षा दुसरा विनोद तो कोणता ?
पर्यावरणाची हानी केवळ हिंदूंच्या सणांच्या किंवा यात्रेच्या संदर्भातच होत असल्याची ओरड नेहमी कशी होते ? अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी कुणी पर्यावरणाची हानीचा प्रश्न उपस्थित करत नाही?
पाकिस्तानींचे सर्व मार्ग बंद केल्यामुळेच काही प्रमाणात काश्मीर शांत झाला आहे. आता ते उघडून पुन्हा काश्मीर अशांत करण्याचा मेहबूबा यांचा डाव आहे, हे स्पष्टपणे दिसते. अशी मागणी केल्यावरूनच मेहबूबा यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !
आतापर्यंत इल्तिजा यांच्या विरोधात गुन्हा नोंद होऊन त्यांना अटक झाली पाहिजे होती; मात्र तसे काहीच झालेले नाही, यातून हिंदु त्यांच्या धर्माच्या रक्षणासाठी किती निष्क्रीय आणि निद्रिस्त आहेत, हे पुन्हा एकदा स्पष्ट होते !
कलम ३७० पुन्हा लागू करता येणार नाही, हे ठाऊक असतांनाही जाणीवपूर्वक विधानसभेत गदारोळ करून वेळ वाया घालवणार्यांकडून याचा खर्च वसूल केला पाहिजे !
ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे नवे मुख्यमंत्री !
भारतात कोण छोटी पाकिस्ताने निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, हे सर्वज्ञात आहे. त्यामुळ महबूबा मुफ्ती यांचे हे वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा होय !
काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराला काँग्रेस पक्ष, फारूक अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स आणि मुफ्ती महंमद सईद यांचा पीडीपी पक्षही उत्तरदायी आहे.
पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंट (पीडीपी) पक्षाचे सरचिटणीस जावेद बेग यांनी ‘काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराविषयी मुसलमानांनी क्षमा मागितली पाहिजे. आमच्या मागील पिढीने हिंदूंवर अत्याचार केले, ही त्यांची चूक होती’, असे म्हटले आहे.