MLA Waheed Para : (म्हणे) ‘अमरनाथ यात्रेसाठी बांधण्यात येणार्या रस्त्यांमुळे पर्यावरणाची हानी होऊ शकते !’
पर्यावरणाची हानी केवळ हिंदूंच्या सणांच्या किंवा यात्रेच्या संदर्भातच होत असल्याची ओरड नेहमी कशी होते ? अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी कुणी पर्यावरणाची हानीचा प्रश्न उपस्थित करत नाही?