महाराष्ट्रात अणूऊर्जा प्रकल्पासाठी सामंजस्य करार; मात्र अद्याप जागेची निश्चिती नाही !
महाराष्ट्र राज्यात अणूऊर्जा वीज प्रकल्पासाठी राज्य शासनस्तरावर अदानी, रिलायन्स आणि एन्.टी.पी.सी. या उद्योग समुहांसमवेत सामंजस्य करार करण्यात आलेले आहेत; मात्र या प्रकल्पासाठी कोणतीही जागा अथवा स्थळ अंतिमत: निश्चित करण्यात आलेली नाही.