कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकर्‍यांना ‘राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी’च्या निकषांपलीकडे जाऊन आर्थिक साहाय्य देणार

कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकर्‍यांना ‘राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी’च्या निकषांपलीकडे जाऊन आर्थिक साहाय्य देणार

‘या वर्षी आंबा आणि काजू पिकांची अनुमाने ९० टक्क्यांपर्यंत हानी झाल्याचा अहवाल शासनाकडे प्राप्त झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी  विशेष बैठकही घेतली आहे.

प्रत्येक गावात हवामान केंद्र उभारणार !

प्रत्येक गावात हवामान केंद्र उभारणार !

गावागावात हवामान केंद्र झाल्यास, निसर्गाच्या लहरीपणामुळे प्रत्यक्ष झालेल्या शेतपिकांच्या हानीचा आकडा आणि विम्याचे निकष यांची तंतोतंत जुळवणी करणे शक्य होईल.

अधिवेशनात ९७ सहस्र कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर, कर्जमाफीसाठी सर्वाधिक प्रावधान !

अधिवेशनात ९७ सहस्र कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर, कर्जमाफीसाठी सर्वाधिक प्रावधान !

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’साठी सरकारकडून एकूण ३६ सहस्र ५८५ कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे.

‘स्मार्ट मीटर’ची बळजोरी केल्यास तीव्र आंदोलन करणार !

‘स्मार्ट मीटर’ची बळजोरी केल्यास तीव्र आंदोलन करणार !

अशी चेतावणी का द्यावी लागते ? ‘महावितरण’ सर्व बाजूंनी अभ्यास करून ग्राहकांना विश्वासात घेऊन निर्णय का घेत नाही ?

२२ जूनपासून गोव्यात अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज

२२ जूनपासून गोव्यात अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज

गेल्या काही आठवड्यांपासून सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडत असलेल्या गोव्याला अखेर दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

‘एल् निनो’च्या प्रभावामुळे गोव्यात पावसाचे दुर्भिक्ष !

‘एल् निनो’च्या प्रभावामुळे गोव्यात पावसाचे दुर्भिक्ष !

शेतकर्‍यांना धास्ती, पाणीटंचाई ओढवणार नसल्याचा जलस्रोत खात्याचा दावा

जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा पालखी रथ ओढण्याचा मान संस्थानने खरेदी केलेल्या बैलजोड्यांनाच !

जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा पालखी रथ ओढण्याचा मान संस्थानने खरेदी केलेल्या बैलजोड्यांनाच !

यंदाही पालखी रथासाठी २ बैलजोड्या आणि चौघडा गाडीसाठी १ अशा खिलार जातीच्या देखण्या, तंदुरुस्त अन् सक्षम ३ बैलजोड्या खरेदी करण्यात येत आहेत. त्यामुळे इतर कोणत्याही बैलजोड्या जुंपण्याचा प्रश्न येत नाही.

यावर्षी देशात ९०, तर महाराष्ट्रात ९८ टक्के पावसाची शक्यता !

यावर्षी देशात ९०, तर महाराष्ट्रात ९८ टक्के पावसाची शक्यता !

देशाची अर्थव्यवस्था आणि शेतीचा कणा असलेला नैऋत्य मान्सून येत्या २ ते ३ दिवसांत केरळच्या मार्गे भारतात प्रवेश करणार आहे. ज्येष्ठ कृषी हवामान तज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांच्या अंदाजानुसार राज्यात ९८ टक्के पाऊस होणार असला, तरी त्याचे वितरण अत्यंत असमान राहील आणि पावसाचे मोठे खंड पडू शकतात

शेतकर्‍यांच्या कर्जमुक्ती योजनेची कार्यवाही आता ऑनलाईन होणार !

शेतकर्‍यांच्या कर्जमुक्ती योजनेची कार्यवाही आता ऑनलाईन होणार !

या योजनेचा आढावा घेणे आणि आवश्यकतेनुसार निकषांमध्ये पालट करणे यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली आहे.

 बेदखल कुळांच्या प्रश्नाविषयी बविआचे लांजा तहसीलदारांना निवेदन

 बेदखल कुळांच्या प्रश्नाविषयी बविआचे लांजा तहसीलदारांना निवेदन

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील बेदखल कुळांचा प्रलंबित प्रश्नाविषयी आणि गोरगरीब, कष्टकरी शेतकर्‍यांच्या प्रश्नाविषयी बहुजन विकास आघाडीने गेली अनेक वर्षे फार मोठा संघर्ष केला.