डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !

डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील दापचरी येथे जगातील सर्वांत मोठ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कृषी बाजाराची उभारणी केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी १४ जुलै या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.

सामूहिक शेतीतून आघारी येथे चारसूत्री भात लागवडीचा यशस्वी प्रारंभ

सामूहिक शेतीतून आघारी येथे चारसूत्री भात लागवडीचा यशस्वी प्रारंभ

अशा उपक्रमांमुळे शेतकर्‍यांमध्ये नव्या तंत्रज्ञानाविषयी जागरूकता निर्माण होण्यासमवतेत अधिक उत्पादनक्षम, शाश्वत आणि स्पर्धात्मक शेतीकडे वाटचाल करण्यास निश्चितच चालना मिळणार आहे. 

अकोला येथील शेतकर्‍यांना हानीभरपाई

अकोला येथील शेतकर्‍यांना हानीभरपाई

उन्हाळ्यातील अवेळी पडलेला पाऊस आणि वादळी वार्‍यामुळे हानी झालेल्या जिल्ह्यातील ३३ गावांतील २७२ शेतकर्‍यांच्या १९७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या हानी भरपाईपोटी ४० लाख ९२ सहस्र रुपयांचे साहाय्य संमत करण्यात आले आहे. 

भात लावणीच्या शेवटच्या टप्प्यात पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त

भात लावणीच्या शेवटच्या टप्प्यात पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त

सध्या अनेक ठिकाणी शेतांमधील पाणी झपाट्याने आटू लागले आहे. त्यामुळे मातीतील ओलावा न्यून होत असून भात लावणीसाठी आवश्यक असलेला पाण्याचा साठा घटत चालला आहे.

कोकणातील हापूस आंब्याच्या संकटावर महाराष्ट्र शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी !

कोकणातील हापूस आंब्याच्या संकटावर महाराष्ट्र शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी !

शेतकर्‍यांची हानी होऊ नये, यासाठी विज्ञानाधारित, कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आणि निर्यातक्षम उपाय विकसित करणे हे संशोधन संस्था, कृषी विद्यापिठे आणि शासन यंत्रणा यांचे मूलभूत कार्य आहे; मात्र त्यात गंभीर त्रुटी राहिल्या आहेत.

राज्यात बियाणांचे ३०० नमुने निकृष्ट

राज्यात बियाणांचे ३०० नमुने निकृष्ट

शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍या आस्थापनांचे परवाने रहित करून फौजदारी कारवाई ! – मुख्यमंत्री

सरसकट कर्जमुक्तीसाठी शेतकर्‍यांकडून मंत्रालयासमोर गळफास घेऊन आत्महत्या करण्याची धमकी

सरसकट कर्जमुक्तीसाठी शेतकर्‍यांकडून मंत्रालयासमोर गळफास घेऊन आत्महत्या करण्याची धमकी

राज्यशासनाने घोषित केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत ‘क्रांतीकारी शेतकरी संघटने’चे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी मंत्रालयाबाहेर आणि विधानभवनासमोर आंदोलन छेडले.

पीक विम्यात खोटी माहिती दिल्यास ५ वर्षांची बंदी

पीक विम्यात खोटी माहिती दिल्यास ५ वर्षांची बंदी

खरीप हंगामातील १४ प्रमुख पिकांसाठी ही योजना असून शेतकर्‍यांनी ३१ जुलैपूर्वी नावनोंदणी करण्याचे आवाहन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.

कर्नाटकात शेतकर्‍यांना हानी भरपाई देण्याचे श्रेय घेण्यावरून काँग्रेस आणि भाजप यांच्या आमदारांमध्ये मंत्र्यांसमोर बाचाबाची !

कर्नाटकात शेतकर्‍यांना हानी भरपाई देण्याचे श्रेय घेण्यावरून काँग्रेस आणि भाजप यांच्या आमदारांमध्ये मंत्र्यांसमोर बाचाबाची !

शेतकर्‍यांना हानी भरपाई देणे हे लोकप्रतिनिधी आणि सरकार यांचा कर्तव्य असतांना त्याच्यावरून श्रेय घेण्याचा प्रयत्न करणार्‍यांना लोकप्रतिनिधी म्हणता येईल का ?

बोगस पीक विमा काढणार्‍या शेतकर्‍यांचे आधार कार्ड ५ वर्षांसाठी काळ्या सूचीत जाणार !

बोगस पीक विमा काढणार्‍या शेतकर्‍यांचे आधार कार्ड ५ वर्षांसाठी काळ्या सूचीत जाणार !

जे शेतकरी खोटा पीक विमा काढतील, त्यांचे आधारकार्ड ५ वर्षांसाठी काळ्या सूचीत टाकण्यात येणार आहे. त्यामुळे अशा शेतकर्‍यांना पुढील ५ वर्षे शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही.