
मुंबई – शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे आदी मागण्यांसाठी १२ मार्च या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधीमंडळाच्या पायर्यांवर आंदोलन केले. ‘कंत्राटदार तुपाशी, शेतकरी उपाशी’, ‘निवडणूक सरली, कर्जमाफी विसरली’, अशा घोषणा देण्यात आल्या. ‘महायुती सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात त्यांना शेतकर्यांचा विसर पडला आहे. शेतकर्यांच्या कर्जमाफीविषयी कोणतीही घोषणा सरकारने केली नाही’, असा आरोप या वेळी आमदारांनी केला.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !