
मुंबई – शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे आदी मागण्यांसाठी १२ मार्च या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधीमंडळाच्या पायर्यांवर आंदोलन केले. ‘कंत्राटदार तुपाशी, शेतकरी उपाशी’, ‘निवडणूक सरली, कर्जमाफी विसरली’, अशा घोषणा देण्यात आल्या. ‘महायुती सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात त्यांना शेतकर्यांचा विसर पडला आहे. शेतकर्यांच्या कर्जमाफीविषयी कोणतीही घोषणा सरकारने केली नाही’, असा आरोप या वेळी आमदारांनी केला.
नागपूर येथे हिंदु महिलेच्या धर्मांतराचा प्रयत्न; दर्ग्याच्या बाबासह ६ जणांवर गुन्हा नोंद !
तळलेल्या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर होत असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई !
राष्ट्र आणि धर्मनिष्ठ युवा निर्मितीसाठी सज्जनगड येथे पार पडले ‘हिंदु धर्मसंस्कार शिबीर’
महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ त्वरित रहित करावा – अधिवक्ता श्री. विश्वास पानसे, प्रमुख विश्वस्त, मार्तंड देवस्थान, जेजुरी
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ कायदा रहित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाचे ठिकठिकाणी निवेदन