संपादकीय : कृतीला हवी गती !
हिंदु धर्माचे पुनर्वैभव त्याला मिळवून देण्यासाठी भाजपने आधुनिक तंत्रज्ञानाचा यथायोग्य वापर करत गतीने प्रयत्न करावेत, ही अपेक्षा !
हिंदु धर्माचे पुनर्वैभव त्याला मिळवून देण्यासाठी भाजपने आधुनिक तंत्रज्ञानाचा यथायोग्य वापर करत गतीने प्रयत्न करावेत, ही अपेक्षा !
थोड्याथोडक्या पैशांसाठी देशाच्या सुरक्षेशी खेळण्याची काहींची खोड कठोर शिक्षेविना जाणारी नसते. सुलभतेने हाती असलेले खेळणे म्हणजेच भ्रमणभाष हा जसे आपल्या व्यक्तींशी संपर्क सुकर करतो आहे…
‘तमिळनाडूच्या भव्य अशा डोंगरावर करपाका विनयागार हे मंदिर वसलेले आहे. या मंदिरामध्ये ६ फूट उंचीची गणपतीची मूर्ती विराजमान आहे. भक्तांच्या दृष्टीने या मंदिराला एक वेगळे महत्त्व आहे.
सध्या पुणे, मुंबई येथे पुढील ४ दिवस ‘उष्णतेची लाट’ येण्यासंबंधी सूचना आहे. दुपारचे तापमान ३७ सेल्सियसपर्यंत जात आहे. त्यामुळे डोके आणि डोळे यांची अधिकच काळजी घ्या.
‘सनातन प्रभात’ नियतकालिकांची पत्रकारिता समाजाभिमुख आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून विविध सामाजिक, धार्मिक क्षेत्रांतील अपप्रवृत्तींच्या विरोधात ‘सनातन प्रभात’ने सातत्याने आवाज उठवला.
छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळराजे शंभूराजे यांची आग्रा येथून सुटका अन् महाराजांच्या पराक्रमाच्या गौरवगाथेचे स्मरण पुढील पिढ्यांसाठी करून देण्यासाठी हे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.
देशाचे पंतप्रधान मोदी ३० मार्चला नागपूरला येणार आहेत. नागपूर हे संघाचे मुख्यालय आहे. नागपूर हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे शहर आहे. अशा शहरात षड्यंत्र आखून अशी दंगल पेटवणे, म्हणजे देशभरातील आणि खास करून महाराष्ट्रातील जिहादी प्रवृत्तींनी तुम्हाला आव्हान दिले आहे. या आव्हानाला प्रत्युत्तर म्हणून त्यांना चिरडून काढणे, हा तुमचा राजधर्म आहे मुख्यमंत्री महोदय !
वर्ष १९७८ मध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये जेव्हा १ टक्का ख्रिस्ती होते, तेव्हा धर्मांतर थांबवण्यासाठी कायदा करण्यात आला होता, आता ही संख्या ३० टक्के इतकी झाली आहे. आता तेथे धर्मांतरबंदी कायदा लागू केला जात आहे. त्याला मिशनरी विरोध करत आहेत.
महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या पुणे जिल्हा समन्वयक ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज यांनी ‘मार्तंड देवस्थान समिती’च्या विश्वस्तांची भेट घेत महासंघाच्या कार्याची माहिती दिली.
दैनिक ‘सनातन प्रभात’ म्हणजे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी गुरुदेवांनी प्रज्वलित केलेली ज्योत आहे. केवळ ‘वाचक संख्या जमवणे’ हा ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचा उद्देश कधीच नव्हता.