नियमित व्यायाम केल्यास मधुमेह टाळता येणे शक्य !

‘आधुनिक तंत्रज्ञानाने आपले जीवन सुलभ केले असले, तरी त्यामुळे शरिराची हालचाल न्यून झाली आहे. दिवसभर बसून काम केल्यामुळे निर्माण होणारी ‘बैठी जीवनशैली’ आरोग्याच्या संदर्भात अनेक समस्या निर्माण करते….

देशी गायीच्या तुपाचे औषधी उपयोग !

‘देशी गायीच्या तुपाला ‘अमृत’ म्हटले आहे; कारण ते तारुण्य कायम राखते आणि वार्धक्याला दूर ठेवते. काळ्या गायीचे तूप खाल्ल्यामुळे वृद्ध व्यक्तीही तरुणासारखी होऊन जाते. गायीच्या तुपासारखी उत्तम गोष्ट दुसरी कोणतीही नाही !

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद !

आपले आरोग्य ‘आपण आपला दिवस कसा घालवतो’ यावर अवलंबून असते. आयुष्यातील प्रत्येक दिवस निरोगी झाल्यास सर्व आयुष्यच आरोग्यसंपन्न आणि आनंदी होते. म्हणूनच आरोग्यरक्षण हा संयमी जीवनाचा पाया आहे !

रक्तातील ‘कोलेस्ट्रॉल’चे प्रमाण वाढण्याची कारणे आणि ते न्यून करण्यासाठीचे उपाय !

‘हा शरिरातील चरबीचा (‘लिपिड’चा) एक प्रकार आहे. त्याला ‘स्टेरॉल’, असेही म्हणतात. आपल्या शरिरातील अनेक कार्ये योग्यरित्या करण्यासाठी यकृत प्रतिदिन आवश्यक असलेले अंदाजे ८०० – १,५०० मिलिग्रॅम ….

बैठ्या जीवनशैलीमुळे निर्माण होणारे गंभीर शारीरिक आजार आणि त्यावरील उपाय !

‘आधुनिक तंत्रज्ञानाने आपले जीवन सुलभ केले असले, तरी त्यामुळे शरिराची हालचाल न्यून झाली आहे. दिवसभर बसून काम केल्यामुळे निर्माण होणारी ‘बैठी जीवनशैली’ आरोग्याच्या संदर्भातील अनेक समस्या निर्माण करते.

आधुनिक जीवनशैली आणि मानसिकता यांचा शरिरावर होणारा विपरीत परिणाम अन् त्यांवरील उपाय !

‘दिवसभर बसून काम केल्यामुळे निर्माण होणारी ‘बैठी जीवनशैली’ आरोग्याच्या संदर्भातील अनेक समस्या निर्माण करते. या समस्या दूर करण्यासाठी ‘व्यायाम’ हा सर्वांत प्रभावी उपाय आहे.

मुका मार लागल्यावर करायचे उपाय

ज्या वेळी मुका मार लागून शरिराच्या एखाद्या भागाला केवळ सूज आली किंवा तो भाग काळा-निळा झाला असेल, तर त्या वेळी आपण अधिक काळजी घ्यायला हवी.

रक्तातील ‘हिमोग्लोबिन’चे प्रमाण न्यून होण्याची लक्षणे आणि ते वाढवण्यासाठी करायचे उपाय !

‘हिमोग्लोबिन’ हे आपल्या शरिरातील लाल रक्तपेशींमध्ये आढळणारे एक महत्त्वाचे प्रथिन (प्रोटीन) आहे. या प्रथिनाचे महत्त्वाचे कार्य, म्हणजे पूर्ण शरिरात प्राणवायू (ऑक्सिजन) पोचवणे.

‘कोविड’ महामारीचा संसर्ग : सावध रहा, काळजी घ्या !

‘कोविड’ला आता घाबरण्याची आवश्यकता नाही; कारण आता हा नूतनविषाणू नाही.

बैठी जीवनशैली आणि सक्रीय जीवनशैली यांचे शरिरावर होणारे परिणाम अन् त्यांवरील उपाय !

दिवसभर बसून काम केल्यामुळे निर्माण होणारी ‘बैठी जीवनशैली’ आरोग्याच्या संदर्भातील अनेक समस्या निर्माण करते. या समस्या दूर करण्यासाठी आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी ‘व्यायाम’ हा सर्वांत प्रभावी उपाय आहे.