Pakistan Based Terriorist Call : भारतातील रेल्वे रूळांना लक्ष्य करा ! – फरहातुल्ला घोरी
भारतात रेल्वेच्या अपघातांमागील कारणे यातून लक्षात येतात. हा ‘रेल्वे जिहाद’ असून देशातील सर्व प्रकारचे जिहाद मोडून काढण्यासाठी आता कठोर होणे आवश्यक झाले आहे !
भारतात रेल्वेच्या अपघातांमागील कारणे यातून लक्षात येतात. हा ‘रेल्वे जिहाद’ असून देशातील सर्व प्रकारचे जिहाद मोडून काढण्यासाठी आता कठोर होणे आवश्यक झाले आहे !
अमेरिका, चीन आदी भारतविरोधी देश भारताला अस्थिर करण्यासाठी टपलेलेच आहेत. हे पहाता अमेरिकेचे मंत्री आणि मुत्सद्दी विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटी घेऊन काय साध्य करू पहात आहेत ?
किती हिंदुत्वनिष्ठ राजकीय नेते अशा प्रकारे हिंदूंच्या हितरक्षणासाठी सडेतोडपणे भूमिका घेतात ? त्यामुळेच हिंदूंना योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या नेत्यांचाच आधार वाटतो !
शासकीय मंडळे तोट्यात जाण्यास कारणीभूत असलेल्यांच्या वेतनातून हा तोटा भरून का घेऊ नये ? स्वतःच्या खिशातील पैसे जात नसल्यानेच सरकारी उद्योग तोट्यात गेले, तरी प्रशासकीय अधिकार्यांना त्याचे काही एक वाटत नाही !
भाजप सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! प्रत्येक राज्यांनी असा निर्णय घेण्यापेक्षा केंद्र सरकारने हिंदूंचे सण साजरे करण्याचा आदेश संपूर्ण देशासाठी दिला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
स्वतःला निधर्मी म्हणवणारे विरोधी पक्ष मुसलमानांसाठी त्यांच्या धर्माच्या आधारावर स्थापन झालेल्या मंडळाचे समर्थन करतात ! हा त्यांचा दुटप्पीपणा आहे !
बांगलादेशातील हिंदूंसाठी शंकराचार्यांनी उठवला आवाज !
भारताने झाकीर नाईकचे सूत्र कधी उपस्थित केले नसल्याचेही वक्तव्य
बदलापूर (ठाणे) येथील शाळेत बालिकांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचे प्रकरण
बदलापूर येथे उपनगरीय रेल्वेवाहतूक रोखली
भारताच्या मूळावर उठलेल्या खलिस्तान्यांचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी भारत सरकार कठोर पावले कधी उचलणार ?