
ठाणे, ३ एप्रिल (वार्ता.) – ठाकुर्ली येथील काही परिसरात महावितरणचा वीजपुरवठा ५ ते ६ घंटे खंडित होतो. उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महावितरण कार्यालयाकडून याविषयी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
ठाणे, ३ एप्रिल (वार्ता.) – ठाकुर्ली येथील काही परिसरात महावितरणचा वीजपुरवठा ५ ते ६ घंटे खंडित होतो. उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महावितरण कार्यालयाकडून याविषयी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.