श्रीराममंदिर हे भाजप आणि रा.स्व. संघ यांचे कार्यालय असून तेथे खर्‍या अर्थाने मंदिर बनेल, तेव्हा मी दर्शनासाठी जाईन !

श्रीराममंदिर हे भाजप आणि रा.स्व. संघ यांचे कार्यालय असून तेथे खर्‍या अर्थाने मंदिर बनेल, तेव्हा मी दर्शनासाठी जाईन !

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद पुढे म्हणाले की, श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी प्रश्न उपस्थित केले जात आहेत, हे चांगले आहे; पण हे प्रकरण दडपण्याचाच प्रयत्न होत आहे.

श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati

श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati

शंकराचार्य म्हणाले की, दानाच्या चोरीविषयी काय म्हणावे ? श्रीराममंदिराच्या संदर्भात प्रारंभापासूनच मनमानी निर्णय घेतले गेले आहेत. यात ना शास्त्रांचे पालन झाले, ना वेदांचे, ना धर्मगुरूंच्या सल्ल्याचा विचार केला गेला. राजकीय नेत्यांनी निवडलेल्या लोकांचा समावेश करून न्यासाची स्थापना करण्यात आली,

श्रीराममंदिरात चोरी होणे, ही काही नवीन गोष्ट नाही ! – Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati

श्रीराममंदिरात चोरी होणे, ही काही नवीन गोष्ट नाही ! – Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati

मंदिर उभारणीच्या कामासंदर्भात ४ शंकराचार्य आणि १३ आखाड्यांचे प्रमुख सिद्ध होते; मात्र त्यांना बाजूला सारून स्वतःच्या विशेष लोकांना न्यासामध्ये घेण्यात आले. जेव्हा तुम्ही तुमच्या विशेष लोकांना ठेवता, याचा अर्थ ते स्वतःचे काम करू शकतील; म्हणूनच त्यांना ठेवले गेले. तिथे चोरी होणार, हे त्याच वेळी स्पष्ट झाले होते, अशी प्रतिक्रिया ज्योतिष पीठाचे शंकराचार्थ स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी येथे व्यक्त केली.

Threat To Shankracharya : शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना अज्ञाताकडून ठार मारण्याची धमकी

Threat To Shankracharya : शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना अज्ञाताकडून ठार मारण्याची धमकी

शंकराचार्यांना यापूर्वीही अनेकदा धमक्या मिळाल्या आहेत. त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे की, गोरक्षा अभियानामुळे काही लोक अप्रसन्न आहेत. याच कारणामुळे त्यांना लक्ष्य केले जात आहे.

गोमाता, धर्म, शास्त्र, मंदिर यांच्या रक्षणासाठी शंकराचार्यांना ‘चतुरंगिणी सेना’ उभारावी लागते, हे प्रशासनाला लज्जास्पद !

गोमाता, धर्म, शास्त्र, मंदिर यांच्या रक्षणासाठी शंकराचार्यांना ‘चतुरंगिणी सेना’ उभारावी लागते, हे प्रशासनाला लज्जास्पद !

‘ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी येथे सशस्त्र ‘चतुरंगिणी सेने’च्या स्थापनेची घोषणा केली. या सेनेत एकूण २ लाख १८ सहस्र ७०० सदस्यांचा समावेश करण्याचे लक्ष्य असून देशभरातील लोक यात सहभागी होऊ शकतील.

सव्वा २ लाख सैनिकांची ‘चतुरंगिणी सेना’ उभारणार – Swami Avimukteshwarananda Saraswati

सव्वा २ लाख सैनिकांची ‘चतुरंगिणी सेना’ उभारणार – Swami Avimukteshwarananda Saraswati

शंकराचार्य यांनी सांगितले की, ही चतुरंगिणी सेना पुढच्या माघ मेळ्यापर्यंत पूर्णपणे उभारण्यात येईल आणि कार्यरत होईल. यासाठी घोषवाक्यही घोषित करण्यात आले असून ‘गोसंरक्षण’ हे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी म्हटले.

ज्योतिषपीठ शंकराचार्य वाद : न्यायालयीन प्रक्रिया नको, धर्मनिर्णय हवा !

ज्योतिषपीठ शंकराचार्य वाद : न्यायालयीन प्रक्रिया नको, धर्मनिर्णय हवा !

‘धर्माचे सिंहासन हे न्यायालयाच्या आदेशावर नाही, तर ऋषिमुनींची मान्यता आणि शास्त्राचा आधार यांवर टिकून असावे’, हेच या वादाचे अंतिम सत्य आहे.

Swami Avimukteshwaranand  : शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांच्यावर मुलांच्या लैंगिक शोषणाचा गुन्हा नोंद होणार

Swami Avimukteshwaranand  : शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांच्यावर मुलांच्या लैंगिक शोषणाचा गुन्हा नोंद होणार

जगद्गुरु रामभद्राचार्य यांचे शिष्य आशुतोष ब्रह्मचारी महाराज यांनी न्यायालयात २ मुलांना उपस्थित करून हे आरोप केले होते.

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना संगमस्थळी स्नानाला जाण्यापासून रोखल्याने तणाव

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना संगमस्थळी स्नानाला जाण्यापासून रोखल्याने तणाव

मौनी अमावास्येला प्रयागराज येथील त्रिवेणी संगमाच्या तटावर वाद

शंकराचार्य श्री स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या हस्ते हिंदुत्वनिष्ठ मयंक जैन आणि मीनाक्षी शरण यांचा सन्मान

शंकराचार्य श्री स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या हस्ते हिंदुत्वनिष्ठ मयंक जैन आणि मीनाक्षी शरण यांचा सन्मान

मयंक जैन यांनी म्हटले की, हा केवळ पुरस्कार नसून ही एक सांस्कृतिक चळवळीला मिळालेली पोचपावती आहे तर ‘शंकराचार्य यांनी दिलेल्या आशीर्वादामुळे हा उपक्रम राबवणार्‍या हिंदुत्वनिष्ठांचा संकल्प अधिक दृढ झाला आहे’, असे मीनाक्षी शरण यांनी म्हटले.