रामराज्य असेल, तरच न्याय प्रस्थापित होईल ! – शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती

‘रामराज्य’ असे म्हणतांना जी गोष्ट येते, ती ‘हिंदु राष्ट्र’ असे म्हणतांना येत नाही. आम्हाला हिंदु राष्ट्र नको आहे. आमची रामराज्याची इच्छा आहे. हिंदु राष्ट्र रावण आणि कंस यांचेही होते; पण प्रजेला त्रास झाला.

शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती १००८ यांनी घेतले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन !

बद्रिनाथ ज्योतीर्मठ येथील पीठाधीश्वर जगदगुरु शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती १००८ यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले.

बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिरांच्या कार्यामध्ये अहिंदूंना सहभागी करून घेऊ नये ! – शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती

शंकराचार्य पुढे म्हणाले की, हा कायदा वर्ष १९३९ मध्ये बनवण्यात आला आहे.

हिंदु राष्ट्राचे रूपांतर पुढे रामराज्यात करण्याचे आमचे ध्येय आहे !

आम्ही रामराज्याची मागणी करतो, असे विधान बद्रीनाथ (उत्तरखंड) येथील ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी येथे केले.’

‘ॐ’ आणि ‘अल्ला’ एकच आहेत, तर काबा मशिदीवर ॐ लिहावे !

‘ॐ’ आणि ‘अल्ला’ एकच आहे, तर त्यांनी याला प्रमाणित करण्यासाठी त्यांच्या मशिदींवर ‘ॐ’ लिहिले पाहिजे. याचा प्रारंभ मक्केतील काबा मशिदीपासून केला पाहिजे. तेथे सोन्याच्या वर्खाचा वापर करून ॐ लिहिले पाहिजे.

रोममधील येशूच्या मूर्तीवर वैष्णव टिळा !  

येशूच्या नावावर ख्रिस्ती बनत असलेल्या लोकांना येशूचा इतिहासच ठाऊक नाही. येशू काही वर्षे कुठे होते, हेही त्यांना ठाऊक नाही. येशू ३ वर्षे भारतात राहिले होते, असाही दावा शंकराचार्यांनी केला.

‘ज्‍योतिष पीठाचे शंकराचार्य स्‍वामी अविमुक्‍तेश्‍वरानंद सरस्‍वती यांनी केली ‘धर्म सेन्‍सॉर बोर्ड’ स्‍थापन केल्‍याची अधिकृत घोषणा !

देवतांचा अवमान करणारे चित्रपट बंद करण्‍यासाठी प्रशासन प्रयत्न का करत नाही ? शंकराचार्यांना यात लक्ष घालावे लागते, हे लज्‍जास्‍पद !

चमत्काराद्वारे जोशीमठ गावातील भूस्खलन रोखून दाखवल्यास जयजयकार करू !

शंकराचार्यांनी पुढे म्हटले आहे की, चमत्कार करत असाल, तर धर्मांतर थांबवून दाखवा, आत्महत्या थांबवा, तसेच शांतता प्रस्थापित करा. तुमचे चमत्कार जनतेच्या भल्यासाठी वापरल्यास आम्ही नमस्कार करू, अन्यथा ‘तुम्ही कपट करत आहात’, असे मानू.

देवतांचा अवमान करणार्‍या चित्रपटांची निर्मिती रोखण्‍यासाठी प्रयत्न करणार !

वास्‍तविक हिंदूंच्‍या धार्मिक भावना दुखावणार्‍या चित्रपटांवर सरकारने स्‍वतःहूनच बंदी घातली पाहिजे. आता तरी ‘सरकारने या मंडळाला अधिकृत दर्जा देऊन शंकराचार्यांच्‍या धर्महानी रोखण्‍याच्‍या कार्याला हातभार लावावा !’