राज्यांनी दळणवळण बंदी हा शेवटचा पर्याय ठेवावा ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

आज नवरात्रीचा शेवटचा दिवस. उद्या रामनवमी आहे. श्रीराम मर्यादापुरुषोत्तम होते. त्यामुळे तुम्हीही मर्यादांचे पालन करावे, हाच श्रीरामाचा संदेश आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० एप्रिलच्या रात्री देशवासियांना दिला.

प्रजा सुखी समाधानी रहाण्यासाठी राजा आणि त्याचा राज्यकारभार श्रीरामासारखा आदर्शच असायला हवा !

‘धर्म म्हणजे श्रीराम ! श्रीराम म्हणजेच चालता-बोलता सगुण साकार धर्म. श्रीरामाचे आदर्श जीवन आदरणीय, आचरणीय, वंदनीय आणि पूजनीय आहे. इतकेच काय, श्रीराम धर्मरूपच आहे; म्हणूनच श्रेष्ठ धर्म आणि श्रीराम यांच्यामध्ये भिन्नभाव दिसत नाही.

विविध संकटांच्या वेळी प्रभु श्रीराम ५ दिवस निराहार रहाणे (भोजन न करणे)

मृत्यूलोकामध्ये प्रत्यक्ष भगवंतालाही त्रास भोगावा लागतो. भगवान श्रीकृष्णाचा जन्म कारागृहात झाला होता. संकटांच्या वेळी प्रभु श्रीराम ५ वेळा निराहार राहिले होते.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. महानंदा पाटील यांना श्रीराम आणि हनुमंत यांच्याविषयी आलेल्या अनुभूती

मी रामाच्या चित्रावर हात ठेवला. तेव्हा माझा नामजप चालूच होता आणि माझे डोळे मिटले होते. तेव्हा मला माझ्या शरिराची जाणीव होत नव्हती; पण माझा नामजप गतीने होत होता.

सप्तर्षींच्या आज्ञेप्रमाणे रामनाथी आश्रमात करण्यात आलेल्या ‘श्रीराम यागा’च्या संदर्भात केलेल्या चाचण्या आणि त्यांचे विश्‍लेषण

श्रीराम यागात अर्पण केलेल्या हविर्द्रव्यांच्या ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ चाचणी संदर्भात काही प्रश्‍न आणि त्यांची सूक्ष्म ज्ञानातून मिळालेली उत्तरे पुढे देत आहोत.

श्रीरामनवमी आणि श्री महावीर जयंतीला महापालिका क्षेत्रातील पशूवधगृह दुकाने बंद रहाणार !

श्रीरामनवमी (२१ एप्रिल) आणि श्री महावीर जयंतीला (२५ एप्रिल) महापालिका क्षेत्रातील मटण, चिकन मार्केट, पशूवधगृह आणि खासगी मटण-चिकन दुकाने बंद रहाणार आहेत.

प्रतिदिन रामायण अनुभवण्यातील आनंद घ्या !

‘अंतःकरणात सतत रामाशी अनुसंधान ठेवणे (रामाचा, म्हणजे देवाचा नामजप किंवा भक्ती करणे), अर्थात् रामाला अनुभवणे’, हे अंतर्-रामायण. ‘रामाप्रमाणे धर्मसंस्थापना, म्हणजे ‘साधना’ म्हणून रामराज्याची (हिंदु राष्ट्राची) स्थापना करणे’, हे बाह्य-रामायण.

प्रभु श्रीराम आदर्श आहेत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे !

कुठे ‘भ्रष्टाचार’ करून जनतेचे कुपोषण करणारे सर्वपक्षीय ‘राजकारणी’, तर कुठे प्रजाहितदक्ष असलेले समृद्ध रामराज्य देणारे श्रीराम ! असे हे प्रभु श्रीराम आदर्श आहेत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे !

नववर्षाचा संकल्प !

येत्या नववर्षाच्या भीषणतेमध्ये तरून जाण्यासाठी प्रभु श्रीरामचंद्राला शरण जावे लागेल. तशी भक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न या नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून करावा लागेल. ‘न मे भक्तः प्रणश्यति ।’ असे भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे. त्यामुळे भक्त बनून स्वतःचे, समाजाचे आणि देशाचे रक्षण करा !