अधर्माला अधर्मानेच प्रत्युत्तर देणार्या भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणीचे हिंदूंना विस्मरण
‘आपणही अधर्माशी अधर्मानेच युद्ध केले पाहिजे, हे महाभारतातून शिकायला मिळते.
‘आपणही अधर्माशी अधर्मानेच युद्ध केले पाहिजे, हे महाभारतातून शिकायला मिळते.
‘राधा-कृष्ण’ यांच्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती करतांना प्रथम त्यांच्या प्रेमातील आध्यात्मिक स्तर समजून घ्यावा !
१८.६.२०२६ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘अवतारांचे भक्त आणि मनुष्य यांच्या संदर्भातील कार्य’ यांविषयी पाहिले. आज पुढील भाग पाहू.
१७.६.२०२६ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण ‘देवतांचे भक्तांच्या संदर्भातील कार्य’ याविषयी पाहिले. आज पुढील भाग पाहू.
‘काही वेळा आसुरी शक्ती इतक्या बलवान होतात की, त्या स्वर्गलोकातील देवीदेवतांना युद्धात पराजित करून त्यांना स्वर्गलोकातून पिटाळून लावतात.
‘भारतामध्ये अनेक देवतांनी विविध अवतार धारण केले. यांमध्ये श्री गणेशाचे प्रमुख ४ अवतार (टीप १), श्रीविष्णूचे दशावतार आणि अन्य देवतांचे विविध अवतार विख्यात आहेत.
वर्ष १९४७ मध्ये भारतात महाराजा हरि सिंह यांनी विलीन होण्याविषयीच्या ‘करारनाम्या’वर स्वाक्षरी केली. त्याच्या २-३ दिवसांपूर्वी दिवाळीच्या दिवशी पाकिस्तानी घुसखोरांनी जम्मू-काश्मीरच्या राजौरीवर ताबा मिळवला आणि २० सहस्रांहून अधिक हिंदूंचा संहार केला.
भगवद्गीतेत अध्याय ८, श्लोक २२ मध्ये भगवान् श्रीकृष्णांनी ‘हे पार्थ, ज्याच्या आत सर्व भूते आहेत आणि ज्याने हे सर्व जग व्यापले आहे तो परमपुरुष अनन्य भक्तीने प्राप्त होतो’ असे सांगितले आहे. इथे भक्ती करायची म्हणजे कशी करायची, काय करायचे?
आपल्याकडे ३ प्रकारचे युवक असतात. एक सकाळी उठून भ्रमणभाषवर एका मागोमाग ‘रिल’ पहात रहातात आणि सकाळी न्याहारी करून त्यांच्या कामावर निघून जातात. दुसर्या प्रकारचे युवक भ्रमणभाषवर ‘रिल’ पहातात.
‘विचारांची लढाई विचारांनी लढावी !, नैतिकता सांभाळली पाहिजे, हे कायद्याचे राज्य आहे, इथे लोकशाहीला आणि राज्यघटनेला मान्यता आहे, यानुसार सर्वांनी चालायला हवे…’ वगैरे वगैरे असे अनेक साक्षात्कार अचानक अनेकांना होऊ लागले आहेत.