पिया तोरी शरण मांगू ।
मनाच्या अत्यंत दोलायमान स्थितीत देवच माझा हात धरून उभा आहे, तोच चालवतो आहे, त्यानेच मला शांत केले, असे मला वाटले.’
मनाच्या अत्यंत दोलायमान स्थितीत देवच माझा हात धरून उभा आहे, तोच चालवतो आहे, त्यानेच मला शांत केले, असे मला वाटले.’
श्रीकृष्णाचा दिव्य रथ घराच्या दाराशी येऊन उभा आहे. त्याचे मी दर्शन घेत आहे. रथाला प्रदक्षिणा घालत आहे. श्रीकृष्ण आपला हात धरून मला रथात घेत आहे. श्रीकृष्णाचा तो स्पर्श मी अनुभवत आहे.
जेव्हा गुरुदेवांचे चित्र काढत होते, तेव्हा मला चित्र काढता आले नाही. त्या वेळी माझ्या लक्षात आले की, ‘मी प्रार्थना केली नव्हती.’ त्यानंतर मी प्रार्थना करून चित्र काढल्यावर ते सुंदर दिसत होते.
‘भाव तिथे देव’ या उक्तीप्रमाणे संगीतालाही भावाच्या स्थितीतून पाहिल्यावर संगीतातील सप्तसूरही आपल्याला साधनेसाठी कशी दिशा देऊ शकतात ?
‘मला आश्रमात श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवले. आश्रमात जर शिबिरे आयोजित केली जात असतील, तर त्यांमध्ये सहभागी होण्यास मी इच्छुक आहे.’
अध्यात्माविषयी जे चिंतन-मनन आपण करत असतो, त्याची अंशात्मक अनुभूती घेण्यासाठी मी येथे आलो आहे. गीतेतील अनेक गोष्टी आहेत, ज्या काळानुरूप आज आवश्यक आहेत. त्यातून घेण्यासारखे पुष्कळ आहे.
‘‘साधना म्हणजे तन, मन, धन आणि सर्वस्व यांचा त्याग. त्यागातच आनंद आहे.’’ विषय आणि वासना यांचा त्याग म्हणजेच वैराग्य होय ! त्यामुळे साधकाला सुख-दुःखाच्या पलीकडे जाऊन आनंद मिळतो. हे साध्य करण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी सनातन संस्थेची स्थापना केली.
आपली गुरुमाऊली प्रत्येक साधकाची त्याच्या कळत-नकळत त्याची काळजी घेत असते. त्यांना त्यांच्या अडचणीच्या वेळी इतरांच्या माध्यमातून त्यांची अडचण सोडवून साहाय्य करत असते.
मला स्वागतकक्षातील श्रीकृष्णाच्या चित्रामध्ये पुष्कळ चैतन्य जाणवले. मला त्या चित्रात जिवंतपणा जाणवला. ‘त्या चित्रातील श्रीकृष्णाच्या हातातील सुदर्शनचक्र गतीमान झाले आहे’, असे मला जाणवले.
दुर्वाला कधी कंटाळा येतो, तेव्हा ती श्रीकृष्णाशी बोलते. ती त्याला मनातील प्रसंग सांगते. एकदा तिला इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील एका प्रश्नाचे उत्तर येत नव्हते. तेव्हा तिने त्या प्रश्नाचे उत्तर श्रीकृष्णाला विचारले. त्यानंतर तिला आतून जे उत्तर मिळाले, ते तिने उत्तरपत्रिकेत लिहिले आणि ते उत्तर योग्य होते.