तीव्र मुमुक्षू, व्याकुळता आणि तगमगता यांचे महत्त्व !

तीव्र मुमुक्षू, व्याकुळता आणि तगमगता ही शिष्याची पात्रता प्रकट करते. गुरूंकडे जायची योग्यता आणि अधिकार ती व्याकुळता बहाल करते. अशा श्रेष्ठ अधिकार्‍याला परमगुरु भगवंतच उपदेश करतात.

निराशा आणि चिंता

चिंता ही भगवंताची मुलगी असल्यामुळे ती सभ्य आहे. ‘तुम्ही कामात आहात’, असे पाहिल्यावर सभ्य माणसे जशी तुम्हाला त्रास देत नाहीत

इतरांना सात्त्विकतेचा लाभ व्‍हावा, यासाठी दैनंदिन कृती नामजपासह करा !

‘अध्‍यात्‍मशास्‍त्रानुसार शब्‍द, स्‍पर्श, रूप, रस, गंध आणि त्‍यांच्‍याशी संबंधित शक्‍ती एकत्रित असतात. या सिद्धांतानुसार आपल्‍या मनातील विचारांचाही आपल्‍या अवतीभवतीच्‍या परिसरावर परिणाम होत असतो.

टाळ्या वाजवण्याचा खरा उपयोग कुणाचे कौतुक म्हणून नव्हे, तर भजने म्हणण्यासाठी करा !

संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘‘मी तुम्हाला कळकळीने विनवतो की, सर्वांनी टाळ्या वाजवून मुखाने विठ्ठल नामाचा गजर करा.’’

गुरुदेवांच्या वाङ्मय लेखनप्रपंचामागील कारण !

मानव जन्म भगवत्प्राप्तीसाठी तर आहे. त्यासाठी जर काही प्रयत्नच नाही केले, तर अखेरीला भगवंतच विचारील, ‘तुला जीवन दिले, काय केले तू या जीवनाचे ? काय मिळवले ? कोणती पूर्णता साधली ? कोणता महिमा प्राप्त केला ?

‘कुठल्याही गोष्टीची अपेक्षा करणे’, म्हणजे देवावर श्रद्धा अल्प असल्याचे द्योतक असणे

‘मला असे हवे, हे हवे किंवा इतके मिळावे’, अशी अपेक्षा करणे, म्हणजे देवावरील अविश्वास असून ते श्रद्धा अल्प असल्याचे द्योतक आहे.

मायेपासून निवारण करण्यासाठी भगवंताला शरण जाणे महत्त्वाचे !

हे प्रभु, तुझी ही माया तुझ्या दृष्टीरूपी अंगणात नृत्य करत आहे अन् काल, स्वभाव यांद्वारे सत्त्व-रज-तमोगुणी भाव दर्शवत आहे. ती माझ्या मस्तकावर चढून आतुर असल्याप्रमाणे माझे मर्दन करत आहे. हे नृसिंहा, मी तुला शरण आलो आहे. तूच मायेचे निवारण कर.

सत्संगाचे महत्त्व

सत्संगामुळे दुर्जनही सज्जन होतात. दुर्जनांच्या संगतीने सज्जन बिघडत नाहीत. भूमीवर फुले ठेवली असता ती भूमी फुलांच्या सुवासाने सुगंधित होते; पण त्या मातीचा गंध फुलांना येत नाही.’

‘जिवाने साधना केली नसेल, तर त्याला मृत्यूनंतर गती मिळण्यास फार कठीण होते’; म्हणून जिवाने जिवंतपणी गांभीर्याने साधना करून मुक्त होणे आवश्यक असणे

‘बर्‍याच वेळा मनुष्य मायेत इतका गुंतलेला असतो की, त्याला साधनेचे महत्त्व मृत्यूनंतर कळते.