नामजपाचे महत्त्व

ज्या वेळी वाईट विचार मनात येतील, त्या वेळी भगवंताचे नाम घेतले, तर त्या विचारांची मजल पुढे जाणार नाही. दृढ विश्वासाने नाम चालू ठेवावे. ‘मी’पणाचे दडपण आपोआप न्यून होत जाईल.

स्वामी विवेकानंद यांचे आत्मसंयमाविषयी विचार

ज्याने आत्मसंयमाचा अभ्यास केलेला आहे, तो बाहेरील कोणत्याही गोष्टीने विचलित होऊ शकत नाही, तो कोणत्याही गोष्टीचा गुलाम बनत नाही…

सेवेच्या संदर्भातील उपयुक्त दृष्टीकोन !

‘अभिनेता जेव्हा त्याच्या भूमिकेशी एकरूप होतो, तेव्हाच त्याचा अभिनय जिवंत वाटतो. याप्रमाणे साधक जेव्हा मनाने सेवेशी एकरूप होतो, तेव्हाच त्याची सेवा परिपूर्ण होते.

आश्रम सोडतांना वास्तुदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करून ‘कृतज्ञताभाव कसा असावा ?’, हे शिकवणारे प.पू. डॉक्टर !

फोंडा येथील सुखसागर आश्रम सोडतांना प.पू. डॉक्टर साधकांना म्हणाले, ‘‘या आश्रमाने आपल्याला पुष्कळ काही दिले आहे.त्यांनी वास्तुदेवतेला नमस्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.

कृतज्ञताभाव दर्शवणारी पौराणिक काळातील उदाहरणे !

शिवाने प्रसन्न होऊन चंद्रदेवाला शापमुक्त केले. तेव्हा चंद्रदेवाने शिवाच्या चरणी कृतज्ञताभावाने कृतज्ञता व्यक्त केली. त्याचा निस्सीम कृतज्ञताभाव पाहून शिवाने चंद्राला पूर्णपणे शापमुक्त करण्यासाठी त्याला स्वत:च्या मस्तकावर धारण केले.

गुरुपौर्णिमेला २ दिवस शिल्लक

गुरु स्वत:च शिष्याला प्रश्न विचारुन योग्य उत्तरांचे संकेत किंवा सूचना यांच्याद्वारे त्याच्या जीवनाला खर्‍या रस्त्याकडे वळवतात !

गुरुपौर्णिमेला ३ दिवस शिल्लक

गुरूंविषयी आपली खात्री जितकी दृढ तितकी प्रचीती खात्रीपूर्वक मिळते ! – प.पू. भक्तराज महाराज