श्रेष्ठ स्नान

मनाचे मळ धुवून टाकणे, यालाच श्रेष्ठ स्नान म्हटले आहे. काम,  क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर असे रजो-तमोगुणांतून उत्पन्न होणारे जे दोष त्यांनाच आपल्या शास्त्रांत मनाचे दोष म्हटले आहे.

नाम घेण्यानेच भगवंताचे उतराई होता येईल !

एक गृहस्थ लहानपणी अतिशय गरीब होते. पुढे जीवनात ते अतिशय यशस्वी झाले. ते श्रीमहाराजांच्या (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या) दर्शनास आले असता म्हणाले, ‘महाराज, माझ्या अपेक्षेपलीकडे माझी जी भरभराट झाली, ती माझी कर्तबगारी नाही.

देवळात कासव आणि घंटा काय दर्शवतात ?

एकाने श्रीमहाराजांना (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना) विचारले, ‘मंदिरामध्ये दगडाचे कासव आणि घंटा असते. त्यांचा अर्थ काय ?’ श्रीमहाराज म्हणाले, ‘देवाच्या गाभार्‍याच्या बाहेर कासव असते.

सत्‍संगाचा महिमा

बुद्धीभेदाला अगदी अल्‍पसे कारण पुरते. त्‍यात आपण स्‍वतःचाच नाश करून घेतो; म्‍हणून सत्‍संगाला अतिशय महत्त्व आहे. ब्रह्मदेव जरी खाली आला, तरी नामाची निष्‍ठा न्‍यून होऊ देऊ नये.’

धार्मिक ग्रंथांचे वाचन का करावे ?

बोधासाठी ग्रंथ वाचले जात नाहीत. ‘ज्ञानेश्‍वरी’, ‘गाथा’, ‘दासबोध’, असे पवित्र ग्रंथ हे त्‍यातून सद़्‍वर्तनाचा, सदाचरणी जीवनाचा, सात्त्विक स्‍वभावाचा बोध घेण्‍यासाठी वाचावयाचे असतात, हे कुणी लक्षातच घेत नाही.

गुरुबोध

अलेक्झांडरने जग जिंकले, म्हणजे केवळ दगड-मातीवर सत्ता प्रस्थापित केली; पण ज्याने जीवनकला आत्मसात् केली, जीवनशक्तीवर आपली सत्ता प्रस्थापित केली आणि जो जगण्यातील आनंद मिळवू शकतो, त्यानेच खरे जग जिंकले.

निंदा निमूटपणे ऐकून घेणाराही तितकाच पापी असतो, हे लक्षात ठेवा !

वक्त्याने आपल्या विवेचनात आपले म्हणणे सिद्ध करणारे पुरावे अवश्य द्यावेत. त्यासाठी संतवचने, सुभाषिते, निरनिराळ्या शास्त्रांतील सिद्धांत, ऐतिहासिक आणि बोधप्रद कथा यांचा उपयोग आवर्जून करावा; पण त्यातही स्मरणशक्ती वा पाठांतराचे प्रदर्शन नसावे.

खर्‍या योग्यतेचा पुरुष महत्पदाला कसा पोचतो ?

दुसर्‍यांच्या कामांतील दोष काढत बसणे यासारखे जगात दुसरे सोपे काम नाही. सहस्रो माणसे कसलेही वेतन न घेता हे काम मन लावून करत असतात. स्वतःचे काम बिनचूक करण्यापेक्षा इतरांच्या कामाविषयी टीका करणे अनायासाचे (सोपे) आहे.

भगवंताच्‍या प्रेमामुळे ज्‍याला समाधान मिळाले तोच खरा भाग्‍यवान !

श्रीमहाराजांना (ब्रह्मचैतन्‍य गोंदवलेकर महाराज यांना) एकाने प्रश्‍न केला, ‘आपण भाग्‍यवान कुणाला मानता ?’ श्रीमहाराज म्‍हणाले, ‘ज्‍याच्‍याजवळ भगवंत आहे, तो खरा भाग्‍यवान होय.

हिंदु धर्म हाच सनातन वैदिक धर्म !

‘सनातन धर्म संस्‍कृतीचा प्रथम क्रमांकाचा शत्रू कार्लमार्क्‍स हा ऋषि झाला. ‘दास कॅपिटल ग्रंथ’ हा ब्रह्मसूत्रभाष्‍य, गीता, उपनिषदांच्‍या ओळीत आला. तिथे त्‍याला प्रथम स्‍थान दिले गेले; म्‍हणून ते सनातन हिंदु धर्माच्‍या छातीत खंजिराचे प्रहारावर प्रहार करत आहेत…