राज्यात १ लाख ३७ सहस्र ४०७ मुले कुपोषणग्रस्त !
न्यायालयाने या माहितीविषयी चिंता व्यक्त करून सार्वजनिक आरोग्य विभागाला आरोग्यासाठीची एकूण आर्थिक सुविधा, लसीकरण कार्यक्रम आणि सर्वसमावेशक तपशील सादर करण्याचे आदेश दिले.
न्यायालयाने या माहितीविषयी चिंता व्यक्त करून सार्वजनिक आरोग्य विभागाला आरोग्यासाठीची एकूण आर्थिक सुविधा, लसीकरण कार्यक्रम आणि सर्वसमावेशक तपशील सादर करण्याचे आदेश दिले.
स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या सर्व शासनकर्त्यांना हा प्रश्न सोडवता न येणे लज्जास्पद आहे. सरकारने आता तरी ही समस्या संपवावी, अशी जनतेची अपेक्षा आहे.
जिल्ह्यात सद्य:स्थितीत ८९३ बालके अल्प वजनाची, तर ५९ बालके तीव्र अल्प वजनाची असल्याची माहिती जिल्हा परिषद महिला आणि बालविकास विभागाकडून देण्यात आली.
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही बालके कुपोषित असणे, दुर्दैवी आणि गंभीर आहे. प्रशासनाने ‘एकही बालक कुपोषित नको’, असे ध्येय घेणे अपेक्षित आहे.
सरकारकडून विविध योजना चालू करण्यात येऊनही आणि कोट्यवधी रुपयांची तरतूद करूनही कुपोषित बालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असेल, तर हा निधी नक्की जातो कुठे ? या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून दोषी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांना आजन्म कारावासाची शिक्षा द्यायला हवी !
एका पुणे जिल्ह्यात सहस्रो बालके कुपोषित असणे चिंताजनक आहे. ही महाराष्ट्राची प्रगती म्हणायची का ? बालक म्हणजे देशाची भावी पिढी, हे लक्षात घेऊन कुपोषित बालकांचे प्रमाण अल्प करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही कुपोषणाची समस्या तीव्र असणे हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
जागतिक भूक निर्देशांकात भारत १०१ व्या स्थानी आहे, हे भारताने फेटाळले आहे. ‘दूरभाषद्वारे विचारलेल्या ४ प्रश्नांच्या आधारे हे ठरवू शकत नाही’, असे म्हणून भारत सरकारने हा अहवाल नाकारला आहे.
जर भारताला जाणीवपूर्वक अशा निर्देशांकाद्वारे जागतिक स्तरावर अपकीर्त करण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर भारताने प्रखर विरोध करून निर्देशांक फेटाळलेच पाहिजे !
ज्या बालकांच्या जोरावर आपण जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न पहात आहोत, तेच बालक जर अशक्त असेल, तर आपण जागतिक महासत्ता कसे होणार ? त्यामुळे देशातून कुपोषण कायमचे हद्दपार होण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना करायला हव्यात !