धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे उद्गाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची ‘अनमोल शिकवण (२ ग्रंथ)’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (गुरुदेव) म्हणजे, ज्ञानाचा मेरूपर्वत आणि गुणांचा महासागर ! त्यांचे सहज आचरणही साधनेचे विविधांगी दृष्टीकोन देणारे असून त्यातून ‘योग्य आणि परिपूर्ण कृती कशी करावी ?’, हे कळते…

धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे उद्गाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची चरित्रमालिका ‘साधनाप्रवास (३ ग्रंथ)’ !

तीनही ग्रंथ ‘आदर्श शिष्य’ बनण्यासाठी जिज्ञासू, हितचिंतक, साधक आदींना लाखमोलाचे दिशादर्शन करणारे असल्याने प्रत्येकाने ते संग्रही ठेवावेत. 

मुंबई सेवाकेंद्रामध्ये प.पू. डॉक्टरांच्या सहवासात असतांना सेवेच्या संदर्भात शिकायला मिळालेली सूत्रे !

‘‘सेवा झाल्यावर आपल्या अंतर्मनात समाधान झाले का ?’, हे पहावे. ते होईपर्यंत सुधारणा करत रहाव्यात. ‘अंतर्मनात समाधान झाले’, असे वाटले, तर ‘ती सेवा परिपूर्ण झाली. नाहीतर ती परिपूर्ण नाही झाली’, असे लक्षात घ्यावे.’’

आपत्काळापूर्वी ग्रंथांच्या माध्यमातून धर्मप्रसार करून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी व्हा !

ग्रंथसेवा ही श्रेष्ठ अशा ज्ञानशक्तीच्या स्तराची सेवा असल्याने शीघ्र आध्यात्मिक उन्नती करून देणारीही आहे. यासाठी साधकांनो, आपली आवड आणि क्षमता यांनुसार ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी होऊन या सुवर्णसंधीचा लाभ करून घ्या

‘व्यष्टी साधना करण्यात येणारे अडथळे आणि त्यांवर मात कशी करावी ?’, यासंदर्भात पू. संदीप आळशी आणि ६८ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. रामानंद परब यांनी केलेले मार्गदर्शन 

स्वयंसूचनांची सत्रे एकाग्रतेने होण्यासाठी त्या सत्रांना भावजागृतीच्या प्रयत्नांची जोड द्यायला हवी. भावजागृतीचे प्रयत्न केले की, एकाग्रता साध्य होते.

पू. संदीप आळशी यांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेसंदर्भात साधिकेला केलेले अनमोल मार्गदर्शन !

एकदा मी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील भोजनकक्षात दुपारचा महाप्रसाद पू. संदीप आळशी (सनातनचे ११ वे समष्टी संत, वय ४९ वर्षे) यांच्या समवेत घेत होते. तेव्हा त्यांनी माझ्या चेहर्‍याकडे पाहिले आणि त्यानंतर त्यांचे माझ्याशी पुढीलप्रमाणे संभाषण झाले.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्‍संग चालू असतांना खोलीत सूक्ष्म गंध येण्‍याच्‍या संदर्भात प्रयोग केल्‍यावर संत आणि साधिका यांना जाणवलेली सूत्रे

‘प्रयोग करायला सांगितल्‍यावर मला प्रत्‍येक श्‍वासागणिक वेगवेगळा सुगंध आला.-सौ. अवनी संदीप आळशी

संतांकडे बहिर्मुख दृष्‍टीने नव्‍हे, तर अंतर्मुख दृष्‍टीने पहा !

‘संतसहवास मिळायला पुष्‍कळ भाग्‍य लाभते. साधकांनी संतांकडे अंतर्मुख दृष्‍टीने पाहिल्‍यासच त्‍यांना संतांमधील देवत्‍वाचा खरा लाभ होतो. ‘संतांचा सहवास लाभल्‍यावर त्‍यांच्‍यातील चैतन्‍याचा लाभ होण्‍यासाठी प्रार्थना करणे, ‘संत जे काही सांगतात ते आपल्‍या कल्‍याणासाठीच आहे’…

आपत्काळापूर्वी ग्रंथांच्या माध्यमातून धर्मप्रसार करून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी व्हा !

हिंदु राष्ट्र हे काही सहस्रो वर्षे टिकेल; परंतु ग्रंथांतील ज्ञान अनंत काळ टिकणारे असल्याने जसे हिंदु राष्ट्र लवकर येणे आवश्यक आहे, तितकीच घाई भीषण आपत्काळ चालू होण्यापूर्वी हे ग्रंथ प्रकाशित करण्याचीही आहे. 

भावाच्या संदर्भातील उपयुक्त दृष्टीकोन !

‘साधक, भक्त आणि संत यांचे आपल्याकडून नकळत जरी मन दुखावले गेले, तर देव आपल्याला स्वीकारत नाही. देवाला त्याच्यावर प्रेम करणार्‍यापेक्षा त्याच्या भक्तांवर किंवा साधकांवर प्रेम करणारा अधिक प्रिय असतो.