सेवेच्या संदर्भातील उपयुक्त दृष्टीकोन !

‘अभिनेता जेव्हा त्याच्या भूमिकेशी एकरूप होतो, तेव्हाच त्याचा अभिनय जिवंत वाटतो. याप्रमाणे साधक जेव्हा मनाने सेवेशी एकरूप होतो, तेव्हाच त्याची सेवा परिपूर्ण होते.

गुरुकार्याप्रती समर्पित वृत्ती असलेले आणि साधकांना सेवेतून आनंद मिळावा, यासाठी अविरत प्रयत्न करणारे सनातनचे ११ वे संतरत्न पू. संदीप आळशी !

‘सनातनच्या संतांच्या मांदियाळीतील एक महत्त्वपूर्ण संतरत्न म्हणजे पू. संदीप आळशी ! त्यांच्या मार्गदर्शनानुसार ग्रंथांशी संबंधित सेवा करतांना लक्षात आलेली त्यांची काही गुणवैशिष्ट्ये आणि अनुभूती श्री गुरुचरणी अर्पण करत आहे.

पू. संदीप आळशी यांची साधनेसंदर्भातील मौलिक सूत्रे

साधना म्हणून मनाविरुद्ध काही गोष्टी करतांना मनाचा संघर्ष होतो. हा संघर्ष म्हणजेच खरी साधना !

साधनेसाठी उपयुक्त दृष्टीकोन !

‘शारीरिक, मानसिक किंवा व्यावहारिक स्थिती चांगली नसतांनाही जो साधनेसाठी चिकाटीने प्रयत्न करतो, तो ‘चांगला साधक’ !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा आत्यंतिक साधेपणा !

आपल्या नावाच्या आधी आपण सर्वांपेक्षा वेगळी अशी उपाधी लावूया का ?’ यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर म्हणाले, ‘‘सध्या याचा विचार करायला नको.’’

साधकाच्या दृष्टीने खरे अक्षय्य दान !

साधकाला सर्व गुरूंनीच दिलेले असते, म्हणजे त्याला सर्व गुरुकृपेनेच प्राप्त होत असते ! हाच भाव मनात सतत जागृत ठेवण्याचा संकल्प करणे, हेच साधकाच्या दृष्टीने खरे अक्षय्य दान ठरेल.’

साधकांनो, ‘सनातन प्रभात’मधून आपले सर्व लिखाण प्रसिद्ध झाले नाही’, असे वाटून नापसंती न दर्शवता ‘आवश्यक ती सूत्रे प्रसिद्ध होत आहेत’, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांप्रती कृतज्ञता बाळगा !

साधकांनो, ‘सनातन प्रभात’साठी लिखाण लिहून देणे’, ही समष्टी साधना असून, ही सेवा निरपेक्षतेने आणि कृतज्ञताभावाने झाली, तरच त्यातून आपली साधना होईल…

युवकांनो, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चैतन्यदायी ग्रंथकार्याची पताका फडकत ठेवण्यासाठी ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी व्हा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार काही साधक गेली २० – २५ वर्षे ग्रंथनिर्मितीची सेवा करत आहेत. हे साधक आता बर्‍यापैकी स्वयंपूर्णरित्या ग्रंथ सिद्ध करू शकतात.

यजमानांना त्रास होत असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना करणे, त्याच दिवशी पू. संदीप आळशी यांनी सांगितल्याप्रमाणे उपाय केल्यावर यजमानांचे त्रास दूर होणे

पू. दादांनी सांगितल्याप्रमाणे माझे यजमान संतांच्या समवेत नामजपाला बसू लागले. त्यानंतर काही दिवसांनी यजमानांना होणारे त्रास दूर झाले.

भीषण आपत्काळ आरंभ होण्यापूर्वीच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ग्रंथनिर्मितीच्या कार्यात सहभागी होऊन शीघ्र ईश्वरी कृपेस पात्र व्हा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी संकलित केलेले; पण अद्याप अप्रकाशित असे सुमारे ५००० ग्रंथ आहेत. या ग्रंथांच्या माध्यमातून यांतील ज्ञान शक्य तितक्या लवकर समाजापर्यंत पोचणे आवश्यक आहे. या ग्रंथकार्यात सहभागी होऊन सर्वांनीच या संधीचा अधिकाधिक लाभ करून घ्यावा !