‘रामनाथी (गोवा) येथील ‘सनातन आश्रम’ हा जगातील एक अद्भुत आणि अविभाज्य हिंदु राष्ट्राचा गौरवबिंदू आहे’, याची अनुभूती घेणार्‍या कारवार, कर्नाटक येथील सौ. नंदिनी पोकळे (वय ६२ वर्षे) !

पू. संदीप आळशी यांचे दर्शन झाल्यानंतर मला आनंद होतो. मला उत्साह वाटतो आणि चैतन्य जाणवते. त्यांच्याकडून शिकण्यासारखे पुष्कळ असून ते निष्काम भावाने ज्ञान देतात. 

कर्मबंधनातून मुक्त होण्याची नामी युक्ती सांगणारा सनातनचा ग्रंथ !

कर्मबंधनातून मुक्त होण्याची नामी युक्ती सांगणारा सनातनचा ग्रंथ !

प्रत्येक क्षणी साधकांना शिकवणारे आणि त्यांच्याकडून प्रत्यक्ष कृती करून घेणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

या प्रसंगामुळे ‘अनुभव किंवा अनुभूती लिहून देणे’, हे प.पू. गुरुदेवांचे आज्ञापालन आहे आणि ‘गुरूंचे आज्ञापालन करणे’, हा शिष्याचा सर्वाेत्तम गुण आहे’, म्हणून लिखाण करायचे’, हे माझ्या मनावर ठसवण्यासाठीच हा प्रसंग प.पू. गुरुदेवांनी घडवला आहे’, याची मला जाणीव झाली.

विश्वकल्याणासाठी हिंदु राष्ट्राचा उद्घोष करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे संक्षिप्त चरित्र !

गुरूंनी डॉ. आठवले यांना समष्टी साधनेसाठी, म्हणजेच धर्मप्रसाराच्या कार्यासाठी अनेक आशीर्वाद दिले. यानंतर डॉ. आठवले यांनी धर्मप्रसाराचे कार्य अनेक पटींनी वाढवले. त्यांनी अध्यात्म, राष्ट्र आणि धर्म यांसंबंधी बहुविध अंगांनी जे कार्य केले, त्याला तोड नाही.

धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे उद्गाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची ‘अनमोल शिकवण (२ ग्रंथ)’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (गुरुदेव) म्हणजे, ज्ञानाचा मेरूपर्वत आणि गुणांचा महासागर ! त्यांचे सहज आचरणही साधनेचे विविधांगी दृष्टीकोन देणारे असून त्यातून ‘योग्य आणि परिपूर्ण कृती कशी करावी ?’, हे कळते…

धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे उद्गाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची चरित्रमालिका ‘साधनाप्रवास (३ ग्रंथ)’ !

तीनही ग्रंथ ‘आदर्श शिष्य’ बनण्यासाठी जिज्ञासू, हितचिंतक, साधक आदींना लाखमोलाचे दिशादर्शन करणारे असल्याने प्रत्येकाने ते संग्रही ठेवावेत. 

मुंबई सेवाकेंद्रामध्ये प.पू. डॉक्टरांच्या सहवासात असतांना सेवेच्या संदर्भात शिकायला मिळालेली सूत्रे !

‘‘सेवा झाल्यावर आपल्या अंतर्मनात समाधान झाले का ?’, हे पहावे. ते होईपर्यंत सुधारणा करत रहाव्यात. ‘अंतर्मनात समाधान झाले’, असे वाटले, तर ‘ती सेवा परिपूर्ण झाली. नाहीतर ती परिपूर्ण नाही झाली’, असे लक्षात घ्यावे.’’

आपत्काळापूर्वी ग्रंथांच्या माध्यमातून धर्मप्रसार करून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी व्हा !

ग्रंथसेवा ही श्रेष्ठ अशा ज्ञानशक्तीच्या स्तराची सेवा असल्याने शीघ्र आध्यात्मिक उन्नती करून देणारीही आहे. यासाठी साधकांनो, आपली आवड आणि क्षमता यांनुसार ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी होऊन या सुवर्णसंधीचा लाभ करून घ्या

‘व्यष्टी साधना करण्यात येणारे अडथळे आणि त्यांवर मात कशी करावी ?’, यासंदर्भात पू. संदीप आळशी आणि ६८ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. रामानंद परब यांनी केलेले मार्गदर्शन 

स्वयंसूचनांची सत्रे एकाग्रतेने होण्यासाठी त्या सत्रांना भावजागृतीच्या प्रयत्नांची जोड द्यायला हवी. भावजागृतीचे प्रयत्न केले की, एकाग्रता साध्य होते.

पू. संदीप आळशी यांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेसंदर्भात साधिकेला केलेले अनमोल मार्गदर्शन !

एकदा मी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील भोजनकक्षात दुपारचा महाप्रसाद पू. संदीप आळशी (सनातनचे ११ वे समष्टी संत, वय ४९ वर्षे) यांच्या समवेत घेत होते. तेव्हा त्यांनी माझ्या चेहर्‍याकडे पाहिले आणि त्यानंतर त्यांचे माझ्याशी पुढीलप्रमाणे संभाषण झाले.