श्रीराममंदिर १ सहस्र नव्हे, ३०० ते ४०० वर्षे टिकले तरी पुरे आहे !  – चंपत राय, सरचिटणीस, श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट  

यावरून प्राचीन वास्तूशिल्पे आणि मंदिरे, जी सहस्रो वर्षांपासून उभी आहेत, त्यांचे बांधकाम किती श्रेष्ठ होते, हे आपल्या लक्षात येते !  

समाजवादी दिखाऊपणा !

प्रत्येक वेळी हिंदूंच्या देवतांची नावे घेऊन आणि ‘भक्त’पणाचा आव आणून सत्ताकारण करता येत नाही, हे अखिलेश यादव यांनी लक्षात घेऊन श्रीरामाप्रमाणे आदर्श ‘रामराज्य’ आणण्यासाठी अन् श्रीकृष्णाप्रमाणे आदर्श राष्ट्रकारण करण्यासाठी प्रयत्नशील रहावे !

(म्हणे) ‘भगवान श्रीराम हे समाजवादी पक्षाचेही असून आम्हीसुद्धा रामभक्त आहोत !’ – समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव

यादव कुटुंब रामभक्त असते, तर अखिलेश यादव यांचे वडील मुलायमसिंह यादव यांनी मुख्यमंत्रीपदावर असतांना कारसेवकांना गोळ्या घालून त्यांचे मृतदेह दगड बांधून शरयू नदीत बुडवण्याचा आदेश दिला नसता !

अभिनेते सैफ अली खान यांच्याविरोधात देहली येथे गुन्हा नोंद

विश्‍व हिंदु महासंघाचे देहली प्रदेशाध्यक्ष राजेश तोमर यांनी केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला. याविषयी सैफ अली खान यांनी क्षमायाचना केलेली आहे.

भगवंताच्या समष्टी कार्याचे महत्त्व

‘एकेका भक्ताला साहाय्य करणार्‍या देवापेक्षा समष्टीला साहाय्य करणारे देवाचे राम-कृष्णादी अवतार सर्वांना जवळचे वाटतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आसुरी वृत्तीचा कोण ?

हिंदु धर्माचे मर्म लक्षात घेऊन आणि हिंदूंच्या धार्मिक भावनांचा आदर करूनच चित्रपट काढावा, अन्यथा हिंदू शांत बसणार नाहीत. धार्मिक इतिहासात फेरफार करणारे हेच हिंदूंच्या दृष्टीने दुष्प्रवृत्तीचे आहेत. अशांना वैध मार्गाने वठणीवर कसे आणायचे, याचे तंत्र हिंदूंना अवगत आहे, हेही संबंधितांनी जाणावे !

ब्रिटनचे पंतप्रधान श्रीरामाचे नाव घेऊन शुभेच्छा संदेश पाठवतात. एकातरी भारतीय राजकीय पक्षाचे नेते देवाचे नाव घेऊन संदेश पाठवतात का ?

ज्याप्रमाणे भगवान श्रीराम राक्षसराज रावणाला पराभूत करून पत्नी सीता यांच्या समवेत अयोध्येला परतले आणि लाखो दिवे लावून त्यांचे स्वागत करण्यात आले, त्याचप्रमाणे आपणही या दीपावलीला कोरोनाच्या विरोधात विजय मिळवू

अयोध्येतील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम’ असे नाव !

अयोध्येत सिद्ध करण्यात येणार्‍या आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विमानतळ, अयोध्या’ असे नाव देण्यात येणार आहे.

निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार यांच्या भावामुळे पुनर्प्रसारणाच्या वेळीही लोकप्रिय ठरलेली ‘रामायण’ मालिका !

या मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या अन् मालिकेशी जोडल्या गेलेल्या कलाकारांच्या मालिकेप्रती असलेल्या भावामुळे ही मालिका कोणत्याही काळात दाखवली, तरी लोकांना तेवढीच आवडेल !

श्रीराम आणि हनुमान यांच्यावरील श्रद्धेमुळे इतिहासाची शिक्षिका सांगत असलेल्या गोष्टी चुकीच्या असल्याचे तिला धैर्याने सांगणारा कु. संस्कार सभरवाल (वय १४ वर्षे) !

‘रामायण आणि हनुमान यांविषयी वर्गात चुकीचा इतिहास शिकवला जात आहे. हे लक्ष्यात आल्यावर श्रीराम आणि हनुमान यांच्यावरील श्रद्धेमुळे इतिहासाची शिक्षिका सांगत असलेल्या गोष्टी चुकीच्या असल्याचे तिला धैर्याने सांगणारा कु. संस्कार सभरवाल !