
मृत्यूलोकामध्ये प्रत्यक्ष भगवंतालाही त्रास भोगावा लागतो. भगवान श्रीकृष्णाचा जन्म कारागृहात झाला होता. संकटांच्या वेळी प्रभु श्रीराम ५ वेळा निराहार राहिले होते. पहिल्यांदा जेव्हा ते अयोध्या सोडून निघाले, दुसर्यांदा जेव्हा तिन्ही माता आणि गुरुजन वनात भेटायला आले अन् त्याच वेळी पिता राजा दशरथ यांच्या निधनाची वार्ता समजली. तिसर्यांदा जेव्हा जानकीचे हरण झाले. चौथ्यांदा जेव्हा मेघनादने लक्ष्मणावर शक्ती फेकली आणि पाचव्यांंदा जेव्हा जगातील अद्वितीय विद्वान रावणाने या संसाराचा अंतिम निरोप घेतला.
भारतावर वाईट परिणाम करणारी खोटी कथानके !
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ यांसाठी आत्मबलीदान करावेच लागेल !
अलीकडचा इतिहास आणि मागमागचे ते पुराण म्हणून ‘इतिहास-पुराणेषु’ हा शब्दप्रयोग रूढ असणे !