
मृत्यूलोकामध्ये प्रत्यक्ष भगवंतालाही त्रास भोगावा लागतो. भगवान श्रीकृष्णाचा जन्म कारागृहात झाला होता. संकटांच्या वेळी प्रभु श्रीराम ५ वेळा निराहार राहिले होते. पहिल्यांदा जेव्हा ते अयोध्या सोडून निघाले, दुसर्यांदा जेव्हा तिन्ही माता आणि गुरुजन वनात भेटायला आले अन् त्याच वेळी पिता राजा दशरथ यांच्या निधनाची वार्ता समजली. तिसर्यांदा जेव्हा जानकीचे हरण झाले. चौथ्यांदा जेव्हा मेघनादने लक्ष्मणावर शक्ती फेकली आणि पाचव्यांंदा जेव्हा जगातील अद्वितीय विद्वान रावणाने या संसाराचा अंतिम निरोप घेतला.
गुरुपौर्णिमेला ३४ दिवस शिल्लक
हिंदु धर्माची महानता !
‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) परीक्षेच्या दिवशीच ‘बेस्ट’ बसच्या कर्मचार्यांचा संप का ?
साधकांचा आधारस्तंभ असलेल्या आणि भजनांतून देवाला आळवणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या नागपूर येथील कै. (सौ.) जयश्री क्षीरसागर (वय ७१ वर्षे) !
२४ जून : महर्षि याज्ञवल्क्य यांची जयंती
हिंदु धर्म सोडला, तर जीवनाचा कणाच मोडण्याची शक्यता !