
‘अंतःकरणात सतत रामाशी अनुसंधान ठेवणे (रामाचा, म्हणजे देवाचा नामजप किंवा भक्ती करणे), अर्थात् रामाला अनुभवणे’, हे अंतर्-रामायण. ‘रामाप्रमाणे धर्मसंस्थापना, म्हणजे ‘साधना’ म्हणून रामराज्याची (हिंदु राष्ट्राची) स्थापना करणे’, हे बाह्य-रामायण. या दोन्ही रामायणांचा परिपोष जीवनात होणे, म्हणजे रामायण खर्या अर्थाने अनुभवणे होय. प्रतिदिन रामायण अनुभवण्यातील आनंद घ्यायचा प्रयत्न करा !’
– (पू.) श्री. संदीप आळशी (१५.४.२०२१)
‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !
म्हणून मंदिरांचे सरकारीकरण नको !
भारतावर वाईट परिणाम करणारी खोटी कथानके !
शिकण्याच्या वृत्तीचा हा ही लाभ !