सनातनची सर्वांगस्पर्शी आणि चैतन्यमय ग्रंथसंपदा !
सनातनच्या सर्वांगस्पर्शी आणि चैतन्यमय ग्रंथसंपदेची माहिती आणि अनुक्रमणिका या लेखात दिली आहे. सर्वांनी या चैतन्यमय ग्रंथसंपदेचा जास्तीत जास्त लाभ करून घ्या.
सनातनच्या सर्वांगस्पर्शी आणि चैतन्यमय ग्रंथसंपदेची माहिती आणि अनुक्रमणिका या लेखात दिली आहे. सर्वांनी या चैतन्यमय ग्रंथसंपदेचा जास्तीत जास्त लाभ करून घ्या.
‘सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे होत आहे’, हे कळल्यानंतर सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सुचवलेले कृतज्ञतारूपी काव्य श्री गुरुचरणी समर्पित करीत आहे.
सनातन संस्था गुरुरूपी देहाची नव्हे, तर तत्त्वाची उपासना करण्यास सांगते आणि तत्त्वरूपी कार्य केलेल्या श्रीगुरूंचे पूजन, तसेच त्यांचे महत्त्व समाजापुढे प्रस्तुत करते.
सनातन धर्म आणि संस्कृती यांचे खरे स्वरूप टिकवून ठेवणे, हे या धर्माच्या अनुयायांचे कर्तव्य आहे. हे कर्तव्य पार पाडणारी आजची आघाडीवरची संस्था म्हणजे ‘सनातन संस्था’ आहे. या संस्थेचे कार्य सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा यांमुळे अखंड चालू आहे.
‘ईश्वरप्राप्ती हे मनुष्यजन्माचे ध्येय आहे; पण यामध्ये सर्वांत मोठा अडथळा असतो तो मन, बुद्धी, चित्त आणि अहं यांचा ! विविध साधनामार्ग आणि संप्रदाय मन, बुद्धी, चित्त अन् अहं यांबाबत बरीच तात्त्विक माहिती सांगतात.
आपत्काळ चालू झाला आहे. त्याची झळ साधकांना होऊ नये , म्हणून आपले गुरू सतत प्रयत्नरत असतात. त्यामुळेच साधकांना त्या त्रासाची तीव्रता जाणवत नाही.
सनातन संस्था ही आध्यात्मिक संस्था असून तिचे सर्व उपक्रम समाजाचे आध्यात्मिक कल्याण साध्य करणारे आहेत. सनातन संस्थेची २५ वर्षे, म्हणजे समाजाच्या आध्यात्मिक सेवेची २५ वर्षे आहेत.
ग्रंथप्रदर्शनावर कॅनडामधील एक जिज्ञासू आले होते. त्यांनी सनातनची सात्त्विक उत्पादने खरेदी केली. ते म्हणाले, ‘‘ही उत्पादने दर्जेदार असूनही बाजारमूल्याहून पुष्कळ स्वस्त आहेत.’’
१९.३.२०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘श्री. विश्वास लोटलीकर यांनी त्यांच्या साधनाप्रवासात अनुभवलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची कृपा’ याविषयी पाहिले. आज पुढील भाग पाहू.
अहंकाराने मनुष्याचा सर्वनाश होतो; म्हणून स्वतःमधील स्वभावदोष आणि अहंकार यांच्या पैलूंचा अभ्यास करून त्यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न केले तर मन स्वच्छ होईल अन् नंतर गुरुप्राप्ती होईल.