SANATAN PRABHAT EXCLUSIVE : ज्ञानवापी, भोजशाळा आदी प्रकरणात पक्षकार असलेल्‍या हिंदु नेत्‍याला शाळेने शिक्षक पदावरून काढले !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील ‘सिटी माँटेसरी स्‍कूल’चा हिंदुद्वेष !

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : राज्यातील धर्मादाय रुग्णालयांचा ‘सवलत घोटाळा’ उघड !

‘घोटाळा होत नाही’, असे कुठल्याही सरकारचे एक तरी खाते आहे का ? जोपर्यत घोटाळेबाजांना आणि त्यांना साहाय्य करणार्‍यांना कठोरात कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत असे प्रकार थांबणार नाहीत !

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : योगशक्ती

प्रसिद्धी दिनांक : २१.६.२०२४
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २० जून या दिवशीदुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात ३ दिवसांचा ‘चंडी याग’ !

यज्ञाच्या वेळी मिळालेली दैवी साक्ष : यागाच्या आदल्या दिवशी आश्रमातील कमळपिठामध्ये दोन कमळे फुलली.

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या प्राचीन दागिन्यांच्या मूल्यांकनासाठी लेखापरीक्षक मिळेना !

मंदिरांचा सर्व कारभार पहाणारे भक्त का हवेत ? हे यावरून लक्षात येते ! भक्तांना देवाची सेवा अचूक होण्याची जशी तळमळ असते, तशी तळमळ सरकारीकरण झालेल्या मंदिरांतील ‘पगारी कामगारां’मध्ये दिसून येत नाही, ही वस्तूस्थिती आहे ! त्यामुळे मंदिरे निस्वार्थी असलेल्या भक्तांच्याच स्वाधीन असली पाहिजेत !

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : हलालमुक्त भारत हवा !

प्रसिद्धी दिनांक : २८.४.२०२४ , विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २७ एप्रिलला दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : भारतातील ७९५ ठिकाणांना मुसलमानबहुल ठरवून विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचे वाटप !

बहुसंख्य असलेल्या हिंदूंच्या कराचा बहुतांश पैसा हा अल्पसंख्यांकांचे भरण पोषण करण्यात खर्च होत असल्याचे यावरून दिसून येते. यांतील अनेक अल्पसंख्य धर्मांध मात्र विविध प्रकारचे जिहाद आणि देशविरोधी कृत्ये करण्यात गुंतले आहेत.

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : महाराष्ट्रातील बहुतांश  जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या यांमध्ये एकूण ९ सहस्र ६१० कोटी रुपयांचा अपहार !

शासनाच्या अधिकतम विविध योजनांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे सरकारच्याच या अहवालातून दिसून येत आहे. यांमधील अनेक प्रकरणांत लेखापरीक्षण अहवालाद्वारे अपहार उघड झाल्यावर पैशांची वसुली करण्यात आली आहे; मात्र दोषींवर कारवाई करण्यात आलेली नाही.

मान्यवरांनी गौरवलेले दैनिक ‘सनातन प्रभात’ !

भारतीय संस्कृती जपण्याचे कार्य हे आपणा सर्वांचे आहे, हे आज अनेक जण विसरत आहेत. अशा काळामध्ये ‘सनातन प्रभात’ एक ध्येय समोर ठेवून ज्या पोटतिडकीने कार्य करत आहे, ते पहाता भारतामध्ये आपली संस्कृती, धर्म चिरतरुण राहील.

‘सनातन प्रभात’ने निर्माण केलेली धर्मशक्तीच हिंदु राष्ट्र स्थापन करील !

या २५ वर्षांच्या काळात ‘सनातन प्रभात’ने सतत शब्दसामर्थ्याने जात्यंध, समाजकंटक, देशद्रोही आणि धर्मद्वेष्टे यांच्याविरुद्ध वैचारिक लढा दिला. अधर्माचरण, अनैतिकता, भ्रष्टाचार आणि धर्मांधता या दुष्प्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवला. अल्पावधीत हिंदु राष्ट्र-स्थापनेची देशभर चर्चा घडवणारे ते एकमेव नियतकालिक ठरले. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले