‘सनातन प्रभात’ने निर्माण केलेली धर्मशक्तीच हिंदु राष्ट्र स्थापन करील !

या २५ वर्षांच्या काळात ‘सनातन प्रभात’ने सतत शब्दसामर्थ्याने जात्यंध, समाजकंटक, देशद्रोही आणि धर्मद्वेष्टे यांच्याविरुद्ध वैचारिक लढा दिला. अधर्माचरण, अनैतिकता, भ्रष्टाचार आणि धर्मांधता या दुष्प्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवला. अल्पावधीत हिंदु राष्ट्र-स्थापनेची देशभर चर्चा घडवणारे ते एकमेव नियतकालिक ठरले. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : मराठीकडे दुर्लक्ष करणार्‍या शासकीय कार्यालयांवर मराठी भाषा विभाग कारवाईच करत नाही !

छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेच्या शुद्धीसाठी स्वतंत्र ग्रंथ लिहिण्याचा आदेश दिला होता, हे लक्षात घेता त्यांच्या आदर्शांवर चालणारे महाराष्ट्र शासनाला मराठीविषयीचीही निष्क्रीयता शोभनीय नाही !  

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात पार पडला ‘आयुष्य होम’ आणि ‘देवी होम’ !

वसंत पंचमी, म्हणजे सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचा प्रकटदिन ! अशा या शुभदिनी रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात २ फेब्रुवारी २०२५ या दिवशी ‘आयुष्य होम’ आणि ‘देवी होम’ पार पडला.

Sanatan Prabhat Exclusive : महाकुंभक्षेत्री कुठेही वीजपुरवठा खंडित झाल्यास ५ सेकंदात सौरऊर्जेची पर्यायी विद्युत् व्यवस्था !

महाकुंभमेळ्यात घातपात किंवा दुर्घटना यांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास अवघ्या ५ सेकंदात पर्यायी वीजपुरवठ्यासाठी सौरऊर्जा यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. सौरऊर्जेद्वारे महाकुंभमधील सर्व रस्ते आणि घाट यांवर अवघ्या ५ सेकंदांमध्ये वीज चालू होणार

‘सनातन प्रभात’ अ‍ॅपमध्ये महत्त्वपूर्ण पालट : ‘सर्च’ सुविधा उपलब्ध !

अ‍ॅपद्वारे वाचकांना ‘सनातन प्रभात’च्या SanatanPrabhat.org या संकेतस्थळावरील कोणत्याही जुन्या बातम्या अथवा लेख आता शोधता येणार आहेत !

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : ‘मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी’ कक्षात होणार आमूलाग्र पालट !

प्रत्येक रुग्णालयातील प्रत्येक रुग्णाची माहिती घेणारी ‘ट्रॅकिंग सिस्टिम’ कार्यरत केली जाणार आहे. अशा प्रकारे मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीचे आधुनिकीकरण करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरणार !

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : महाराष्ट्राच्या १५ व्या विधानसभेवर ३ सहस्र २३३ प्रलंबित आश्‍वासनांचे ओझे !

आश्‍वासने वर्षानुवर्षे प्रलंबित रहाणे आणि त्यांची संख्या सहस्रावधींच्या वर होईपर्यंत त्याविषयी धोरणात्मक निर्णय न होणे हे विधीमंडळाच्या कामकाजाच्या दृष्टीने गंभीर सूत्र आहे. हा विधीमंडळाचा अवमानच होय !

राज्यातील विविध महामंडळांचे ३ सहस्र ५०० अहवाल प्रलंबित, १५ महामंडळे नावापुरतीच !

दैनिक ‘सनातन प्रभात’ने उघड केलेल्या निष्क्रीय महामंडळाविषयी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांच्याकडून स्वीकृती !

२१ नोव्हेंबर : दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रत्नागिरी आवृत्तीचा २५ वा वर्धापनदिन !

आजचा दिनविशेष !

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : भारतात सर्वोच्च, उच्च आणि जिल्हा न्यायालयांमध्ये ५ कोटी ११ लाखांहून अधिक खटले प्रलंबित !

प्रलंबित खटले, नवीन येणारे खटले आणि खटले निकाली लागण्याचे प्रमाण पहाता भारताच्या न्यायव्यवस्थेची एकूणच स्थिती चिंताजनक आहे.