मराठी भाषा आणि संस्कृती जपली तरच जग आपली दखल घेईल ! – राज ठाकरे
पुणे – पूर्वी साहित्यिक राजकीय विषयांवर मत मांडायचे; मात्र हल्ली कुणी बोलत नाही. साहित्यिकांनी चांगले, वाईट काय आहे हे सांगून समाजाला मार्गदर्शन करायला हवे. सरकार कुणाचेही असो साहित्यिकांनी राजकीय विषयांवरही बोलले पाहिजे. मराठी भाषा आणि संस्कृती जपली तरच जग आपली दखल घेईल, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी साहित्यिकांना केले. राज्यशासनाच्या मराठी … Read more