नसरापूर प्रकरणातील नराधामाला हाल हाल करून संपवा ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

नसरापूर प्रकरणातील नराधामाला हाल हाल करून संपवा ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

नसरापूर येथील ४ वर्षांच्या मुलीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, ‘‘नसरापूर येथील घटनेने मला भयानक चीड आली असून नराधामाला हाल हाल करून संपवा. सरकारने आरोपींना कठोर आणि तात्काळ शिक्षा दिली पाहिजे.

Maharashtra Municipal Election : मतदानाची शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी !

Maharashtra Municipal Election : मतदानाची शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी !

महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी याविषयी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे सचिव साईनाथ दुर्गे यांनीही प्रसिद्धी माध्यमांशी मतदानानंतर बोटाला लावलेली शाई निघून गेली असल्याचे दाखवले.

सिंचन घोटाळ्याचे पुरावे खरे असतील, तर  अजित पवार यांना बाहेर काढा ! – उद्धव ठाकरे

सिंचन घोटाळ्याचे पुरावे खरे असतील, तर अजित पवार यांना बाहेर काढा ! – उद्धव ठाकरे

मुंबई गुजरातला जोडण्यासाठी प्रयत्न चालू आहेत ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

(म्हणे) ‘सध्याचे राजकारण पहाता ‘देवता आहेत का ?’ असा प्रश्न पडतो !’

(म्हणे) ‘सध्याचे राजकारण पहाता ‘देवता आहेत का ?’ असा प्रश्न पडतो !’

सध्या महाराष्ट्र आणि देशात ज्या प्रकारचे राजकारण चालू आहे, ते पहाता मला खरच प्रश्न पडतो की, देवीदेवता आहेत का ? आणि आहेत, तर ते केवळ हे पहात का बसले आहेत ? अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तत्त्वहीन राजकारणाविषयी हिंदूंच्या देवतांना उत्तरदायी ठरवले.

Waris Pathan : (म्हणे) ‘मुंबईचा महापौर पठाण, शेख, सय्यद का होऊ शकत नाही ?’

Waris Pathan : (म्हणे) ‘मुंबईचा महापौर पठाण, शेख, सय्यद का होऊ शकत नाही ?’

धर्मांधांच्या या कृत्यांविषयी वारिस पठाण मूग गिळून गप्प का ? हिंदूंवर धर्मांधांकडून वरील आघात होत असतांना पठाण यांना राज्यघटना का आठवत नाही ?

उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे यांची युती !

उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे यांची युती !

‘एकत्र आलो आहोत, ते एकत्र रहाण्यासाठी ! मुंबई आणि महाराष्ट्र यांवर वाकड्या दृष्टीने पहाणार्‍यांना नष्ट केल्याविना रहाणार नाही. मराठी माणूस फुटला, तर तो नष्ट होईल’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

ठाणे येथे परप्रांतीय रिक्शाचालकाची दारूच्या नशेत मनसेप्रमुख आणि मराठी तरुण यांना शिवीगाळ

ठाणे येथे परप्रांतीय रिक्शाचालकाची दारूच्या नशेत मनसेप्रमुख आणि मराठी तरुण यांना शिवीगाळ

परप्रांतीय रिक्शाचालकाने मनसेप्रमुख राज ठाकरे आणि मनसे नेते अविनाश जाधव यांच्याविषयी अभद्र भाषा वापरून एका मराठी तरुणाला शिवीगाळ केली होती.

मनसे-उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या युतीची घोषणा !

मनसे-उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या युतीची घोषणा !

भाजपने मूक मोर्चा आयोजित केला होता. ‘मतचोरी नाही, मती चोरी झाली आहे’, असे भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण त्या मोर्चात म्हणाले.

मुंबईत १ नोव्हेंबर या दिवशी विरोधकांचा मोर्चा

मुंबईत १ नोव्हेंबर या दिवशी विरोधकांचा मोर्चा

मोर्चाची नोंद घ्यायला भाग पाडा ! – राज ठाकरे 

महाराष्ट्रातील येत्या निवडणुकीसाठी ९६ लाख बोगस (खोटे) मतदारांचा समावेश !

महाराष्ट्रातील येत्या निवडणुकीसाठी ९६ लाख बोगस (खोटे) मतदारांचा समावेश !

महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित होणार आहेत. या निवडणुकीसाठी ९६ लाख खोटे मतदार सूचीत भरण्यात आले आहेत, असा खळबळजनक आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.