इयत्ता ३ री ते १० वी पर्यंतचा सुधारित अभ्यासक्रम घोषित !
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने त्रिभाषा सूत्र रहित करत इयत्ता ३ री ते १० वी पर्यंतचा सुधारित अभ्यासक्रम घोषित केला आहे. यातून राज्यशासनाने प्राथमिक शिक्षणात हिंदी भाषेच्या सक्तीला स्थगिती दिल्याचे स्पष्ट झाले आहे.