सनातन धर्माचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्नरत असणारी सनातन संस्था !

सनातन धर्म आणि संस्कृती यांचे खरे स्वरूप टिकवून ठेवणे, हे या धर्माच्या अनुयायांचे कर्तव्य आहे. हे कर्तव्य पार पाडणारी आजची आघाडीवरची संस्था म्हणजे ‘सनातन संस्था’ आहे. या संस्थेचे कार्य सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा यांमुळे अखंड चालू आहे.

मन, बुद्धी, चित्त आणि अहं यांचा लय करायला शिकवणारी सनातन संस्था !

‘ईश्वरप्राप्ती हे मनुष्यजन्माचे ध्येय आहे; पण यामध्ये सर्वांत मोठा अडथळा असतो तो मन, बुद्धी, चित्त आणि अहं यांचा ! विविध साधनामार्ग आणि संप्रदाय मन, बुद्धी, चित्त अन् अहं यांबाबत बरीच तात्त्विक माहिती  सांगतात.

सेवाभावी वृत्तीचे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असलेले म्हार्दाेळ, गोवा येथील श्री.विश्वास (अप्पा) लोटलीकर (वय ६९ वर्षे) यांचा साधनाप्रवास

आपत्काळ चालू झाला आहे. त्याची झळ साधकांना होऊ नये , म्हणून आपले गुरू सतत प्रयत्नरत असतात. त्यामुळेच साधकांना त्या त्रासाची तीव्रता जाणवत नाही.

सनातन संस्‍थेचे सर्व उपक्रम समाजाचे आध्‍यात्‍मिक कल्‍याण करणारे ! – चेतन राजहंस, राष्‍ट्रीय प्रवक्‍ते, सनातन संस्‍था

सनातन संस्‍था ही आध्‍यात्‍मिक संस्‍था असून तिचे सर्व उपक्रम समाजाचे आध्‍यात्‍मिक कल्‍याण साध्‍य करणारे आहेत. सनातन संस्‍थेची २५ वर्षे, म्‍हणजे समाजाच्‍या आध्‍यात्‍मिक सेवेची २५ वर्षे आहेत.

सनातन संस्थेच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त देहली, फरिदाबाद (हरियाणा), नोएडा आणि मथुरा (उत्तरप्रदेश) येथे ग्रंथप्रदर्शनांचे आयोजन

ग्रंथप्रदर्शनावर कॅनडामधील एक जिज्ञासू आले होते. त्यांनी सनातनची सात्त्विक उत्पादने खरेदी केली. ते म्हणाले, ‘‘ही उत्पादने दर्जेदार असूनही बाजारमूल्याहून पुष्कळ स्वस्त आहेत.’’

सेवाभावी वृत्तीचे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असलेले म्हार्दाेळ, गोवा येथील श्री. विश्वास (अप्पा) लोटलीकर (वय ६९ वर्षे) यांचा साधनाप्रवास

१९.३.२०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘श्री. विश्वास लोटलीकर यांनी त्यांच्या साधनाप्रवासात अनुभवलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची कृपा’ याविषयी पाहिले. आज पुढील भाग पाहू.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्मिलेल्या ‘गुरुकृपायोगा’चे महत्त्व कीर्तनातून जनमानसावर बिंबवणारे अकोला येथील ह.भ.प. गिरीष कुळकर्णी !

अहंकाराने मनुष्याचा सर्वनाश होतो; म्हणून स्वतःमधील स्वभावदोष आणि अहंकार यांच्या पैलूंचा अभ्यास करून त्यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न केले तर मन स्वच्छ होईल अन् नंतर गुरुप्राप्ती होईल.

सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांचा सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांत दौरा !

सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांचा सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत दौरा पार पडला. यानिमित्ताने विविध वृत्तपत्रांचे कार्यालय आणि न्यूज चॅनल यांनी त्यांची मुलाखत घेतली.

‘कोल इंडिया लिमिटेड’ आस्थापनाचे तंत्रनिर्देशक (टेक्निकल डायरेक्टर) जितेंद्र मलिक यांची वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सनातनच्या आश्रमास सदिच्छा भेट !

‘कोल इंडिया लिमिटेड’ या शासकीय आस्थापनाचे तांत्रिक निर्देशक (टेक्निकल डायरेक्टर) श्री. जितेंद्र मलिक यांनी नुकतीच वाराणसी येथील सनातनच्या आश्रमास सदिच्छा भेट दिली.

महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आणि बंगाल या राज्यांमध्ये ग्रंथप्रदर्शनांचे आयोजन

सनातनचे आध्यात्मिक ग्रंथ, धर्मशिक्षणाचे फ्लेक्स फलक आणि सात्त्विक पूजासाहित्य यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाचा लाभ जिज्ञासूंनी मोठ्या प्रमाणात घेतला.