रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय
‘आश्रम पाहून आनंद झाला. समाधान वाटले. येथे आल्यावर चिदानंदाची अनुभूती आली. आपले सेवाकार्य अत्यंत प्रशंसनीय आहे.’
‘आश्रम पाहून आनंद झाला. समाधान वाटले. येथे आल्यावर चिदानंदाची अनुभूती आली. आपले सेवाकार्य अत्यंत प्रशंसनीय आहे.’
रामनाथी आश्रमातील दीपोत्सवाच्या छायाचित्राचे दर्शन घेतांना मला वाटले, ‘तेथे जणू काही नारंगी रंगाचा सूर्य आहे. हा सूर्य कलियुगातील अंधकार दूर करत चैतन्यरूपी किरणांनी संपूर्ण ब्रह्मांडात हिंदु धर्माचे चैतन्य प्रक्षेपित करत आहे.
खरोखरच आज भारत देश आणि हिंदु धर्म यांच्यावर संकटे आली आहेत. यासाठीच श्रीकृष्णस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी अवतार घेतला आहे.
श्री. दादा वेदक यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. यावेळी ते म्हणाले की, आश्रमात पाय ठेवताच सकारात्मक ऊर्जा जाणवली. आश्रमातील स्वच्छता आणि सेवाभाव कौतुकास्पद आहे.
लेफ्टनंट जनरल एस्.के. उपाध्याय (निवृत्त) यांनी २१ एप्रिल या दिवशी सकाळी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली.
मध्यप्रदेशमधील इंदूर येथील व्यावसायिक श्री. अभय निगम यांनी नुकतीच सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातनचे साधक श्री. अभिजित सावंत यांनी त्यांना आश्रमात चालणार्या राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याविषयी अवगत केले.
‘मला ‘हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी कार्य केले पाहिजे’, याची जाणीव झाली.
आश्रम पाहून पुष्कळ चांगले आणि सकारात्मक वाटले. माझे मन शांत झाले. येथे ईश्वरी चैतन्य जाणवते. आश्रमात व्यवस्थितपणा आणि स्वच्छता आहे. प्रत्येक ठिकाणी आवश्यकतेनुसारच साहित्य ठेवले आहे. आश्रम अत्युत्तम आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय यांची रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !
‘आज मी रामनाथी आश्रमात पहिल्यांदाच आलो आहे. तुमचे धर्माविषयीचे प्रवचन ऐकल्यावर ‘सात्त्विक आणि असात्त्विक म्हणजे काय ? देवतांची चित्रे अन् नामजप यांमध्ये किती सामर्थ्य आहे ?