आनंदप्राप्ती आणि रामराज्याची स्थापना यांसाठी साधना !
रामराज्य येण्यापूर्वी रावणवध होणे विधीलिखित होते. रावणवधानंतरच रामराज्याची स्थापना झाली. आताही रामराज्यरूपी हिंदु राष्ट्र येण्यापूर्वी आपत्काळ येणे अटळ आहे, किंबहुना त्याचा आरंभही झाला आहे.
रामराज्य येण्यापूर्वी रावणवध होणे विधीलिखित होते. रावणवधानंतरच रामराज्याची स्थापना झाली. आताही रामराज्यरूपी हिंदु राष्ट्र येण्यापूर्वी आपत्काळ येणे अटळ आहे, किंबहुना त्याचा आरंभही झाला आहे.
गुरुकृपेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल होणे, याला ‘गुरुकृपायोग’ असे म्हणतात. गुरुप्राप्ती होण्यासाठी आणि गुरुकृपा सातत्याने होत रहाण्यासाठी करावयाची साधना म्हणजे ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ !
गुरुकृपा सातत्याने होत रहाण्यासाठी करावयाची साधना म्हणजे ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ ! स्वभावदोष आणि अहं निमूर्लनाद्वारे अंतर्शुद्धी साधल्यास साधनेच्या भक्कम पायावर साधनेचे मंदिर उभे रहाते.
‘अनेक संप्रदायांमध्ये संतांकडे त्यांच्या हाताच्या बोटांवर मोजण्या इतकेच त्यांचे शिष्य असतात, ज्यांच्याकडून ते सेवा करवून घेतात. सनातन संस्थेमध्ये सध्या सहस्रो शिष्य टप्प्याचे साधक आहेत आणि ते सेवारत आहेत.’
६ जून २०२४ या दिवशीच्या भागात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची माहिती पाहिली. या भागात त्यांनी निजधर्म पाळून ‘साधना आणि धर्मरक्षण यांसाठी कसे प्रयत्न करायला सांगितले ?’, ते कीर्तनसेवेच्या माध्यमातून पहाणार आहोत. (भाग ४) या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/801105.html ९. साधनेने जिवातील रज-तम न्यून होऊन सत्त्वगुण वाढतो, म्हणजेच ‘जिवाची आध्यात्मिक … Read more
जसे सूर्याचे कार्य असते, तसेच सद्गुरूंचे कार्य असते. सद्गुरु अज्ञानरुपी अंधाराचा नाश करतात. दृश्य काळोखापेक्षा, अज्ञानाचा काळोख प्रचंड असतो.
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार सहस्रो जिज्ञासू प्रतिदिन साधना करत आहेत. ‘सनातन सांगत असलेल्या ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गामुळे गेल्या २५ वर्षांत १२७ साधक संतपदाला पोचले आहेत आणि सहस्रो साधक त्या दिशेने वाटचाल करत आहेत.
शीघ्र गुरुप्राप्ती आणि अखंड गुरुकृपा यांसाठी काय करावे, हे जाणून घ्या !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी सर्वत्रच्या साधकांना भगवद्गीतेप्रमाणे ‘गुरुकृपायोग’ सांगून साधकांचा उद्धार केला आहे, तरीही ते सत्सेवेतील आनंद घेण्यासाठी साधकांच्या प्रत्येक अडीअडचणीत स्थूल, तसेच सूक्ष्म रूपात धावून येऊन साहाय्य करतात.
प.पू. भक्तराज महाराज यांनी डॉ. आठवले यांना ‘शिष्य’ म्हणून स्वीकारल्यावर अल्पावधीतच त्यांना ‘आपणासारिखे’ केले ! या साधनाप्रवासात डॉ. आठवले यांनी स्वतःच्या आंतरिक अवस्थांतील पालट, स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीचे मोजमापन इत्यादी नोंद करून ठेवले, तसेच याविषयी पुढे सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांकडून जाणूनही घेतले.