संस्कारमूल्ये रुजवतांना आध्यात्मिक साधनेमुळे नाडकर्णी कुटुंबियांना झालेला अद्वितीय लाभ !
फोंडा, गोवा येथील सनातनच्या साधिका सौ. शिल्पा अभिजीत नाडकर्णी यांचा १७ वर्षीय मुलगा कु. आर्यमन ! त्याच्याकडून नर्सरी स्तरावरील शैक्षणिक अपेक्षा अल्प होत्या.
फोंडा, गोवा येथील सनातनच्या साधिका सौ. शिल्पा अभिजीत नाडकर्णी यांचा १७ वर्षीय मुलगा कु. आर्यमन ! त्याच्याकडून नर्सरी स्तरावरील शैक्षणिक अपेक्षा अल्प होत्या.
हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून चिपळूण येथे ‘कॉर्पोरेट जिहाद’विषयी संवाद घेण्यात आला होता. हिंदु युवती आणि युवक यांना या धर्मांध प्रवृत्तींपासून स्वतःचे रक्षण करता यावे, यासाठी ‘हर घर योद्धा प्रशिक्षण शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते.
‘मातृभूमी राष्ट्रप्रेमी संस्था’ आयोजित वार्षिक अधिवेशनात ‘हिंदु जनजागृती समिती’चे पूर्व अन् ईशान्य भारत राज्यांचे समन्वयक श्री. शंभू गवारे, तसेच अध्यात्मप्रसाराचे कार्य करणार्या सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांचा ‘मातृभूमी सन्मान’ देऊन सत्कार करण्यात आला.
दिंडीसाठी एकूण ३ पालख्यांची सजावट करायची होती. या वेळी २ नवीन जिज्ञासूंनी पालखीच्या सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात फुले अर्पण दिली. त्यामुळे साधकांना पालखीची सजावट अतिशय सुंदर पद्धतीने करता आली.
प्रतिवर्षी डिसेंबर आणि जानेवारी या मासांत सर्व शाळा अन् महाविद्यालये यांमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनांचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थी त्यांचे कौशल्य आणि आवड यांनुसार गायन, नृत्य, नाट्य, एकांकिका आदी सादर करतात.
ते हिजाब घालून येतात आपण कुंकू लावण्याचे का सोडले ? नोकरीत नमाज पढण्यासाठी वेळ काढतात, तर मग आपण प्रार्थना, स्तोत्र यासाठी वेळ का काढत नाही ? लक्षात घेऊया आपण आधी धर्माला सोडतो आणि त्यामुळे धर्म आपल्याला सोडतो.
अभिप्राय व्यक्त करतांना स्वामीजी म्हणाले, ‘‘आश्रमात दैवी, चैतन्यदायी अनुभूती आली. आश्रमात सर्वत्र सकारात्मक स्पंदने जाणवली. आश्रमातील वातावरण शांत आणि स्वच्छ आहे.’’
‘‘जीवनात येणारे प्रसंग आपल्या प्रारब्धानुसार घडतात.’’ साधनेत येण्यापूर्वी मी कर्मकांडानुसार इच्छित काम पूर्ण होण्यासाठी देवाचे करत असे. मला ‘अध्यात्म म्हणजे काय ?’, हे ठाऊक नव्हते.
महायज्ञ आणि भारतहिताच्या घडलेल्या घडामोडी यांना जाणूनबुजून जोडण्याचा हा प्रयत्न नाही; पण अगदी एप्रिल २०२६ पर्यंत अवघड वाटणार्या घटना मेच्या उत्तरार्धात अनपेक्षितपणे विनासायास घडतात, तेव्हा त्याला ‘दैवी शक्तीची प्रचीती’ का म्हणू नये ?
रत्नागिरीतील सर्व नागरिक, महिला आणि युवक यांनी या संवादाला अवश्य उपस्थित रहावे, असे आवाहन समितीने केले आहे. अन्यायग्रस्त महिलांनी साहाय्यासाठी ७७३८२३३३३३ या क्रमांकावर संपर्क साधावा.