विशेष संपादकीय : सामर्थ्य… सनातनचे !
येत्या रामराज्याच्या स्थापनेच्या कार्यात ईश्वरी अधिष्ठानाचे कार्य सनातन संस्थेने केल्याने तिचे नाव इतिहासात सुवर्णाक्षराने कोरले जाईल !
येत्या रामराज्याच्या स्थापनेच्या कार्यात ईश्वरी अधिष्ठानाचे कार्य सनातन संस्थेने केल्याने तिचे नाव इतिहासात सुवर्णाक्षराने कोरले जाईल !
कोरोना महामारीतील समाजाची स्थिती लक्षात घेऊन सर्वांना आधार देण्यासाठी दळणवळण बंदी काळात; म्हणजे वर्ष २०२० पासून सनातन संस्थेच्या वतीने ‘ऑनलाईन साधना सत्संग’ या उपक्रमाला आरंभ करण्यात आला.
कोरोना महामारीच्या काळात सनातन संस्थेने चालू केलेल्या ‘ऑनलाईन साधना सत्संगा’चा समाजातील जिज्ञासूंप्रमाणे साधकांनाही या उपक्रमाचा आध्यात्मिक स्तरावर लाभ झाला.
‘सनातन संस्था’ हे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचेच एक रूप असून ‘अधिकाधिक जिज्ञासू सनातन संस्थेशी जोडले जाऊन त्यांना साधना करण्याची स्फूर्ती मिळो’, अशी भगवान श्रीकृष्ण आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना !
इंदूर (मध्यप्रदेश) येथील संत प.पू. भक्तराज महाराज यांच्या आशीर्वादाने प.पू. डॉ. जयंत आठवले यांनी ‘सनातन संस्था’ स्थापन केली. त्यांचे अध्यात्मप्रसाराचे आणि साधक घडवण्याचे व्यापक कार्य त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ समर्थपणे सांभाळत आहेत.
फेब्रुवारी २०२४ पर्यंत ३६५ ग्रंथांच्या १३ भाषांमधील ९५ लक्ष ९६ सहस्र प्रती प्रसिद्ध झाल्या आहेत. प्रसिद्ध झालेल्या या संख्येवरून ‘समाजातील जिज्ञासूंना अध्यात्माची आणि शास्त्र समजून घेण्याची आवड किती आहे’, हे लक्षात येते.
सनातनच्या सर्वांगस्पर्शी आणि चैतन्यमय ग्रंथसंपदेची माहिती आणि अनुक्रमणिका या लेखात दिली आहे. सर्वांनी या चैतन्यमय ग्रंथसंपदेचा जास्तीत जास्त लाभ करून घ्या.
‘सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे होत आहे’, हे कळल्यानंतर सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सुचवलेले कृतज्ञतारूपी काव्य श्री गुरुचरणी समर्पित करीत आहे.
सनातन संस्था गुरुरूपी देहाची नव्हे, तर तत्त्वाची उपासना करण्यास सांगते आणि तत्त्वरूपी कार्य केलेल्या श्रीगुरूंचे पूजन, तसेच त्यांचे महत्त्व समाजापुढे प्रस्तुत करते.
हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, समविचारी संघटना आणि खडकवासला ग्रामस्थ यांच्या संयुक्त सहभागाने ‘खडकवासला जलाशय रक्षण आणि भारतीय संस्कृती संवर्धन’ या अभियानाचे आयोजन केले आहे. यंदाचे अभियानाचे २२ वे वर्ष आहे.