भ्रमणसंगणकाच्या कळफलकाची बटणे चालू होत नसतांना त्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्यावर कळफलकाची बटणे चालू होणे

भ्रमणसंगणकाच्या (लॅपटॉपची) कळफलकाची (कीबोर्डची) बटणे चालू होत नव्हती. तेव्हा अभियंत्याने मला ‘ऑपरेटिंग सिस्टिम’ अद्ययावत् करून दिली. त्या वेळी कळफलकाची बटणे चालू स्थितीत होती; परंतु नंतर पुन्हा कळफलकाची बटणे चालू होत नव्हती. तेव्हा भ्रमणसंगणकासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्यावर कळफलकाची बटणे लगेच चालू झाली. 

संघटित लढ्यातून मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करूया ! – संजय जोशी, राज्य संघटक, महाराष्ट्र मंदिर महासंघ

महड (जिल्हा रायगड) येथे ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशना’ला रायगड जिल्ह्यातील १०० हून अधिक मंदिर विश्वस्तांची उपस्थिती ! महड (जिल्हा रायगड) – भारतातील धर्मनिरपेक्ष सरकारला हिंदूंची मंदिरे बळकावून त्यातील धन घेण्याचा किंवा मंदिरातील प्राचीन परंपरा पालटण्याचा कोणताही अधिकार नाही. हे निधर्मी राजकारणी कोणतीही मशीद अथवा चर्च सरकारच्या नियंत्रणात आणत नाहीत. मग हिंदु मंदिरांच्या संदर्भात हा दुजाभाव … Read more

आनंदप्राप्तीसाठी धर्माचरण आवश्यक ! – सद्गुरु अनुराधा वाडेकर

पालकांनी धर्माचरण केले, तर बालकेसुद्धा याचे अनुकरण करतील. यातूनच आदर्श पिढी घडेल, असे मार्गदर्शन सनातनच्या धर्मप्रसारक सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी ‘न्यू इंग्लिश स्कूल आणि द.ग. तटकरे कनिष्ठ महाविद्यालया’त आयोजित बालक-पालक शिबिरात केले.

सद्गुरु अनुराधा वाडेकर यांना होणारे शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास दूर होण्यासाठी नामजप करतांना पू. गुरुनाथ दाभोलकर यांना झालेले त्रास

एकदा सद्गुरु अनुराधा वाडेकर यांचा त्रास इतका वाढला की, त्यांना बसणे, उठणे आणि बोलणे, हे करता येत नव्हते. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. तेव्हा सद्गुरु राजेंद्रदादा यांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही ४ संतांनी तातडीने सद्गुरु अनुताईंसाठी नामजप करायला आरंभ केला.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी एका शिबिरासाठी केलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय

अनिष्ट शक्ती दाब निर्माण करून सर्वांवर आक्रमण करतात. त्यामुळे झोप येणे, अस्वस्थ वाटणे, उत्साह न वाटणे, न सुचणे, विषयाचे आकलन न होणे इत्यादी त्रास होतात.

सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांच्या चैतन्यमय स्पर्शामुळे साधिकेची शस्त्रकर्म केलेली जखम लवकर भरून येणे

आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘तुमची जखम एवढी लवकर कशी काय भरली ?’’ आधुनिक वैद्यांना याचे पुष्कळ आश्चर्य वाटले. संतांच्या चैतन्यमय स्पर्शाने अशक्य ते शक्य झाले.

हिंदु जनजागृती समितीचे मुंबई समन्वयक बळवंत पाठक यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली !

गुरुकृपायोगानुसार साधना करणारे हिंदु जनजागृती समितीचे मुंबई समन्वयक श्री. बळवंत पाठक (वय ४० वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे.

फोंडा, गोवा येथील सौ. विद्या नलावडे यांनी आजारपणात अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांना जाणवलेले साधनेचे महत्त्व !

‘देव प्रतिदिन माझे प्रारब्ध न्यून करत असून तो आपत्काळापूर्वीच माझे प्रारब्ध संपवत आहे’, असे मला वाटत होते तसेच मला या आजारपणाच्या काळात ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव (गुरुदेव) सतत माझ्यासमवेत असून तेच मला शक्ती देत आहेत’, असे जाणवत होते.

गुरुदेव समवेत असल्याच्या संदर्भात मुंबई येथील श्री. हेमंत पुजारे यांना आलेल्या अनुभूती

‘गुरुदेव माझ्या समोर असून तो सत्संग आता चालू आहे’, असे मला जाणवायचे आणि मला साधनेसाठी आवश्यक असलेली ऊर्जा मिळायची. त्यामुळे माझी सकारात्मकता वाढत होती.

६४ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला फोंडा (गोवा) येथील चि. अनंत राकेश देशमाने (वय ३ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. अनंत राकेश देशमाने या पिढीतील एक आहे !