‘आनंदाचे डोही आनंद तरंग ।’, या संतवचनाप्रमाणे अत्युच्च आनंदाची अनुभूती देणारा पू. कै. (श्रीमती) आनंदी पाटील (वय १०४ वर्षे) यांचा देहत्याग !

‘आनंदाचे डोही आनंद तरंग ।’, या संतवचनाप्रमाणे अत्युच्च आनंदाची अनुभूती देणारा पू. कै. (श्रीमती) आनंदी पाटील (वय १०४ वर्षे) यांचा देहत्याग !

पू. आजींच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या साधकांनाही उच्च आध्यात्मिक अनुभूती आल्या. ‘ब्रह्मांडाचे दर्शन होणे’, ‘पोकळी अनुभवणे’, ‘निर्विचार अवस्था अनुभवणे’, अशा उच्च आध्यात्मिक अनुभूती साधकांना पू. आजींच्या काही क्षणांच्या दर्शनाने अनुभवता आल्या.

मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने झालेला भव्य दिव्य आणि चैतन्याची अनुभूती देणारा दशमहाविद्यांपैकी एक श्री राजमातंगीदेवीचा ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ !

मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने झालेला भव्य दिव्य आणि चैतन्याची अनुभूती देणारा दशमहाविद्यांपैकी एक श्री राजमातंगीदेवीचा ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ !

‘देवीसह अनेक ऋषिमुनी आणि संत सूक्ष्म रूपाने तेथे उपस्थित राहून नियोजित महायज्ञ निर्विघ्नपणे पार पडणार असल्याची जणू ग्वाही देत आहेत’, असे मला जाणवले.

मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’साठी यज्ञकुंडाच्या बांधकामाच्या संदर्भात सेवा करतांना आलेले अडथळे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले अन् देवता यांची अनुभवलेली कृपा !

मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’साठी यज्ञकुंडाच्या बांधकामाच्या संदर्भात सेवा करतांना आलेले अडथळे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले अन् देवता यांची अनुभवलेली कृपा !

एका प्रसंगावरून गवंडी घाबरला आणि  ‘‘काम सोडून जातो’’, असे म्हणाला. आम्ही त्याला यज्ञाचे महत्त्व सांगितले. त्यानंतर त्याने पुन्हा सेवा चालू केली. आम्ही प्रार्थना करत होतो आणि कृतज्ञता व्यक्त करत होतो.

सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांनी साधकांकडून करवून घेतलेली श्री राजमातंगी महायज्ञानिमित्तची सेवा आगामी रामराज्याची झलक दर्शवणारी !

सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांनी साधकांकडून करवून घेतलेली श्री राजमातंगी महायज्ञानिमित्तची सेवा आगामी रामराज्याची झलक दर्शवणारी !

संतांनी साधकांकडून भावाच्या स्तरावर सेवा करवून घेतल्यामुळे या सेवेतून साधकांना आनंद मिळाला आणि दैवीतत्त्वही मोठ्या प्रमाणात कार्यरत झाले. ही सेवा संतांनी कशा प्रकारे आध्यात्मिक स्तरावर करून घेतली आणि यातून साधकांना कशा प्रकारे घडवले, याविषयीचे दैवी अनुभव या लेखाद्वारे पाहूया !  

भारताची सुरक्षा आणि लोककल्याण यांसाठी ।। श्री राजमातंगी महायज्ञ ।।

‘यज्ञौ वै श्रेष्ठतमं कर्म: ।’ म्हणजे ‘यज्ञ हे सर्वांत श्रेष्ठ कर्म आहे’, या धर्मवचनानुसार श्री राजमातंगी यज्ञाचे राष्ट्रहितार्थ  भावपूर्ण आणि परिपूर्णरित्या आयोजन करणारी सनातन संस्था !

साधकांना साधनेसाठी प्रोत्साहन देणार्‍या आणि स्वतःच्या आदर्श कृतींतून साधकांना घडवणार्‍या सद्गुरु अनुराधा वाडेकर अन् पू. (सौ.) संगीता जाधव !

साधकांना साधनेसाठी प्रोत्साहन देणार्‍या आणि स्वतःच्या आदर्श कृतींतून साधकांना घडवणार्‍या सद्गुरु अनुराधा वाडेकर अन् पू. (सौ.) संगीता जाधव !

साधकांचा पोशाख असात्त्विक असल्यास किंवा एखाद्या साधिकेची केशरचना व्यवस्थित नसल्यास सद्गुरु अनुताई आणि पू. जाधवकाकू संबंधितांच्या ते लक्षात आणून देत.

श्री राजमातंगी महायज्ञ निर्विघ्न पार पडण्यासाठी श्री सिद्धिविनायकाच्या चरणी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु आणि संत यांच्याकडून प्रार्थना !

श्री राजमातंगी महायज्ञ निर्विघ्न पार पडण्यासाठी श्री सिद्धिविनायकाच्या चरणी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु आणि संत यांच्याकडून प्रार्थना !

याप्रसंगी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना चांगले आरोग्य लाभावे, आपत्काळापासून साधकांचे रक्षण व्हावे, हिंदु राष्ट्राची स्थापना लवकर व्हावी’, यांसह ‘श्री सिद्धिविनायकाने यज्ञाला उपस्थित रहाण्यासह राजमातंगी महायज्ञ निर्विघ्नपणे पार पडावा, देशाचे रक्षण व्हावे अन् लोकांचे आरोग्य चांगले रहावे’, अशी उपस्थित सद्गुरु आणि संत यांनी मनोभावे प्रार्थना केली.

सतत गुरुदेवांच्या अनुसंधानात असणारे आणि स्वतःच्या अस्तित्वाने साधकांना चैतन्याची अनुभूती देणारे कर्णावती येथील पू. (कै.) डॉ. श्रीपाद हर्षे (वय ९१ वर्षे) !

सतत गुरुदेवांच्या अनुसंधानात असणारे आणि स्वतःच्या अस्तित्वाने साधकांना चैतन्याची अनुभूती देणारे कर्णावती येथील पू. (कै.) डॉ. श्रीपाद हर्षे (वय ९१ वर्षे) !

‘संत स्वतःची छायाचित्रे पहात असतांना त्रयस्थ भूमिकेत असून गुरुदेवांच्या विचारांतच मग्न असतात’, हे शिकायला मिळाल्याने माझा भाव पुष्कळ जागृत झाला. तेव्हा संतांकडून शिकायला मिळालेली सूत्रे आचरणात आणण्याचा माझा निश्चय झाला.

देहली शंखनाद महोत्सवाच्या वेळी दाखवल्या जाणार्‍या स्वसंरक्षण प्रात्यक्षिक सेवेतील साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे

देहली शंखनाद महोत्सवाच्या वेळी दाखवल्या जाणार्‍या स्वसंरक्षण प्रात्यक्षिक सेवेतील साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे

प्रात्यक्षिकांच्या शेवटी एका प्रसंगात अफझलखान वधाच्या माध्यमातून ‘आतंकवाद कसा संपवावा ?’, हे दाखवण्यात आले होते आणि तेच संपूर्ण सोहळ्याचे ‘सेंटर ऑफ ॲट्रक्शन’ (आकार्षण) ठरले.’

हिंदूंना हिंदु असल्याची जाणीव करून दिली, तरच ते हिंदु  राष्ट्रासाठी उभे रहातील ! – प्रसाद काथे, संपादक, ‘जय महाराष्ट्र’

हिंदूंना हिंदु असल्याची जाणीव करून दिली, तरच ते हिंदु राष्ट्रासाठी उभे रहातील ! – प्रसाद काथे, संपादक, ‘जय महाराष्ट्र’

राष्ट्ररक्षण, धर्मजागृती आणि हिंदूसंघटन यांची २६ वर्षांची यशस्वी वाटचाल ! समाजात राष्ट्र आणि धर्म निष्ठा रुजवणार्‍या दैनिक ‘सनातन प्रभात’चा वर्धापनदिन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा ! ‘सनातन प्रभात’चे वाचक, हितचिंतक, विज्ञापनदाते आणि राष्ट्रप्रेमी यांची उपस्थिती !