गडांच्या जतन आणि संवर्धनाकरता निधीची तरतूद हवी !
अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये त्यांनी गड जतन आणि संवर्धनाकरता निधी उपलब्ध केला जाईल, असे आश्वासित केले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये त्यांनी गड जतन आणि संवर्धनाकरता निधी उपलब्ध केला जाईल, असे आश्वासित केले.
झोपी गेलेला पुरातत्व विभाग ! महाराष्ट्रातील गड-दुर्गांची दुःस्थिती होण्यास उत्तरदायी असलेला पुरातत्व विभाग विसर्जित करा !
भारतातील शिवप्रेमी आणि गडप्रेमी यांची फसवणूक करण्याचा हा प्रकार आहे. सरकारने याकडे लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक !
हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यावर गोतस्करी, धर्मांधांची अतिक्रमणे आदी सार्याच समस्या संपतील !
‘अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघा’च्या वतीने शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यातील ३५० गडांवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून भगवा आणि तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे.
राज्यातील दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमी २६ जानेवारी या दिवशी गड-दुर्ग यांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून भगवा आणि तिरंगा ध्वज फडकावणार आहेत.
राज्यातील ऐतिहासिक वारसा टिकला पाहिजे, यासाठी सांस्कृतिक विभागाकडून प्रयत्न चालू आहेत. राज्यातील ३८६ वास्तू पुरातत्व विभागाकडे घेण्यात आल्या आहेत.
३ वर्षांपासून ‘सह्याद्री मावळ प्रतिष्ठान’कडून या गडाच्या संवर्धनाचे कार्य चालू आहे. त्यांच्या या कार्याची नोंद घेत आणि गड तुंग दुर्गसंवर्धन प्रकल्प अहवालानुसार हा निधी संमत केला आहे.
या कारवाईसाठी सरकारचे अभिनंदन ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या ज्या गड-दुर्गांवर अवैध बांधकामे किंवा अतिक्रमणे झाली आहेत, ती तात्काळ हटवून गड-दुर्ग मुक्त करावेत.
छत्रपती शिवरायांच्या गडाच्या संदर्भात अशी स्थिती निर्माण होण्याला उत्तरदायी असलेल्या उत्तरदायी अधिकार्यांवर सरकारने कठोर कारवाई करणे अपेक्षित !