जिहाद, धर्मांतर आणि गोहत्या यांपासून गोवा मुक्त करा ! – आमदार टी. राजासिंह
हिंदु जनजागृती समितीच्या फोंडा येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेला ३ सहस्रांहून अधिक हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
हिंदु जनजागृती समितीच्या फोंडा येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेला ३ सहस्रांहून अधिक हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्याला लव्ह जिहाद करून स्वर्ग मिळतो का ? असे इस्लामी धर्मग्रंथात लिहिले आहे का ? इस्लामी मुल्ला-मौलवी यांनी यावर प्रकाश टाकला पाहिजे !
बलपूर्वक धर्मांतर करणार्या धर्मांधांवर पोलिसांनी काय कारवाई केली ?, हेही जनतेला कळले पाहिजे !
आज देशभरात ‘धर्मांतरबंदी कायदा’ लवकरात लवकर लागू करायला हवा. यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी अभियानाला आरंभ करायला हवा. ख्रिस्ती मिशनर्यांना ‘टुरिस्ट (प्रवासी) व्हिसा’ देऊ नये. धर्मांतर करणार्यांना पैसे कुठून येतात ? याची चौकशी करायला हवी
नाशिकमध्ये उघडकीस आलेले ‘कॉर्पोरेट जिहाद’, परतवाड्याचा (जिल्हा अमरावती) नराधम अयाज आणि आता यवतमाळच्या राळेगावमधील तब्बल ३४ मुलींची विक्री अन् धर्मांतर यांचा हा भीषण बाजार.
मंदिरात अपमान करणारे चुकीचे असू शकतात; मात्र धर्म चुकीचा असू शकत नाही. त्यामुळे त्यासाठी धर्म पालटणे ही मोठी चूक आहे. हिंदूंना धर्मशिक्षण मिळत नसल्याचे ते अशा प्रकारची हास्यास्पद कृती करून आत्मघात आणि राष्ट्राघात करत आहेत !
जर ते हिंदु असतांना भित्रे होते, तर मुसलमान झाल्यावर अनेक जण जिहादी, आतंकवादी आणि गुन्हेगारी वृत्तीचे झाले, असेच म्हणावे लागेल !
हिंदु जनजागृती समितीचे जयपूरमध्ये मुख्यमंत्री भजन लाल शर्मा यांच्या नावे प्रशासनाला निवेदन
हिंदु तरुणींनीही एकांतात छायाचित्रे काढतांना सतर्कता बाळगायला हवी ! अन्यथा अशा प्रकारांमुळेच धर्मांतर आणि फसवणूक होऊन आयुष्य उद्ध्वस्त होते !
नुकत्याच बंगाल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये १५ वर्षे सत्ता उपभोगलेल्या आणि कट्टर हिंदुद्वेष्टा पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसचा, म्हणजेच ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा सपशेल पराभव झाला.