जिहाद संपवण्याचे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या भूमीत केले होते, हे लक्षात ठेवा ! – सुरेश चव्हाणके, प्रमुख संपादक, ‘सुदर्शन’ वृत्तवाहिनी
‘सुदर्शन’ वृत्तवाहिनीचे प्रमुख संपादक सुरेश चव्हाणके यांच्या ‘जनसंवाद’ कार्यक्रमाला अमरावती येथे उत्स्फूर्त प्रतिसाद !