Raj Thackeray : शरद पवार यांनीच जातीजातींत विष कालवले ! – राज ठाकरे, प्रमुख, मनसे

जातीपातींत विष कालवण्‍याचे काम त्‍यांनी चालू केले. राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या जन्‍मापूर्वी महाराष्‍ट्रात केव्‍हाच महापुरुष आणि संत यांची जातीपातींत विभागणी झाली नव्‍हती.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : बदलापूर येथील नराधमाचे हातपाय कापून चौरंगा करावा !; भाजपला संपवणे हाच मविआचा कार्यक्रम ! – मुनगंटीवार, वनमंत्री…

महाराजांनी राझांचा पाटील याचे हात पाय कापून जसा चौरंग केला होता, तसेच याविषयी केले पाहिजे, असे मत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी यवतमाळ येथील सभेत व्यक्त केले.

बहिण लाडकी असेल, तर तिच्या अत्याचाराची वेळ येऊ देऊ नका ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, कुणा महिलेवर दुर्दैवाने अत्याचार झालाच, तर तिला न्याय मिळेल, हे पहाणे आपले कर्तव्य नाही का ? बहिणींना पैसे देऊन स्वतःचा प्रचार करण्यापेक्षा त्या सुरक्षित आहेत, ही भावना निर्माण करणे आवश्यक !’’

Badlapur School Sexual Abuse : सहस्रो नागरिक रस्त्यावर उतरले; पालकांचे शाळेसमोर आंदोलन

बदलापूर (ठाणे) येथील शाळेत बालिकांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचे प्रकरण
बदलापूर येथे उपनगरीय रेल्वेवाहतूक रोखली

महाराष्ट्राला आरक्षणाची आवश्यकता नाही ! – राज ठाकरे, मनसे

हिंदुस्थानात महाराष्ट्रामध्ये शिक्षणापासून उद्योग धंद्यांपर्यंत येथे सारे उपलब्ध आहे. बाहेर राज्यातील लोकांना ते सारे मिळत आहे. राज्यातील मुलामुलींसाठी त्याचा नीट वापर झाला, तर येथे  आरक्षणाची आवश्यकताच नाही.

ठाणे येथे मनसैनिकांकडून उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर आक्रमण !

मनसैनिकांनी त्यांचा फलक फाडला. रस्त्यावर बांगड्यांचा खच पडला होता. ‘क्रियेची प्रतिक्रिया होते’, अशी प्रतिक्रिया या संदर्भात मनसेचे संदीप देशपांडे यांनी दिली.

(म्हणे) ‘मणीपूरसारखी स्थिती महाराष्ट्रातही होईल का ?’ – शरद पवार

महाराष्ट्रात दंगलींची भाषा करण्याविषयी वक्तव्य करून शरद पवार एकप्रकारे दंगलखोरांना प्रोत्साहनच देत आहेत, असे कुणाला वाटले तर चूक ते काय ?

पंतप्रधानांनी मुलांसाठी तृणधान्यापासून ‘सुपरफूड’ (पौष्टिक अन्न) बनवण्याचा केलेला निर्धार म्हणजे उत्तम पर्याय ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

‘जागतिक बाल लठ्ठपणा दिना’निमित्त ‘जनरेशन एक्सएल् ओबेसिटी फाउंडेशन’चे संस्थापक डॉ. संजय बोरुडे यांनी विशेष चर्चासत्राचे आयोजन केले होते. याप्रसंगी राज ठाकरे उपस्थित होते.

काँग्रेसीकरणामुळे भारताची ५ दशके वाया गेली ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

भारतासमवेत स्वातंत्र्य झालेले कितीतरी देश पुढे गेले. भारतीय कुठेही अल्प नव्हते; मात्र काँग्रेसने भारतियांच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला नाही. स्वातंत्र्यानंतर गांधीजींच्या सल्लानुसार काँग्रेस विसर्जित केली असती, तर भारत ५ पट पुढे गेला असता.

मशिदीमधून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला, काँग्रेसला मतदान करण्याचे फतवे दिले जात आहेत !

मशिदीमधून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला, काँग्रेसला मतदान करण्याचे फतवे दिले जात असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यासहच ठाकरेंनीही एक फतवा काढला आहे.