मतदारसूचीत सुधारणा होईपर्यंत निवडणुका घेऊ नका ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे
अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १५ ऑक्टोबर या दिवशी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत केली.
अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १५ ऑक्टोबर या दिवशी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत केली.
अमित शहा यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन !; उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची मातोश्री येथे चर्चा !;दिवाळीनिमित्त अतिरिक्त रेल्वेगाड्या;लातूर येथे पावसामुळे जनजीवन विस्कळीत !
प्रदीप शर्मा म्हणाले की, वर्ष २००३ मध्ये मुलुंडला लोकलगाडीत बाँबस्फोट झाला होता. त्यात ३ पोलिसांना हवे असलेले आतंकवादी होते. ‘मातोश्री’वर आक्रमण करण्याचे त्यांचे नियोजन होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरांतील पदाधिकार्यांच्या भेटी घेतल्या. त्या वेळी ‘शहाड’ रेल्वेस्थानकाचा नामफलक पाहिला. त्याच्या खाली हिंदीत ‘शहद’ असे लिहिले होते.
हा प्रकार अत्यंत निंदनीय असून याद्वारे महाराष्ट्र पेटवण्याचा उद्देश असू शकतो. आमच्या भावना अधिक तीव्र आहेत. आम्ही सगळ्यांना शांत रहाण्यास सांगितले आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.’
प्रकाश महाजन यांनी पक्षातील अंतर्गत वातावरणावर ताशेरे ओढत आणि मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांची क्षमा मागत आपल्या राजकीय प्रवासाचा नवा अध्याय चालू करण्याचे संकेत दिले आहेत.
मुसलमानांनी मुंबईत सर्वत्र मोठ्या प्रमाणात चालू असलेला भूमी जिहाद, लव्ह जिहाद, हलाल जिहाद, रस्त्यांवर नमाजपठण करणे, अवैध भोंगे, गोहत्या आदी सर्व गोष्टींच्या विरोधात आवाज उठवून सलोखा दाखवावा !
हिंदुत्व हे काही भाजपचे बटीक नाही. त्यावर कुणाचा ‘कॉपीराईट’ (स्वत्वाधिकार) नाही. ती स्वतंत्र देवता आणि कल्पना आहे, त्याच्यावर सर्वांचा अधिकार आहे. भाजपचे लोक पतपेढीच्या निवडणुकीत हिंदुत्व आणत आहेत.
मनसेच्या संतापलेल्या कार्यकर्त्यांनी जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर कोन गावातील ‘नाईट रायडर’ या रात्री १२ नंतरही विलंबापर्यंत चालू असलेल्या लेडीज बारवर धडक दिली आणि काठ्या अन् दांडके घेऊन हा बार फोडला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी असणार्या रायगड जिल्ह्यात अनधिकृत डान्सबारच्या वाढत्या संख्येवर जोरदार टीका केली होती.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने त्रिभाषा सूत्र रहित करत इयत्ता ३ री ते १० वी पर्यंतचा सुधारित अभ्यासक्रम घोषित केला आहे. यातून राज्यशासनाने प्राथमिक शिक्षणात हिंदी भाषेच्या सक्तीला स्थगिती दिल्याचे स्पष्ट झाले आहे.