असंस्कृतांचा संस्कृतद्वेष !

संस्कृतच्या उत्कर्षासाठी स्थापन झालेले पहिले दोन आयोगही काँग्रेसच्या कार्यकाळात स्थापन झाले होते. काँग्रेसने हे निर्णय जरी घेतले असले, तरी त्यांच्या काळात संस्कृतच्या पदरी उपेक्षाच वाट्याला आली, हेही तितकेच खरे. ही चूक सुधारून विद्यमान सरकारने तरी संस्कृतला राजाश्रय द्यावा. हेच आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने पडलेले पाऊल असेल !

सिद्धरामय्या यांचा विद्वेषी खोडा !

हिंदुहिताच्या निर्णयांना वेग आलेला पाहून पुरो(अधो)गामी आणि काँग्रेसी यांच्या पायाखालची वाळू सरकत चालल्याचे जाणवू लागले आहे.‘पुन्हा (कथित) मनुवाद येणार’ असे बोलून सिद्धरामय्या यांनी अकलेचे तारे तोडले आहेत.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर सांगली जिल्ह्यातील एका तालुक्यात एका पुरोगामी आणि जात्यंध संघटनेकडून साखरवाटप !

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर त्यांना होणारा विरोध ही मोठी विकृती ! अशांवर सरकारने स्वत:हून कारवाई करणे अपेक्षित आहे !

बांगलादेशातील खुलना जिल्ह्यात शेकडो धर्मांधांकडून हिंदूंच्या १० मंदिरांवर आक्रमण आणि देवतांच्या मूर्तींची तोडफोड !

इस्लामी देशांत अल्पसंख्य हिंदू आणि त्यांची श्रद्धास्थाने यांच्यावर सातत्याने होणारी आक्रमणे हे भारतातील हिंदू आणि सर्वपक्षीय शासनकर्ते यांना लज्जास्पद !

शहरी नक्षलवादी फादर स्टॅन स्वामी यांच्या मृत्यूचे प्रकरण आणि पुरोगाम्यांचा थयथयाट !

देशात निष्पाप हिंदुत्वनिष्ठ युवकांवर खोटे आरोप करून हिंदु आतंकवाद सिद्ध करण्याचा प्रयत्न होतो. त्यांना हिंदु धर्माभिमानी अधिवक्ते काही प्रमाणात न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळी त्यांच्या बाजूने आपणही उभे राहूया.

कोरोनाचा संसर्ग न्यून होत असल्याचे कारण देत भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेकडून बकरी ईदनिमित्त तात्पुरत्या ३८ पशूवधगृहांना अनुमती !

होळी, गणेशमूर्ती आदींच्या वेळी वृक्षतोड, प्रदूषण यांच्या नावे बोंबा मारणारी अंनिस आणि पुरोगामी मंडळी पशुहत्या आणि त्यातून होणारा कचरा, जलप्रदूषण यांविषयी गप्प का ?

स्त्रियांवरील अत्याचार, तसेच समाजाची ढासळलेली नैतिकता यांची कारणे आणि उपाय !

इंग्रजांच्या आक्रमणानंतर गुरुकुलपद्धत लोप पावली, स्वातंत्र्यानंतरही हिंदूंना धर्मशिक्षण दिले गेले नाही; त्याचा परिणाम म्हणजे सध्या समाजातील नैतिकता ढासळली आहे. ही स्थिती पालटण्यासाठी धर्माचरणावरील निष्ठा आणि कृती यांची आवश्यकता आहे.

बंगालमध्ये पोलीस अधिकार्‍याला ठार करणार्‍या जमावातील तिघा धर्मांधांना अटक

अनेक मोहल्ल्यांत पोलीस धर्मांध आरोपीला पकडण्यास गेल्यास त्यांच्यावर आक्रमणे होतात. याविषयी देशातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आदी तोंड उघडत नाहीत !

‘आंधळे’ बुद्धीप्रामाण्यवादी !

‘एखाद्या आंधळ्याने दृश्याचे वर्णन करावे, याप्रमाणे धर्माचे शून्य ज्ञान असलेल्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे धर्मासंदर्भातील बोलणे असते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

होळी (हुताशनी पौर्णिमा)

‘फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी झालेल्या पृथ्वीवरील प्रथम महायज्ञाची स्मृती म्हणून प्रतिवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी सर्व भारतात ‘होली’ (होळी) या नावाने यज्ञ होऊ लागले.