#Boycott_Amazon : हिंदु जनजागृती समितीकडून ‘ॲमेझॉन इंडिया’ला कायदेशीर नोटीस !
भारताचे महान गणितज्ञ ‘आर्यभट्ट’ यांच्या विडंबनाचे प्रकरण
४८ घंट्यांत क्षमा मागून वादग्रस्त विज्ञापन मागे घेण्याची मागणी
भारताचे महान गणितज्ञ ‘आर्यभट्ट’ यांच्या विडंबनाचे प्रकरण
४८ घंट्यांत क्षमा मागून वादग्रस्त विज्ञापन मागे घेण्याची मागणी
‘सध्या जगात युद्धजन्य परिस्थिती आहे. जागतिक व्यवस्था पालटत आहे. जागतिक व्यवस्थेत होणारे परिवर्तन, हा केवळ योगायोग नसून समाजाच्या चेतनेत (जागरूकतेत) होणार्या पालटांचा तो दृश्य परिणाम आहे.
कुठे चिमण्यांची हत्या करण्यास सांगणारा साम्यवाद आणि निसर्गाशी जुळवून घेण्यास सांगणारा हिंदु धर्म कुठे ? चिमण्यांना मारल्याने धान्य वाचेल, हे एकप्रकारे विज्ञानाच्या आधारे केलेले अनुमान होते. नंतर टोळ वाढले आणि पिके नष्ट झाली, हे विज्ञानाने निरीक्षणातून सिद्ध झालेले सत्य !
अशांना भर चौकात फासावर लटकवण्याची शिक्षा केली पाहिजे !
शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणायचे, ‘आयटी आयटी भरपूर झाले, आता टीआय टीआय म्हणजे थिंक इंडिया, टीम इंडिया साकारली पाहिजे.
दृढ निश्चय आणि उत्कटता असेल, तर काहीही साध्य करता येते, हे आचार्य बालकृष्ण यांनी भारताच्या समृद्ध प्राचीन ज्ञानाचे आधुनिक वैज्ञानिक पद्धतींशी सुंदर मिश्रण करून सिद्ध केले आहे.
यामुळे जगात भयानक परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या असामान्य घटनेने शास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे.
मंदिरांवरील आक्रमणे, धर्मांतर, लव्ह जिहादसारखे प्रकार आणि हिंदूंच्या मिरवणुकांवर होणारी आक्रमणे यांकडे माजी न्यायमूर्ती गोखले डोळेझाक करत आहेत.
हिंदूंच्या धार्मिक कृतींमागे विज्ञान असून त्याचा मानवाला आणि निसर्गाला लाभ होत असतो, हे त्यांचा नीट अभ्यास केल्यावर लक्षात येते; मात्र हिंदुद्वेषी, नास्तिकतावादी आणि पुरो(अधो)गामी ‘स्वतःला अधिक कळते’ या अहंभावातून यांवर टीका करतात, हे लक्षात घ्या !
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांची संशोधन निधीत कपात करणे, स्थलांतरित विद्यार्थ्यांवरील बंदी आणि शैक्षणिक स्वातंत्र्यावरील आक्रमण यांसारखी कठोर धोरणे ही या ‘ब्रेन ड्रेन’मागील प्रमुख कारणे आहेत.