बुलढाणा जिल्ह्यातील केळवद येथेही आनंदोत्सव साजरा
|

सांगली – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर सांगली जिल्ह्यातील एका तालुक्यात एका पुरोगामी आणि जात्यंध संघटनेने साखरवाटप केले, तसेच आनंदोत्सव साजरा केला. या संदर्भातील काही चलचित्रेही सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाली आहेत. (शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांच्या प्रचारासाठी आयुष्यभर जो त्याग केला आहे, त्यातील एक टक्का तरी काम अशा संघटनांनी केले आहे का ? एखाद्याच्या मृत्यूनंतरही केवळ द्वेषापोटी अशा प्रकारे विकृत कृती करणार्या संघटनेवर खरेतर सरकारने स्वत:हून कारवाई करणे अपेक्षित आहे ! – संपादक) याच प्रकारे बुलढाणा जिल्ह्यातील केळवद येथे शिवशाहिरांच्या निधनाचा आनंदोत्सव जाहीरपणे साजरा करण्यात आला.
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान