(म्हणे) ‘राष्ट्र’ आणि ‘धर्म’ संकल्पना नष्ट व्हाव्यात ! – भालचंद्र नेमाडे, ज्येष्ठ साहित्यिक
सर्व संकल्पनांविषयी गोंधळ असलेल्या अशा मराठी साहित्यिकांमुळे समाजाला दिशा मिळण्याऐवजी समाजाचा वैचारिक गोंधळच वाढला आहे, असे म्हटले तर चूक ठरू नये !
सर्व संकल्पनांविषयी गोंधळ असलेल्या अशा मराठी साहित्यिकांमुळे समाजाला दिशा मिळण्याऐवजी समाजाचा वैचारिक गोंधळच वाढला आहे, असे म्हटले तर चूक ठरू नये !
सत्य कितीही लपवून ठेवले, तरी ते उघड होतेच आणि त्याचा प्रकाश संपूर्ण विश्वाचे अज्ञान दूर करतो. त्यामुळे राजकारणी, पुरोगामी, बुद्धीवादी अशांना इतिहास त्यांची जागा त्यांना दाखवून देईलच. त्या वेळी अशांचे हाल कुणीही विचारणार नाही, हे निश्चित !
मंदिरांमध्ये हिंदु धर्मशास्त्रानुसार सर्व विधी शास्त्रोक्त पद्धतीने केले जात असतांना अशा स्वरूपाचे वक्तव्य करून जातीयद्वेषी खेडेकर हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे दुष्कृत्य करत आहेत ! ते चर्च आणि मशिदी यांच्या राष्ट्रीयीकरणाबद्दल का बोलत नाहीत ?
‘दुष्टांना दाखवलेला मानवतावाद हा नेहमी सज्जनांच्या जिवावर उठतो’, हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे धर्मांध आणि त्यांचे हितसंबंधी यांना मानवता दाखवण्याऐवजी ते ज्यांना पीडित करतात, त्यांना दाखवणे योग्य नाही का ?
हिंदुत्वनिष्ठांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात धार्मिक श्रद्धांचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलकांवर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी करण्यात आली होती.
पुरोगाम्यांचा दिशाहीन विरोध ! कणेरी मठाच्या गोशाळेत गायींचा मृत्यू झाल्यामुळे सुस्तावलेल्या पुरोगाम्यांमध्ये नवउत्साह संचारला आणि गोप्रेमाची झूल पांघरून त्यांनी मठाच्या विरोधात आगपाखड करण्यास आरंभ केला. पशूप्रेमी किंवा गोप्रेमी यांची सहानुभूती मिळवण्याचा ओंगळवाणा प्रयत्न पुरोगाम्यांकडून होत असून हिंदु जनतेकडे त्यांची डाळ शिजणार नाही, हेही तितकेच खरे !
पानिपतच्या लढाईत सदाशिवराव भाऊ प्राणपणाने लढले, तसेच श्री. भाऊ तोरसेकर आपल्या शक्तीप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलनवाद्यांच्या विरुद्ध लढत आहेत. आपण हिंदूंनी अशा लढ्यात आपली शक्ती उभी केली पाहिजे.
कोणत्याही महापुरुषाच्या विचाराचा मागोवा घेतांना त्याचा कालिक संदर्भ दृष्टीआड करता येणार नाही. समर्थांचा संपूर्ण कार्यकाळ हा आणीबाणीचा होता. कठोर आणीबाणीचा काळ ! आचार-विचारांची सामान्य स्थितीतील आणि आणीबाणीतील तर्हा यांत पुष्कळ अंतर असते…..
असंख्य विचारवंत अन् शहाणे यांनी आर्य आक्रमण, आर्य-अनार्य, द्रविड संस्कृती, अशी अनेक थोतांडे उभी केली. याद्वारे आम्हा हिंदूंची सनातन धर्म आणि संस्कृती यांवरची श्रद्धाच मोडण्यासाठी कंबर बांधली. असा हा देश आणि आमची पुण्यपावन भारतभूमी निराशेने ग्रासून टाकली.’
अन्य पंथीय वारंवार दंगलसदृश स्थिती निर्माण करून शांतता आणि सुव्यवस्था बिघडवतात, तेव्हा ‘ब्र’ ही न काढणार्या पुरोगाम्यांना शांततेच्या वातावरणात हिंदूंमध्ये राष्ट्र आणि धर्म यांविषयी जागृती करून हिंदूंमध्ये उत्साह निर्माण करणार्या सभांविषयी पोटशूळ उठतो !