B. T. Lalitha Naik : (म्हणे) ‘राम, लक्ष्मण आदर्श नाहीत, तर क्रूर आहेत !’

B. T. Lalitha Naik : (म्हणे) ‘राम, लक्ष्मण आदर्श नाहीत, तर क्रूर आहेत !’

अशा प्रकारची विधाने करणे आता ‘फॅशन’ झाली आहे. अशांना आता हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून फाशीचीच शिक्षा करण्याची शिक्षा असणारा कायदा करणे अत्यंत आवश्यक झाले आहे !

भगव्या आतंकवादाचा अपप्रचार रोखण्यासाठी पुरुषार्थाची पराकाष्ठा करणे आवश्यक !

भगव्या आतंकवादाचा अपप्रचार रोखण्यासाठी पुरुषार्थाची पराकाष्ठा करणे आवश्यक !

भगवा आतंकवाद असे बोलायला नको होते. हे माझे विचार नसून माझ्या पक्षाची भूमिका मी मांडली होती’, असे काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते तथा माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले खरे; पण त्यामुळे हिंदुत्वनिष्ठांवर लागलेला हा डाग पुसला जाणार नाही. हा अपप्रचार दूर करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांना धाडसाने पुरुषार्थाची पराकाष्ठा करावी लागणार आहे.

गणेशोत्सवातील प्रदूषणाचा बागूलबुवा : एक नियोजित हिंदुविरोधी षड्यंत्र !

गणेशोत्सवातील प्रदूषणाचा बागूलबुवा : एक नियोजित हिंदुविरोधी षड्यंत्र !

हिंदूंचे सण प्रदूषणकारी असल्याचे सांगून हिंदु धर्माची अपकीर्ती करण्याचा नास्तिकतावादी अन् कथित पुरोगामी यांचा डाव हाणून पाडा !

संपादकीय : द्वेषामागील काटेरी चेहरे !

संपादकीय : द्वेषामागील काटेरी चेहरे !

भारतात ‘मानवते’साठी काम करणार्‍या ‘समाज’वाद्यांना हिंदूंवरील आक्रमणे दिसू नयेत, हा त्यांच्या स्मृतीभ्रंशाचा पुरावा !

संविधान व्यवस्था उलथून टाकण्याचा माओवाद्यांचा कट ! – मुख्यमंत्री

संविधान व्यवस्था उलथून टाकण्याचा माओवाद्यांचा कट ! – मुख्यमंत्री

बंदी न घातल्याने संघटनाचे कार्य राज्यात चालू होते, भारतीय संविधानाच्या विरोधात चीड निर्माण करायची, तसेच लोकांचा आणि प्राध्यापकांचा बुद्धीभेद करायचा, हे त्यांचे काम आहे. हे रोखण्यासाठी हा कायदा केला आहे. मुख्यमंत्री म्हणाले

Prof Vimal Thorat : (म्हणे) ‘हिंदु राष्ट्राचा आग्रह म्हणजे महिलांना गुलामगिरीत ढकलण्याचे षड्यंत्र !’

Prof Vimal Thorat : (म्हणे) ‘हिंदु राष्ट्राचा आग्रह म्हणजे महिलांना गुलामगिरीत ढकलण्याचे षड्यंत्र !’

‘हिंदु राष्ट्रा’वर आकस असणार्‍या थोरात वर्ष २०४७ पर्यंत भारताला मुसलमान राष्ट्र करू पहाणार्‍यांच्या विरोधात चकार शब्दही बोलत नाहीत. यातून थोरात यांना महिलांचे हित जोपासण्यापेक्षा हिंदुद्वेषाची री ओढायची आहे, हे जाणा !

पुरोगाम्यांच्या डोक्यात भिनलेला पराकोटीचा ब्राह्मणद्वेष !

पुरोगाम्यांच्या डोक्यात भिनलेला पराकोटीचा ब्राह्मणद्वेष !

सत्याचा विपर्यास आणि अभ्यासहीन टीका करून ब्राह्मणद्वेष करणार्‍या विकृतांच्या वैचारिकतेची कीव करावी तेवढी थोडी !

संपादकीय : वारीत पुरोगाम्यांची भोंदूगिरी !

संपादकीय : वारीत पुरोगाम्यांची भोंदूगिरी !

एखादे वाया गेलेले पोर चांगल्या मार्गाला लागले, तर पालकांना समाधान वाटते. स्वत:च्या चुकीची जाणीव होऊन पश्चाताप झाला की, व्यक्ती सुधारण्यासाठी प्रयत्न करतो.

छत्रपती शिवाजी महाराज ‘सेक्युलर’ (निधर्मी) नसल्याचे पुरावे…

छत्रपती शिवाजी महाराज ‘सेक्युलर’ (निधर्मी) नसल्याचे पुरावे…

हिंदुत्ववाद न मानणारा जो वेगवेगळ्या स्वरूपाचा वर्ग आहे, मग ते मुसलमान, समाजवादी, ख्रिस्ती, साम्यवादी असे कोणत्याही विचारधारेचे कुणीही असतील; पण या सर्व विचारधारांचा एक मूळ समान धागा हा आहे की, त्यांना हिंदु धर्म मानवत नाही.

सनातन म्हणजे वाईट, खरे पुरोमागित्व म्हणजे संस्कृतीला शिव्या देणे, असा चुकीचा विचार पुढे आला ! – मुख्यमंत्री

सनातन म्हणजे वाईट, खरे पुरोमागित्व म्हणजे संस्कृतीला शिव्या देणे, असा चुकीचा विचार पुढे आला ! – मुख्यमंत्री

धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली आपल्याकडे निधर्मी राज्याचे प्रयत्न झाले. त्यातून आपल्या प्रथा आणि परंपरा यांविषयी गैरसमज निर्माण केले. सनातन म्हणजे वाईट आणि खरे पुरोगामित्व म्हणजे संस्कृतीला शिव्या देणे, असा विचार पुढे आला. त्यामुळे अनेक पिढ्यांना खरा इतिहासही माहिती नाही, असे विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले.