राष्ट्रवादावाचून मराठी साहित्य संमेलन, म्हणजे अमावास्येला कोजागरी साजरी करणे !

राष्ट्रवादावाचून मराठी साहित्य संमेलन, म्हणजे अमावास्येला कोजागरी साजरी करणे !

राष्ट्राचे काही झाले, तरी त्याचा आपल्यावर काहीही परिणाम होणार नाही’, असे वाटत असेल, तर ‘ते साहित्यिक, लेखक, कवी म्हणून खरोखरच स्वतःचे द्रष्टेपण, स्वतःची निर्भयता, स्पष्टवक्तेपणा अजूनही तेवढाच तेजस्वी आहे, हे सिद्ध करण्यासाठी असमर्थ ठरतात’.

(म्हणे) ‘सांताक्लॉज येत नाही, हे मान्यच; पण मग मंदिरात भट बलात्कार करतात !’ – ‘कोल्हापूर संस्थान शाहूनगरी’ची फेसबुक पोस्ट

(म्हणे) ‘सांताक्लॉज येत नाही, हे मान्यच; पण मग मंदिरात भट बलात्कार करतात !’ – ‘कोल्हापूर संस्थान शाहूनगरी’ची फेसबुक पोस्ट

आजपर्यंत कोणत्याही मंदिरात ब्राह्मणांनी बलात्कार केलेला नाही; मात्र केवळ हिंदू-ब्राह्मण द्वेषातून फेसबूक पृष्ठावरून टीका करण्यात येत आहे ! ते ‘सांताक्लॉज’ येत नाहीत, हे मान्य करतात, याचाच अर्थ वैचारिक प्रतिवाद करता येत नसल्याने हिंदु देवता-संत यांच्यावर टीका केल्याचा हा प्रकार आहे !

(म्हणे) ‘आम्हाला गुलाम बनवून ब्राह्मणांनी हिंदु धर्म निर्माण केला !’ – BG Kolse Patil

(म्हणे) ‘आम्हाला गुलाम बनवून ब्राह्मणांनी हिंदु धर्म निर्माण केला !’ – BG Kolse Patil

सूफी संमेलनात इस्लाममधील मागासलेपणावर बोलण्याचे धाडस कोळसे-पाटील का दाखवत नाहीत ? तसे केले, तर जागेवरच ‘सर तन से जुदा’ (शिरच्छेद) होऊ शकते, अशी त्यांना भीती वाटते का ?

B. T. Lalitha Naik : (म्हणे) ‘राम, लक्ष्मण आदर्श नाहीत, तर क्रूर आहेत !’

B. T. Lalitha Naik : (म्हणे) ‘राम, लक्ष्मण आदर्श नाहीत, तर क्रूर आहेत !’

अशा प्रकारची विधाने करणे आता ‘फॅशन’ झाली आहे. अशांना आता हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून फाशीचीच शिक्षा करण्याची शिक्षा असणारा कायदा करणे अत्यंत आवश्यक झाले आहे !

भगव्या आतंकवादाचा अपप्रचार रोखण्यासाठी पुरुषार्थाची पराकाष्ठा करणे आवश्यक !

भगव्या आतंकवादाचा अपप्रचार रोखण्यासाठी पुरुषार्थाची पराकाष्ठा करणे आवश्यक !

भगवा आतंकवाद असे बोलायला नको होते. हे माझे विचार नसून माझ्या पक्षाची भूमिका मी मांडली होती’, असे काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते तथा माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले खरे; पण त्यामुळे हिंदुत्वनिष्ठांवर लागलेला हा डाग पुसला जाणार नाही. हा अपप्रचार दूर करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांना धाडसाने पुरुषार्थाची पराकाष्ठा करावी लागणार आहे.

गणेशोत्सवातील प्रदूषणाचा बागूलबुवा : एक नियोजित हिंदुविरोधी षड्यंत्र !

गणेशोत्सवातील प्रदूषणाचा बागूलबुवा : एक नियोजित हिंदुविरोधी षड्यंत्र !

हिंदूंचे सण प्रदूषणकारी असल्याचे सांगून हिंदु धर्माची अपकीर्ती करण्याचा नास्तिकतावादी अन् कथित पुरोगामी यांचा डाव हाणून पाडा !

संपादकीय : द्वेषामागील काटेरी चेहरे !

संपादकीय : द्वेषामागील काटेरी चेहरे !

भारतात ‘मानवते’साठी काम करणार्‍या ‘समाज’वाद्यांना हिंदूंवरील आक्रमणे दिसू नयेत, हा त्यांच्या स्मृतीभ्रंशाचा पुरावा !

संविधान व्यवस्था उलथून टाकण्याचा माओवाद्यांचा कट ! – मुख्यमंत्री

संविधान व्यवस्था उलथून टाकण्याचा माओवाद्यांचा कट ! – मुख्यमंत्री

बंदी न घातल्याने संघटनाचे कार्य राज्यात चालू होते, भारतीय संविधानाच्या विरोधात चीड निर्माण करायची, तसेच लोकांचा आणि प्राध्यापकांचा बुद्धीभेद करायचा, हे त्यांचे काम आहे. हे रोखण्यासाठी हा कायदा केला आहे. मुख्यमंत्री म्हणाले

Prof Vimal Thorat : (म्हणे) ‘हिंदु राष्ट्राचा आग्रह म्हणजे महिलांना गुलामगिरीत ढकलण्याचे षड्यंत्र !’

Prof Vimal Thorat : (म्हणे) ‘हिंदु राष्ट्राचा आग्रह म्हणजे महिलांना गुलामगिरीत ढकलण्याचे षड्यंत्र !’

‘हिंदु राष्ट्रा’वर आकस असणार्‍या थोरात वर्ष २०४७ पर्यंत भारताला मुसलमान राष्ट्र करू पहाणार्‍यांच्या विरोधात चकार शब्दही बोलत नाहीत. यातून थोरात यांना महिलांचे हित जोपासण्यापेक्षा हिंदुद्वेषाची री ओढायची आहे, हे जाणा !

पुरोगाम्यांच्या डोक्यात भिनलेला पराकोटीचा ब्राह्मणद्वेष !

पुरोगाम्यांच्या डोक्यात भिनलेला पराकोटीचा ब्राह्मणद्वेष !

सत्याचा विपर्यास आणि अभ्यासहीन टीका करून ब्राह्मणद्वेष करणार्‍या विकृतांच्या वैचारिकतेची कीव करावी तेवढी थोडी !