आग विझवल्यावर ‘देवाची कृपा’ असे ‘फायर ब्रिगेड’ म्हणाले !

प्रयागराज महाकुंभमेळ्यात आग लागण्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेवर महाराष्ट्रातील पुरो(अधो)गाम्यांनी अध्यात्म, देव, कर्मकांड यांवर टीका केली नसती, तर नवलच होते; त्यांनी या दुर्घटनेवर केलेली काव्यरूपी टीका आणि त्यावर दिलेले खंडणात्मक प्रत्युत्तर येथे देत आहोत.

संपादकीय : अतीशहाण्यांचा बैल रिकामा !

तथाकथित विज्ञाननिष्ठांनी ‘बुद्धीच्या पलीकडेही जग आहे’, हे जाणून घेण्यासाठी त्यांची बुद्धी वापरली, तर जगाचे भले होईल !

महाराष्ट्र साधू-संतांचा कि पुरोगाम्यांचा ?

सत्य झाकून पुरोगामीत्वाचा विचार रुजवण्यासाठी पुरोगाम्यांचे प्रयत्न पहाता आजच्या विद्यार्थ्यांना ‘प्रगतीशील महाराष्ट्र खरोखर साधूसंतांचा आहे कि पुरोगाम्यांचा?’, असा प्रश्न पडल्यावाचून रहाणार नाही. त्यांना योग्य दिशादर्शनाची आवश्यकता आहे.

Take Action Against Tista Setalvad : ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’विरुद्ध खोट्या तक्रारी करणार्‍या तिस्ता सेटलवाड यांच्या संस्थेवर कारवाई करा !

जाणीवपूर्वक केवळ हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि नेते यांच्या विरोधात तक्रारी करणे, खोट्या आरोपांची मालिका उभी करणे, असे प्रकार ‘सिटीझन फॉर जस्टिस अँड पीस’ या संस्थेने केले आहेत.

Ghaziabad Proposed DharmSansad : यति नरसिंहानंद यांच्या धर्मसंसदेविषयी माजी प्रशासकीय अधिकार्‍यांना पोटशूळ !

धर्मांधांचे खरे स्वरूप कुणी उघड केल्यावर संबंधितांवर तुटून पडणारी निधर्मीवाद्यांची टोळी हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांविषयी नेहमीच मूग गिळून गप्प बसतात, हे लक्षात घ्या !

(म्हणे) ‘पितृपक्षातील जेवण पशू-पक्ष्यांसाठी हानीकारक !’ – पशूवैद्य डॉ. हृदेश शर्मा

हिंदूंच्या धार्मिक विधींची हेतूपुरस्सर अपकीर्ती करण्याचे हे षड्यंत्र आहे ! अशांना प्राणीप्रेमाचा असा उमाळा कधी बकरी ईदनिमित्त कापण्यात येणार्‍या बकर्‍यांविषयी आला आहे का ?

(म्‍हणे) ‘एका धोब्‍याचे ऐकून स्‍वत:च्‍या गरोदर पत्नीला घराबाहेर काढणार्‍या व्‍यक्‍तीची आपण मंदिरे बांधतो, हे लज्‍जास्‍पद !’ – ज्ञानेश महाराव

ज्ञानेश्‍वर महाराव यांचे हेच धाडस अन्‍य धर्मियांच्‍या प्रेषितांविषयी बोलण्‍याचे आहे का ? हिंदू सहिष्‍णु असल्‍यानेच महाराव यांना अशी विधाने करण्‍याचे धैर्य होते !

Kirtankar H.B.P. Charudatta Aphale : राष्‍ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे यांच्‍या ‘आयआयटी मुंबई’ येथील कार्यक्रमाला विरोध !

महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्‍था यांमध्‍ये शहरी नक्षलवाद बोकाळत आहे, याचे हे उदाहरण होय. राष्‍ट्र आणि हिंदु धर्म यांच्‍या विरोधात सातत्‍याने कार्य करणार्‍या अशांचा वैचारिक प्रतिवाद करणे आवश्‍यक !

Amartya Sen : (म्‍हणे) ‘भारताला हिंदु राष्‍ट्र बनवण्‍याची कल्‍पना योग्‍य नाही !’ – अर्थतज्ञ अमर्त्‍य सेन

हिंदु राष्‍ट्र बनवण्‍याची कल्‍पना अशा लोकांना कधीच आवडणार नाही; कारण ते केवळ जन्‍महिंदू असून त्‍यांना हिंदु धर्मच ठाऊक नाही !

Denigration Of Lord ShriRam : (म्हणे) ‘श्रीराम आणि पांडव त्यांच्या वडिलांपासून जन्मलेले नाहीत !’ – प्रा. के.एस्. भगवान

हिंदु सहिष्णु आहेत. यामुळेच हे लोक हिंदूंच्या श्रद्धास्थानांविषयी अशा प्रकारचे विधान करू धजावतात; या उलट अन्य धर्मियांच्या संदर्भात कुणी अशी विधाने केली, तर थेट ‘सर तन से जुदा’चा फतवा काढला जातो !